Monday, May 12, 2025
No Result
View All Result
The Marathi News

Latest News

चौंडीतील मंत्रिमंडळ बैठकीत फडणवीस सरकारचे ११ ऐतिहासिक निर्णय

पाकिस्तानवर हल्ला केव्हा? मोदींची रणनीती कधी अंमलात येणार? जाणून घ्या सविस्तर

नेपाळ सीमेला लागून वाढलेले अनधिकृत मदरसे आता योगी सरकारच्या रडारवर

जातनिहाय जनगणनेत न्यायालय, केंद्र सरकार आणि राज्य सरकारची भूमिका काय?

सध्या जात निहाय जनगणना हा मुद्दा एवढा का गाजतोय?

  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आंतरराष्ट्रीय
  • व्हिडिओ
    • विशेष अनुप्रयोग
    • राशिचक्र चिन्ह
    • मनोरंजन
    • व्यवसाय
    • कायदेशीर
    • इतिहास
    • व्हायरल व्हिडिओ
  • संस्कृती
  • अर्थविश्व
  • मनोरंजन विश्व
  • क्रीडा विश्व
  • Opinion
    • लाईफस्टाइल
The Marathi News
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आंतरराष्ट्रीय
  • व्हिडिओ
    • विशेष अनुप्रयोग
    • राशिचक्र चिन्ह
    • मनोरंजन
    • व्यवसाय
    • कायदेशीर
    • इतिहास
    • व्हायरल व्हिडिओ
  • संस्कृती
  • अर्थविश्व
  • मनोरंजन विश्व
  • क्रीडा विश्व
  • Opinion
    • लाईफस्टाइल
No Result
View All Result
The Marathi News
No Result
View All Result

Latest News

चौंडीतील मंत्रिमंडळ बैठकीत फडणवीस सरकारचे ११ ऐतिहासिक निर्णय

पाकिस्तानवर हल्ला केव्हा? मोदींची रणनीती कधी अंमलात येणार? जाणून घ्या सविस्तर

नेपाळ सीमेला लागून वाढलेले अनधिकृत मदरसे आता योगी सरकारच्या रडारवर

जातनिहाय जनगणनेत न्यायालय, केंद्र सरकार आणि राज्य सरकारची भूमिका काय?

सध्या जात निहाय जनगणना हा मुद्दा एवढा का गाजतोय?

  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आंतरराष्ट्रीय
  • व्हिडिओ
  • संस्कृती
  • अर्थविश्व
  • मनोरंजन विश्व
  • क्रीडा विश्व
  • Opinion
  • लाईफस्टाइल
Home general

मणिशंकर अय्यर यांनी राजीव गांधींबाबत केलेल्या ‘त्या’ वक्तव्यानंतर पक्षात नाराजी; अशोक गेहलोतांनी सुनावलं

Renuka Pawar by Renuka Pawar
Mar 7, 2025, 02:40 pm GMT+0530
FacebookTwitterWhatsAppTelegram

काँग्रेसचे जेष्ठ नेते मनी शंकर अय्यर यांनी माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या शिक्षणासंदर्भात केलेल्या वक्तव्यावरून सध्या चर्चेत आले आहेत. राजीव गांधी हे आपल्या महाविद्यालयीन जीवनात फेल झाले असल्याचे वक्तव्य त्यांनी एक मुलाखतीत केलं आहे.

राजीव गांधी हे त्यांच्या महाविद्यालयीन जीवनात दोनदा नापास झाले होते. मी त्यांच्यासोबत केम्ब्रीज मध्ये शिकत होतो ते तिथेही नापास झाले. जिथे पास होणे सोपे मानले जात होते. त्यानंतर त्यांनी लंडनमधील इम्पिरियल कॉलेजमध्ये प्रवेश घेतला. पण तिथेही ते नापास झाले त्यामुळे असा माणूस पंतप्रधान कसा होऊ शकतो असा प्रश्न मला पडला असल्याचे त्यांनी म्हंटल आहे.

त्यांच्या या वक्तव्यानंतर आता स्वताच्याच पक्षातील लोक त्यांच्यावर टीका करत आहेत. काँग्रेसचे माजी मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी मणिशंकर यांचे राजीव गांधी यांच्यावर केलेले वक्तव्य निषेधार्ह आहे. असं म्हंटल आहे. तसेच कोण कोणत्या कोलेजमध्ये नापास पास झाले याचा पंतप्रधान किवा मंत्री होण्याशी काय संबंध? असं त्यांनी यावेळी म्हंटल आहे.

अशी बेजबाबदार विधाने काँग्रेस पक्षाच्या विचारसरणीच्या विरोधात असून पक्षाच्या प्रतिमेला हानी पोहोचवणारी आहेत, असंही यावेळी ते म्हणाले आहेत.

अशोक गेहलोत म्हणाले आहेत की, ‘राजीव गांधी पंतप्रधान असताना मी मणिशंकर अय्यर यांना भेटलो होतो, मणिशंकर अय्यर गेल्या 8-10 वर्षांपासून अशी वक्तव्ये करत आहेत, त्यांनी यापूर्वीही पंतप्रधान मोदींबद्दल वादग्रस्त विधाने केली होती, त्यानंतरही ते वादात आले होते. त्यांची अशी वादग्रस्त विधाने सातत्याने समोर येत आहेत. केवळ डोक्यानी कमी असणारी लोकचं असं बोलू शकतात जे पूर्णपणे समजण्यापलीकडचे आहे. असंही गेहलोत यांनी यावेळी म्हंटल आहे.

Tags: Ashok GehlotMani Shankar AiyarRahul Gandhirajiv gandhi
ShareTweetSendShare

Related News

भारत- पाकिस्तान युद्धबंदी नंतर महाराष्ट्रातील राजकीय नेत्यांच्या प्रतिक्रिया काय?
राष्ट्रीय

भारत- पाकिस्तान युद्धबंदी नंतर महाराष्ट्रातील राजकीय नेत्यांच्या प्रतिक्रिया काय?

Auto Draft
राष्ट्रीय

LIVE भारतीय लष्कर, हवाई दल आणि नौदलाप्रमुखांकडून ऑपरेशन ‘सिंदूर’ बाबत पत्रकार परिषद

पहलगाम हल्ल्याचे पडसाद महाराष्ट्रात कसे उमटले?
राज्य

पहलगाम हल्ल्याचे पडसाद महाराष्ट्रात कसे उमटले?

पत्रकार परिषद ते रणांगण: भारताच्या सज्जतेची व प्रतिउत्तराची कहाणी
आंतरराष्ट्रीय

पत्रकार परिषद ते रणांगण: भारताच्या सज्जतेची व प्रतिउत्तराची कहाणी

भारत-पाकिस्तानमधील युद्ध थांबले पण भारताची दहशतवादविरोधी भूमिका कायम
आंतरराष्ट्रीय

भारत-पाकिस्तानमधील युद्ध थांबले पण भारताची दहशतवादविरोधी भूमिका कायम

Latest News

भारत- पाकिस्तान युद्धबंदी नंतर महाराष्ट्रातील राजकीय नेत्यांच्या प्रतिक्रिया काय?

भारत- पाकिस्तान युद्धबंदी नंतर महाराष्ट्रातील राजकीय नेत्यांच्या प्रतिक्रिया काय?

Auto Draft

LIVE भारतीय लष्कर, हवाई दल आणि नौदलाप्रमुखांकडून ऑपरेशन ‘सिंदूर’ बाबत पत्रकार परिषद

पहलगाम हल्ल्याचे पडसाद महाराष्ट्रात कसे उमटले?

पहलगाम हल्ल्याचे पडसाद महाराष्ट्रात कसे उमटले?

पत्रकार परिषद ते रणांगण: भारताच्या सज्जतेची व प्रतिउत्तराची कहाणी

पत्रकार परिषद ते रणांगण: भारताच्या सज्जतेची व प्रतिउत्तराची कहाणी

भारत-पाकिस्तानमधील युद्ध थांबले पण भारताची दहशतवादविरोधी भूमिका कायम

भारत-पाकिस्तानमधील युद्ध थांबले पण भारताची दहशतवादविरोधी भूमिका कायम

टेरिटोरियल आर्मीची होणार युद्धात एन्ट्री; काय आहे टेरिटोरियल आर्मी

टेरिटोरियल आर्मीची होणार युद्धात एन्ट्री; काय आहे टेरिटोरियल आर्मी

ऑपरेशन सिंदूर नंतर पाकिस्तानी सेलिब्रिटींचा भारतविरोध

ऑपरेशन सिंदूर नंतर पाकिस्तानी सेलिब्रिटींचा भारतविरोध

भारताचा दहशतवादाविरूद्धचा हा लढा दहशतवाद्यांना घाम फोडणारा

भारताचा दहशतवादाविरूद्धचा हा लढा दहशतवाद्यांना घाम फोडणारा

नेते एक, विचार अनेक, काँग्रेसच्या दुहेरी भूमिकेचा पर्दाफाश!

नेते एक, विचार अनेक, काँग्रेसच्या दुहेरी भूमिकेचा पर्दाफाश!

LIVE | परराष्ट्र मंत्रालयाकडून ऑपरेशन सिंदूर बद्दल विशेष माहिती देणारी पत्रकार परिषद (०९ मे २०२५)

LIVE | परराष्ट्र मंत्रालयाकडून ऑपरेशन सिंदूर बद्दल विशेष माहिती देणारी पत्रकार परिषद (०९ मे २०२५)

  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Terms & Conditions
  • Disclaimer
  • Sitemap

Copyright © The-Marathi-News, 2024 - All Rights Reserved.

No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आंतरराष्ट्रीय
  • व्हिडिओ
  • संस्कृती
  • अर्थविश्व
  • मनोरंजन विश्व
  • क्रीडा विश्व
  • Opinion
    • लाईफस्टाइल
  • About & Policies
    • About Us
    • Contact Us
    • Privacy Policy
    • Terms & Conditions
    • Disclaimer
    • Sitemap

Copyright © The-Marathi-News, 2024 - All Rights Reserved.