Saturday, June 21, 2025
No Result
View All Result
The Marathi News

Latest News

चौंडीतील मंत्रिमंडळ बैठकीत फडणवीस सरकारचे ११ ऐतिहासिक निर्णय

पाकिस्तानवर हल्ला केव्हा? मोदींची रणनीती कधी अंमलात येणार? जाणून घ्या सविस्तर

नेपाळ सीमेला लागून वाढलेले अनधिकृत मदरसे आता योगी सरकारच्या रडारवर

जातनिहाय जनगणनेत न्यायालय, केंद्र सरकार आणि राज्य सरकारची भूमिका काय?

सध्या जात निहाय जनगणना हा मुद्दा एवढा का गाजतोय?

  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आंतरराष्ट्रीय
  • व्हिडिओ
    • विशेष अनुप्रयोग
    • राशिचक्र चिन्ह
    • मनोरंजन
    • व्यवसाय
    • कायदेशीर
    • इतिहास
    • व्हायरल व्हिडिओ
  • संस्कृती
  • अर्थविश्व
  • मनोरंजन विश्व
  • क्रीडा विश्व
  • Opinion
    • लाईफस्टाइल
The Marathi News
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आंतरराष्ट्रीय
  • व्हिडिओ
    • विशेष अनुप्रयोग
    • राशिचक्र चिन्ह
    • मनोरंजन
    • व्यवसाय
    • कायदेशीर
    • इतिहास
    • व्हायरल व्हिडिओ
  • संस्कृती
  • अर्थविश्व
  • मनोरंजन विश्व
  • क्रीडा विश्व
  • Opinion
    • लाईफस्टाइल
No Result
View All Result
The Marathi News
No Result
View All Result

Latest News

चौंडीतील मंत्रिमंडळ बैठकीत फडणवीस सरकारचे ११ ऐतिहासिक निर्णय

पाकिस्तानवर हल्ला केव्हा? मोदींची रणनीती कधी अंमलात येणार? जाणून घ्या सविस्तर

नेपाळ सीमेला लागून वाढलेले अनधिकृत मदरसे आता योगी सरकारच्या रडारवर

जातनिहाय जनगणनेत न्यायालय, केंद्र सरकार आणि राज्य सरकारची भूमिका काय?

सध्या जात निहाय जनगणना हा मुद्दा एवढा का गाजतोय?

  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आंतरराष्ट्रीय
  • व्हिडिओ
  • संस्कृती
  • अर्थविश्व
  • मनोरंजन विश्व
  • क्रीडा विश्व
  • Opinion
  • लाईफस्टाइल
Home general

सोयाबीनला सात हजार भाव अधिक बोनस, कांद्यासाठी समिती नेमणार – राहुल गांधी

Rupali Gowande by Rupali Gowande
Nov 16, 2024, 10:05 am GMT+0530
FacebookTwitterWhatsAppTelegram

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी ट्वीटच्या माध्यमातून महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी मोठी घोषणा केली आहे.यामध्ये सोयाबीनसाठी सात हजार भाव अधिक बोनस, सोबतच कांद्याला योग्य भाव देण्यासाठी समिती नेमणार आणि कापसासाठी सुद्धा योग्य भाव दिला जाईल, अशा घोषणा केल्या आहेत.

सोयाबीनच्या पडलेल्या भावाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील शेतकरी हवालदिल झाले आहेत. उत्पादन खर्चाचा विचार करता पदरात काय पडत नसल्याने शेतकरी चिंताग्रस्त आहेत. दरम्यान काही दिवसांपूर्वी राहुल गांधी यांनी राज्यातील शेतकऱ्यांशी संवाद साधला होता. पिकांसाठी होणारा खर्च आणि हातामध्ये काय पडते, या संदर्भात त्यांनी माहिती घेण्याचा प्रयत्न केला होता. त्यानंतर आता त्यांंनी उपरोक्त घोषणा केल्या आहेत. शेतकऱ्यांसोबतच्या संवादात महाराष्ट्रातील शेतकऱ्यांनी त्यांना सांगितले की, सोयाबीन पिकवण्याची किंमत चार हजार रुपये प्रति क्विंटल, सोयाबीनची विक्री किंमत तीन हजार रुपये प्रति क्विंटल आहे. त्यामुळे या व्यवहारात शेतकऱ्यांचे एक हजार रुपये प्रति क्विंटल इतके नुकसान होते. उत्पन्न दुप्पट करण्याचे विसरून सरकारने शेतकऱ्यांना त्यांच्या किमतीच्या तीन चतुर्थांश दराने पिकांची विक्री करण्यास भाग पाडले आहे.

शेतकऱ्यांसोबतच्या संवादात ते असेही म्हणाले होते की, २०२१ मध्ये सोयाबीनचे भाव १० हजार रुपयांपर्यंत होते, पण आता शेतकऱ्यांना एमएसपीपेक्षा कमी किमतीत विकावे लागत आहे. सोयाबीनची किमान आधारभूत किंमत ४,८९२ रुपये आहे, परंतु शेतकऱ्यांना सुमारे ४,२०० रुपयांना विकावी लागत आहे. अनेक शेतकऱ्यांना यापेक्षाही कमी भाव मिळत आहे. चांगले उत्पादन होऊनही योग्य भाव न मिळाल्याने सोयाबीन उत्पादक शेतकरी प्रचंड नाराज आहेत. महाविकास आघाडीला शेतकऱ्यांच्या समस्या कळतात. आम्ही सरकार स्थापन करताच योग्य किंमत देण्याचा मार्ग शोधू.

Tags: congress leadermaharahtra shetkariMaharashtra Vidhansabha ElectionsMahavikas AghadiRahul GandhiTOP NEWS
ShareTweetSendShare

Related News

सामाजिक समरसता (पंच परिवर्तन भाग -१ )
राज्य

सामाजिक समरसता (पंच परिवर्तन भाग -१ )

महाराष्ट्राच्या मातीला AI ची जोड, महाॲग्री-एआय धोरण नेमके काय आहे?
राज्य

महाराष्ट्राच्या मातीला AI ची जोड, महाॲग्री-एआय धोरण नेमके काय आहे?

आषाढी वारी देते व्यवस्थापनाचे धडे
राज्य

आषाढी वारी देते व्यवस्थापनाचे धडे

नक्षलवाद आणि दहशतवाद यामधील फरक भाग-2
राज्य

नक्षलवाद आणि दहशतवाद यामधील फरक भाग-2

महाराष्ट्रातील नक्षलवाद: उगम ते आत्मसमर्पणापर्यंतचा प्रवास
राज्य

महाराष्ट्रातील नक्षलवाद: उगम ते आत्मसमर्पणापर्यंतचा प्रवास

Latest News

नैसर्गिक आपत्तीमध्ये संघ करत असलेली मानवतावादी मदत !

नैसर्गिक आपत्तीमध्ये संघ करत असलेली मानवतावादी मदत !

सामाजिक समरसता (पंच परिवर्तन भाग -१ )

सामाजिक समरसता (पंच परिवर्तन भाग -१ )

न्यायव्यवस्थेला फक्त हिंदू सणांचे वावडे का?

न्यायव्यवस्थेला फक्त हिंदू सणांचे वावडे का?

भारत-सायप्रस संबंधाचा नवा अध्याय

भारत-सायप्रस संबंधाचा नवा अध्याय

अरण्यऋषी मारुती चितमपल्ली काळाच्या पडद्याआड; जाणून घ्या त्यांच्या जीवन प्रवासा विषयी

अरण्यऋषी मारुती चितमपल्ली काळाच्या पडद्याआड; जाणून घ्या त्यांच्या जीवन प्रवासा विषयी

महाराष्ट्राच्या मातीला AI ची जोड, महाॲग्री-एआय धोरण नेमके काय आहे?

महाराष्ट्राच्या मातीला AI ची जोड, महाॲग्री-एआय धोरण नेमके काय आहे?

आषाढी वारी देते व्यवस्थापनाचे धडे

आषाढी वारी देते व्यवस्थापनाचे धडे

नक्षलवाद आणि दहशतवाद यामधील फरक भाग-2

नक्षलवाद आणि दहशतवाद यामधील फरक भाग-2

महाराष्ट्रातील नक्षलवाद: उगम ते आत्मसमर्पणापर्यंतचा प्रवास

महाराष्ट्रातील नक्षलवाद: उगम ते आत्मसमर्पणापर्यंतचा प्रवास

महाराष्ट्र ख्रिस्ती धर्मांतरणाच्या विळख्यात अडकलाय?

महाराष्ट्र ख्रिस्ती धर्मांतरणाच्या विळख्यात अडकलाय?

  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Terms & Conditions
  • Disclaimer
  • Sitemap

Copyright © The-Marathi-News, 2024 - All Rights Reserved.

No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आंतरराष्ट्रीय
  • व्हिडिओ
  • संस्कृती
  • अर्थविश्व
  • मनोरंजन विश्व
  • क्रीडा विश्व
  • Opinion
    • लाईफस्टाइल
  • About & Policies
    • About Us
    • Contact Us
    • Privacy Policy
    • Terms & Conditions
    • Disclaimer
    • Sitemap

Copyright © The-Marathi-News, 2024 - All Rights Reserved.