Monday, May 12, 2025
No Result
View All Result
The Marathi News

Latest News

चौंडीतील मंत्रिमंडळ बैठकीत फडणवीस सरकारचे ११ ऐतिहासिक निर्णय

पाकिस्तानवर हल्ला केव्हा? मोदींची रणनीती कधी अंमलात येणार? जाणून घ्या सविस्तर

नेपाळ सीमेला लागून वाढलेले अनधिकृत मदरसे आता योगी सरकारच्या रडारवर

जातनिहाय जनगणनेत न्यायालय, केंद्र सरकार आणि राज्य सरकारची भूमिका काय?

सध्या जात निहाय जनगणना हा मुद्दा एवढा का गाजतोय?

  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आंतरराष्ट्रीय
  • व्हिडिओ
    • विशेष अनुप्रयोग
    • राशिचक्र चिन्ह
    • मनोरंजन
    • व्यवसाय
    • कायदेशीर
    • इतिहास
    • व्हायरल व्हिडिओ
  • संस्कृती
  • अर्थविश्व
  • मनोरंजन विश्व
  • क्रीडा विश्व
  • Opinion
    • लाईफस्टाइल
The Marathi News
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आंतरराष्ट्रीय
  • व्हिडिओ
    • विशेष अनुप्रयोग
    • राशिचक्र चिन्ह
    • मनोरंजन
    • व्यवसाय
    • कायदेशीर
    • इतिहास
    • व्हायरल व्हिडिओ
  • संस्कृती
  • अर्थविश्व
  • मनोरंजन विश्व
  • क्रीडा विश्व
  • Opinion
    • लाईफस्टाइल
No Result
View All Result
The Marathi News
No Result
View All Result

Latest News

चौंडीतील मंत्रिमंडळ बैठकीत फडणवीस सरकारचे ११ ऐतिहासिक निर्णय

पाकिस्तानवर हल्ला केव्हा? मोदींची रणनीती कधी अंमलात येणार? जाणून घ्या सविस्तर

नेपाळ सीमेला लागून वाढलेले अनधिकृत मदरसे आता योगी सरकारच्या रडारवर

जातनिहाय जनगणनेत न्यायालय, केंद्र सरकार आणि राज्य सरकारची भूमिका काय?

सध्या जात निहाय जनगणना हा मुद्दा एवढा का गाजतोय?

  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आंतरराष्ट्रीय
  • व्हिडिओ
  • संस्कृती
  • अर्थविश्व
  • मनोरंजन विश्व
  • क्रीडा विश्व
  • Opinion
  • लाईफस्टाइल
Home general

नाना पाटेकरांना ‘मी टू’ प्रकरणात दिलासा; तनुश्री दत्ताने केले होते गंभीर आरोप

Renuka Pawar by Renuka Pawar
Mar 8, 2025, 11:22 am GMT+0530
social media

social media

FacebookTwitterWhatsAppTelegram

बॉलिवूड अभिनेत्री तनुश्री दत्ताने अभिनेता नाना पाटेकर यांच्यावर ‘मी टू’ चळवळीदरम्यान लैंगिक छळ आणि चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान गैरवर्तन केल्याचा आरोप केला होता. अभिनेत्रीने नाना पाटेकर यांच्यासह आणखी तीन जणांविरुद्ध तक्रार दाखल केली होती.

आता न्यायालयाने या प्रकरणी निकाल दिला असून, यात नाना पाटेकर यांना दिलासा देण्यात आला आहे. तक्रार दाखल करण्यासाठी उशीर झाल्याचे कारण न्यायालयाने दिले.

ऑक्टोबर 2018 मध्ये तनुश्री दत्ताने नाना पाटेकर आणि इतर तिघांवर 2008 मध्ये आलेल्या ‘हॉर्न ओके प्लीज’ चित्रपटातील गाण्याच्या शूटिंगदरम्यान छळ आणि गैरवर्तन केल्याचा आरोप केला होता.

या प्रकरणात, 2019 मध्ये, पोलिसांनी आपल्या अहवालात म्हटले होते की, ‘त्यांनी या प्रकरणाचा तपास केला, परंतु आरोपींविरुद्ध कोणतेही पुरावे सापडले नाहीत.’

पोलिसांनी यासंबंधिचा ‘बी-समरी’ अहवाल न्यायालयात सादर केला. या अहवालानुसार एफआयआर खोटा असल्याचे निष्पन्न झाले आहे. तनुश्रीने या अहवालाविरोधात निषेध याचिका दाखल केली होती, ज्यामध्ये तिने न्यायालयाकडे तपास पुढे नेण्याची मागणी केली होती.

यावर न्यायदंडाधिकारी निलेश बन्सल म्हणाले आहेत की, ‘तनुश्री यांनी 2018 मध्ये दाखल केलेला एफआयआर 2008 मध्ये घडलेल्या घटनेशी संबंधित आहे. भारतीय दंड संहितेच्या कलम 354 आणि 509 अंतर्गत अशा गुन्ह्यांची नोंद तीन वर्षांच्या आत करण्याची मर्यादा आहे.’ असं दंडाधिकारी यांनी स्पष्ट केलं.

तनुश्री दत्ताने 2018 मध्ये चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान नाना पाटेकर यांनी तिच्यासोबत गैरवर्तन केल्याचा खुलासा केला होता. ‘मी टू’ चळवळीमुळे हे प्रकरण खूप चर्चेत आले होते. इतरही अनेक अभिनेत्रीही या चळवळीत पुढे आल्या होत्या. आणि त्यांच्यासोबत झालेल्या गैरवर्तनाबद्दल उघडपणे सांगितले होते.

न्यायालयाने सांगितले की, ‘तक्रार करायला का उशीर झाला याचे कारण दिले गेले नाही. त्यामुळे या प्रकरणाची दखल घेतली जाऊ शकत नाही.  असे न्ययालयाने स्पष्ट केलं आहे.

Tags: Andheri Courtentertainmentme toonana patekarTanushree DuttaTOP NEWS
ShareTweetSendShare

Related News

पहलगाम हल्ल्याचे पडसाद महाराष्ट्रात कसे उमटले?
राज्य

पहलगाम हल्ल्याचे पडसाद महाराष्ट्रात कसे उमटले?

नेते एक, विचार अनेक, काँग्रेसच्या दुहेरी भूमिकेचा पर्दाफाश!
राज्य

नेते एक, विचार अनेक, काँग्रेसच्या दुहेरी भूमिकेचा पर्दाफाश!

अबला नहीं तूफान है, यह भारत की शान है। – जगासमोर भारताची मान गौरवानी उंचावणाऱ्या कर्नल सोफिया कुरेशी…!
general

अबला नहीं तूफान है, यह भारत की शान है। – जगासमोर भारताची मान गौरवानी उंचावणाऱ्या कर्नल सोफिया कुरेशी…!

राजस्थानच्या सीमेवर भारतीय हवाई दलाच्या शौर्याचं दर्शन
general

राजस्थानच्या सीमेवर भारतीय हवाई दलाच्या शौर्याचं दर्शन

झेंडा कोणाचा? निष्ठा कुणाकडे? पहलगामच्या हल्ल्यानंतर उघड झाले खरे चेहरे
general

झेंडा कोणाचा? निष्ठा कुणाकडे? पहलगामच्या हल्ल्यानंतर उघड झाले खरे चेहरे

Latest News

भारत- पाकिस्तान युद्धबंदी नंतर महाराष्ट्रातील राजकीय नेत्यांच्या प्रतिक्रिया काय?

भारत- पाकिस्तान युद्धबंदी नंतर महाराष्ट्रातील राजकीय नेत्यांच्या प्रतिक्रिया काय?

Auto Draft

LIVE भारतीय लष्कर, हवाई दल आणि नौदलाप्रमुखांकडून ऑपरेशन ‘सिंदूर’ बाबत पत्रकार परिषद

पहलगाम हल्ल्याचे पडसाद महाराष्ट्रात कसे उमटले?

पहलगाम हल्ल्याचे पडसाद महाराष्ट्रात कसे उमटले?

पत्रकार परिषद ते रणांगण: भारताच्या सज्जतेची व प्रतिउत्तराची कहाणी

पत्रकार परिषद ते रणांगण: भारताच्या सज्जतेची व प्रतिउत्तराची कहाणी

भारत-पाकिस्तानमधील युद्ध थांबले पण भारताची दहशतवादविरोधी भूमिका कायम

भारत-पाकिस्तानमधील युद्ध थांबले पण भारताची दहशतवादविरोधी भूमिका कायम

टेरिटोरियल आर्मीची होणार युद्धात एन्ट्री; काय आहे टेरिटोरियल आर्मी

टेरिटोरियल आर्मीची होणार युद्धात एन्ट्री; काय आहे टेरिटोरियल आर्मी

ऑपरेशन सिंदूर नंतर पाकिस्तानी सेलिब्रिटींचा भारतविरोध

ऑपरेशन सिंदूर नंतर पाकिस्तानी सेलिब्रिटींचा भारतविरोध

भारताचा दहशतवादाविरूद्धचा हा लढा दहशतवाद्यांना घाम फोडणारा

भारताचा दहशतवादाविरूद्धचा हा लढा दहशतवाद्यांना घाम फोडणारा

नेते एक, विचार अनेक, काँग्रेसच्या दुहेरी भूमिकेचा पर्दाफाश!

नेते एक, विचार अनेक, काँग्रेसच्या दुहेरी भूमिकेचा पर्दाफाश!

LIVE | परराष्ट्र मंत्रालयाकडून ऑपरेशन सिंदूर बद्दल विशेष माहिती देणारी पत्रकार परिषद (०९ मे २०२५)

LIVE | परराष्ट्र मंत्रालयाकडून ऑपरेशन सिंदूर बद्दल विशेष माहिती देणारी पत्रकार परिषद (०९ मे २०२५)

  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Terms & Conditions
  • Disclaimer
  • Sitemap

Copyright © The-Marathi-News, 2024 - All Rights Reserved.

No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आंतरराष्ट्रीय
  • व्हिडिओ
  • संस्कृती
  • अर्थविश्व
  • मनोरंजन विश्व
  • क्रीडा विश्व
  • Opinion
    • लाईफस्टाइल
  • About & Policies
    • About Us
    • Contact Us
    • Privacy Policy
    • Terms & Conditions
    • Disclaimer
    • Sitemap

Copyright © The-Marathi-News, 2024 - All Rights Reserved.