Monday, May 12, 2025
No Result
View All Result
The Marathi News

Latest News

चौंडीतील मंत्रिमंडळ बैठकीत फडणवीस सरकारचे ११ ऐतिहासिक निर्णय

पाकिस्तानवर हल्ला केव्हा? मोदींची रणनीती कधी अंमलात येणार? जाणून घ्या सविस्तर

नेपाळ सीमेला लागून वाढलेले अनधिकृत मदरसे आता योगी सरकारच्या रडारवर

जातनिहाय जनगणनेत न्यायालय, केंद्र सरकार आणि राज्य सरकारची भूमिका काय?

सध्या जात निहाय जनगणना हा मुद्दा एवढा का गाजतोय?

  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आंतरराष्ट्रीय
  • व्हिडिओ
    • विशेष अनुप्रयोग
    • राशिचक्र चिन्ह
    • मनोरंजन
    • व्यवसाय
    • कायदेशीर
    • इतिहास
    • व्हायरल व्हिडिओ
  • संस्कृती
  • अर्थविश्व
  • मनोरंजन विश्व
  • क्रीडा विश्व
  • Opinion
    • लाईफस्टाइल
The Marathi News
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आंतरराष्ट्रीय
  • व्हिडिओ
    • विशेष अनुप्रयोग
    • राशिचक्र चिन्ह
    • मनोरंजन
    • व्यवसाय
    • कायदेशीर
    • इतिहास
    • व्हायरल व्हिडिओ
  • संस्कृती
  • अर्थविश्व
  • मनोरंजन विश्व
  • क्रीडा विश्व
  • Opinion
    • लाईफस्टाइल
No Result
View All Result
The Marathi News
No Result
View All Result

Latest News

चौंडीतील मंत्रिमंडळ बैठकीत फडणवीस सरकारचे ११ ऐतिहासिक निर्णय

पाकिस्तानवर हल्ला केव्हा? मोदींची रणनीती कधी अंमलात येणार? जाणून घ्या सविस्तर

नेपाळ सीमेला लागून वाढलेले अनधिकृत मदरसे आता योगी सरकारच्या रडारवर

जातनिहाय जनगणनेत न्यायालय, केंद्र सरकार आणि राज्य सरकारची भूमिका काय?

सध्या जात निहाय जनगणना हा मुद्दा एवढा का गाजतोय?

  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आंतरराष्ट्रीय
  • व्हिडिओ
  • संस्कृती
  • अर्थविश्व
  • मनोरंजन विश्व
  • क्रीडा विश्व
  • Opinion
  • लाईफस्टाइल
Home general

परराष्ट्र मंत्री जयशंकर यांच्या हस्ते बेलफास्टमध्ये भारताच्या नवीन वाणिज्य दूतावासाचे उद्घाटन

Renuka Pawar by Renuka Pawar
Mar 8, 2025, 03:42 pm GMT+0530
FacebookTwitterWhatsAppTelegram

परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी शुक्रवारी उत्तर आयर्लंडमधील बेलफास्ट येथे भारतीय वाणिज्य दूतावासाचे उद्घाटन केले आहे. या प्रदेशातील भारतीयांची संख्या वाढत असल्याने त्यांच्या गरजा लक्षात घेऊन हा निर्णय घेण्यात आला आहे.

तसेच भारत आणि ब्रिटनमधील राजनैतिक, व्यापारी आणि सांस्कृतिक संबंध अधिक दृढ करण्याच्या उद्देशाने देखील याठिकाणी दूतावासाचे उद्घाटन करण्यात आले आहे. उद्घाटन सोहळ्याला अनेक दिग्गज नेते आणि मान्यवर उपस्थित होते. उद्‌घाटनाच्यावेळी जयशंकर यांनी  उपस्थितांना संबोधित केले. भाषणाच्या सुरुवातीला जयशंकर यांनी भारत-ब्रिटन संबंधातील एका नव्या युगाची सुरुवात असे वर्णन केले.

यावेळी जयशंकर यांनी ब्रिटनमध्ये स्थायिक झालेल्या भारतीय समुदायाचे देखील कौतुक केले आहे. तसेच या दूतावासामुळे भारतीय समुदायाला अधिक चांगल्या सेवा आणि सुविधा पुरविण्यात मदत होणार असल्याचे देखील त्यांनी सांगितले आहे.

आपल्या भाषणात जयशंकर पुढे म्हणाले, ‘बेलफास्ट हे भारताच्या ब्रिटन आणि युरोप धोरणासाठी महत्त्वाचे केंद्र ठरेल. हे दूतावास येथे राहणाऱ्या भारतीयांसाठी राजनैतिक मदतीचे एक नवीन व्यासपीठ उपलब्ध करून देईल.’

तसेच बेलफास्ट हे व्यापार आणि गुंतवणुकीच्या दृष्टीने एक महत्वाचे ठिकाण आहे जे भारताला ब्रिटन आणि युरोपियन युनियन या दोन्ही देशांशी जोडते. असंही जयशंकर म्हणाले आहेत.

भारत-ब्रिटन भागीदारीला चालना मिळेल

या नव्या उपक्रमामुळे भारत आणि ब्रिटनमधील व्यावसायिक संबंधांना नवी दिशा मिळण्याची शक्यता आहे. दूतावासाच्या स्थापनेमुळे केवळ द्विपक्षीय व्यापाराला चालना मिळणार नाही तर शिक्षण, पर्यटन आणि सांस्कृतिक देवाणघेवाणीच्या क्षेत्रातही नवीन संधी उपलब्ध होतील. भारत सरकारच्या या पाऊलामुळे बेलफास्टमधील व्यावसायिक क्रियाकलापांचा विस्तार तसेच भारतीयांसाठी सुविधा सुधारण्यास मदत होईल.

Tags: BelfastDiplomacyindias jaishankarUK
ShareTweetSendShare

Related News

पत्रकार परिषद ते रणांगण: भारताच्या सज्जतेची व प्रतिउत्तराची कहाणी
आंतरराष्ट्रीय

पत्रकार परिषद ते रणांगण: भारताच्या सज्जतेची व प्रतिउत्तराची कहाणी

भारत-पाकिस्तानमधील युद्ध थांबले पण भारताची दहशतवादविरोधी भूमिका कायम
आंतरराष्ट्रीय

भारत-पाकिस्तानमधील युद्ध थांबले पण भारताची दहशतवादविरोधी भूमिका कायम

ऑपरेशन सिंदूर नंतर पाकिस्तानी सेलिब्रिटींचा भारतविरोध
आंतरराष्ट्रीय

ऑपरेशन सिंदूर नंतर पाकिस्तानी सेलिब्रिटींचा भारतविरोध

हवा, जमीन आणि पाणी; पाकिस्तानवर भारताच्या तिहेरी शक्तींचा घाव
आंतरराष्ट्रीय

हवा, जमीन आणि पाणी; पाकिस्तानवर भारताच्या तिहेरी शक्तींचा घाव

अबला नहीं तूफान है, यह भारत की शान है। – जगासमोर भारताची मान गौरवानी उंचावणाऱ्या कर्नल सोफिया कुरेशी…!
general

अबला नहीं तूफान है, यह भारत की शान है। – जगासमोर भारताची मान गौरवानी उंचावणाऱ्या कर्नल सोफिया कुरेशी…!

Latest News

भारत- पाकिस्तान युद्धबंदी नंतर महाराष्ट्रातील राजकीय नेत्यांच्या प्रतिक्रिया काय?

भारत- पाकिस्तान युद्धबंदी नंतर महाराष्ट्रातील राजकीय नेत्यांच्या प्रतिक्रिया काय?

Auto Draft

LIVE भारतीय लष्कर, हवाई दल आणि नौदलाप्रमुखांकडून ऑपरेशन ‘सिंदूर’ बाबत पत्रकार परिषद

पहलगाम हल्ल्याचे पडसाद महाराष्ट्रात कसे उमटले?

पहलगाम हल्ल्याचे पडसाद महाराष्ट्रात कसे उमटले?

पत्रकार परिषद ते रणांगण: भारताच्या सज्जतेची व प्रतिउत्तराची कहाणी

पत्रकार परिषद ते रणांगण: भारताच्या सज्जतेची व प्रतिउत्तराची कहाणी

भारत-पाकिस्तानमधील युद्ध थांबले पण भारताची दहशतवादविरोधी भूमिका कायम

भारत-पाकिस्तानमधील युद्ध थांबले पण भारताची दहशतवादविरोधी भूमिका कायम

टेरिटोरियल आर्मीची होणार युद्धात एन्ट्री; काय आहे टेरिटोरियल आर्मी

टेरिटोरियल आर्मीची होणार युद्धात एन्ट्री; काय आहे टेरिटोरियल आर्मी

ऑपरेशन सिंदूर नंतर पाकिस्तानी सेलिब्रिटींचा भारतविरोध

ऑपरेशन सिंदूर नंतर पाकिस्तानी सेलिब्रिटींचा भारतविरोध

भारताचा दहशतवादाविरूद्धचा हा लढा दहशतवाद्यांना घाम फोडणारा

भारताचा दहशतवादाविरूद्धचा हा लढा दहशतवाद्यांना घाम फोडणारा

नेते एक, विचार अनेक, काँग्रेसच्या दुहेरी भूमिकेचा पर्दाफाश!

नेते एक, विचार अनेक, काँग्रेसच्या दुहेरी भूमिकेचा पर्दाफाश!

LIVE | परराष्ट्र मंत्रालयाकडून ऑपरेशन सिंदूर बद्दल विशेष माहिती देणारी पत्रकार परिषद (०९ मे २०२५)

LIVE | परराष्ट्र मंत्रालयाकडून ऑपरेशन सिंदूर बद्दल विशेष माहिती देणारी पत्रकार परिषद (०९ मे २०२५)

  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Terms & Conditions
  • Disclaimer
  • Sitemap

Copyright © The-Marathi-News, 2024 - All Rights Reserved.

No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आंतरराष्ट्रीय
  • व्हिडिओ
  • संस्कृती
  • अर्थविश्व
  • मनोरंजन विश्व
  • क्रीडा विश्व
  • Opinion
    • लाईफस्टाइल
  • About & Policies
    • About Us
    • Contact Us
    • Privacy Policy
    • Terms & Conditions
    • Disclaimer
    • Sitemap

Copyright © The-Marathi-News, 2024 - All Rights Reserved.