Thursday, June 5, 2025
No Result
View All Result
The Marathi News

Latest News

चौंडीतील मंत्रिमंडळ बैठकीत फडणवीस सरकारचे ११ ऐतिहासिक निर्णय

पाकिस्तानवर हल्ला केव्हा? मोदींची रणनीती कधी अंमलात येणार? जाणून घ्या सविस्तर

नेपाळ सीमेला लागून वाढलेले अनधिकृत मदरसे आता योगी सरकारच्या रडारवर

जातनिहाय जनगणनेत न्यायालय, केंद्र सरकार आणि राज्य सरकारची भूमिका काय?

सध्या जात निहाय जनगणना हा मुद्दा एवढा का गाजतोय?

  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आंतरराष्ट्रीय
  • व्हिडिओ
    • विशेष अनुप्रयोग
    • राशिचक्र चिन्ह
    • मनोरंजन
    • व्यवसाय
    • कायदेशीर
    • इतिहास
    • व्हायरल व्हिडिओ
  • संस्कृती
  • अर्थविश्व
  • मनोरंजन विश्व
  • क्रीडा विश्व
  • Opinion
    • लाईफस्टाइल
The Marathi News
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आंतरराष्ट्रीय
  • व्हिडिओ
    • विशेष अनुप्रयोग
    • राशिचक्र चिन्ह
    • मनोरंजन
    • व्यवसाय
    • कायदेशीर
    • इतिहास
    • व्हायरल व्हिडिओ
  • संस्कृती
  • अर्थविश्व
  • मनोरंजन विश्व
  • क्रीडा विश्व
  • Opinion
    • लाईफस्टाइल
No Result
View All Result
The Marathi News
No Result
View All Result

Latest News

चौंडीतील मंत्रिमंडळ बैठकीत फडणवीस सरकारचे ११ ऐतिहासिक निर्णय

पाकिस्तानवर हल्ला केव्हा? मोदींची रणनीती कधी अंमलात येणार? जाणून घ्या सविस्तर

नेपाळ सीमेला लागून वाढलेले अनधिकृत मदरसे आता योगी सरकारच्या रडारवर

जातनिहाय जनगणनेत न्यायालय, केंद्र सरकार आणि राज्य सरकारची भूमिका काय?

सध्या जात निहाय जनगणना हा मुद्दा एवढा का गाजतोय?

  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आंतरराष्ट्रीय
  • व्हिडिओ
  • संस्कृती
  • अर्थविश्व
  • मनोरंजन विश्व
  • क्रीडा विश्व
  • Opinion
  • लाईफस्टाइल
Home आंतरराष्ट्रीय

बांगलादेश न्यायालयाने इस्कॉन गुरु चिन्मय प्रभू यांचा जामीन अर्ज पुन्हा फेटाळला

Rupali Gowande by Rupali Gowande
Jan 2, 2025, 01:32 pm GMT+0530
FacebookTwitterWhatsAppTelegram

इस्कॉन गुरु आणि हिंदू भिक्षू चिन्मय प्रभू उर्फ चिन्मय कृष्ण दास यांचा जामीन अर्ज पुन्हा चितगाव न्यायालयाने फेटाळला आहे. बांगलादेशच्या राष्ट्रध्वजाचा अनादर केल्याच्या आरोपाशी संबंधित देशद्रोहाच्या खटल्यात चिन्मय कृष्ण दास यांच्यावर आरोप आहेत . त्यांच्या अटकेमुळे मोठ्या प्रमाणावर बांगलादेशात हिंदुकडून निषेध व्यक्त केला जात आहे. त्यांना देशातील हिंदूंवरील वाढत्या हल्ल्यांविरोधात बोलण्यासाठी अन्यायकारकपणे लक्ष्य केले जात असल्याचा आरोप त्यांच्या समर्थकांनी केला आहे.

या सुनावणीत सुप्रीम कोर्टाचे वकील अपूर्व कुमार भट्टाचार्जी यांच्या नेतृत्वाखाली 11 वकिलांची टीम उपस्थित होती. यावेळी चिन्मय कृष्ण दास यांची बाजू मांडत भट्टाचार्जी म्हणाले की त्यांनी भिक्षूचे रक्षण करण्यासाठी आवश्यक कायदेशीर अधिकार प्राप्त केले आहेत, यापूर्वी उपस्थित केलेल्या प्रक्रियात्मक आक्षेप फेटाळून लावले आहेत.मात्र त्यांच्या प्रयत्नांना न जुमानता न्यायालयाने जामीन नाकारला आणि दास यांची कोठडी वाढवण्यात आली .

यावेळी मुस्लीम वकिलांनी न्यायालयाच्या इमारतीत द्वेषपूर्ण नारेबाजी आणि भारतविरोधी घोषणा दिल्याची माहिती समोर आली आहे. तसेच तुरुंगात बंद असलेले हिंदू धर्मगुरू चिन्मय कृष्ण दास यांचा जामीन अर्ज फेटाळण्याची धमकी न्यायाधीशांना देण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले आहे.

चिन्मय कृष्ण दास यांना २५ नोव्हेंबर रोजी ढाका येथील हजरत शाहजलाल आंतरराष्ट्रीय विमानतळावर अटक करण्यात आली होती. तेव्हापासून, त्यांना कोठडीत ठेवण्यात आले आहे, त्यांच्या सुटकेसाठी आंदोलन करत असलेल्या समर्थकांचा असा दावा आहे की हिंदूंवरील अत्याचारांविरुद्ध त्यांचा आवाज बंद करण्याच्या एकमेव उद्देशाने चिन्मय प्रभू यांना खोट्या देशद्रोहाच्या खटल्यात अडकवले जात आहे.

दास यांचे प्राथमिक वकील रवींद्र घोष यांना यापूर्वी अटकपूर्व जामीन याचिका दाखल करण्यापासून रोखण्यात आले होते, ज्यामुळे प्रकरण आणखी गुंतागुंतीचे झाले होते. अटकेमुळे त्यांची प्रकृती ढासळत असल्याचा युक्तिवाद दास यांचे प्रतिनिधित्व करणाऱ्या वकिलांनी केला आहे. 63 वर्षीय दास यांना मधुमेह आणि श्वासोच्छवासाच्या समस्या आहेत, ज्याचा तुरुंगात त्यांना त्रास होत असल्याचे सांगण्यात आले आहे. यामुळे त्यांच्या समर्थकांना ,अनुयायी आणि मानवाधिकार संघटनांमध्ये चिन्मय प्रभू यांच्या आरोग्याबद्दल चिंता निर्माण झाली आहे.

मात्र कायदेशीर प्रक्रियेतही सतत अनेक अडथळे आले आल्याचे दिसून आले.11 डिसेंबर रोजी, प्रक्रियात्मक त्रुटींमुळे बांगलादेश न्यायालयाने दासची प्रारंभिक जामीन याचिका फेटाळली. त्या सुनावणीत वकिलाची वैध पॉवर ऑफ ॲटर्नी आणि वकिलाची अनुपस्थिती हे नाकारण्याचे कारण म्हणून नमूद करण्यात आले. या अडथळ्यामध्ये भर घालत, त्यांचे एक वकील, सुभाषीष शर्मा यांनी सुरक्षेच्या कारणास्तव 3 डिसेंबरची सुनावणी टाळली . यामुळे खटला आणखी लांबला आणि दास यांचा तुरुंगवास वाढला.

Tags: attack on hindubail deniedbangaladeshchinmay krishna dasSLIDER
ShareTweetSendShare

Related News

पाकिस्तानातील मुहाजिरांचा आक्रोश, मोदींकडे घातले मदतीचे साकडे
आंतरराष्ट्रीय

पाकिस्तानातील मुहाजिरांचा आक्रोश, मोदींकडे घातले मदतीचे साकडे

कलम ३७० हटवणे योग्यच, काँग्रेसच्या गोंधळात नवीन ‘स्वर’?
आंतरराष्ट्रीय

कलम ३७० हटवणे योग्यच, काँग्रेसच्या गोंधळात नवीन ‘स्वर’?

एलाॅन मस्क ट्रम्प प्रशासनातून बाहेर; ट्रम्प मस्क यांचे बिनसले?
देश विदेश

एलाॅन मस्क ट्रम्प प्रशासनातून बाहेर; ट्रम्प मस्क यांचे बिनसले?

मुंबईतील भाऊच्या धक्क्यावर रोहिंग्यांचा सुळसुळाट
general

मुंबईतील भाऊच्या धक्क्यावर रोहिंग्यांचा सुळसुळाट

जयशंकर यांच्यावर टीका करताना काँग्रेसच्या चुकांचे भूतकाळातले सांगाडे आले समोर
आंतरराष्ट्रीय

जयशंकर यांच्यावर टीका करताना काँग्रेसच्या चुकांचे भूतकाळातले सांगाडे आले समोर

Latest News

शिक्षणात सैनिकी संस्कार: राज्यात आता पहिलीपासून देशसेवा शिकवली जाणार

शिक्षणात सैनिकी संस्कार: राज्यात आता पहिलीपासून देशसेवा शिकवली जाणार

आता केंद्र सरकारी कार्यालयांमध्येही मराठी भाषेचा वापर अनिवार्य

महाराष्ट्रातील ‘या’ मंदिरांचे केले जाणार नूतनीकरण; काय आहे सरकारची योजना?

पद्म पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेल्या ‘त्या’ अपरिचित व्यक्तींची कहानी

पद्म पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेल्या ‘त्या’ अपरिचित व्यक्तींची कहानी

हजरत इब्राहिम यांचा संदेश आणि आजची बकरी ईद, सुसंगती की विसंगती?

हजरत इब्राहिम यांचा संदेश आणि आजची बकरी ईद, सुसंगती की विसंगती?

नाशिकच्या सिहस्थ कुंभमेळ्यासाठी फडणवीस सरकारची नियोजनबद्ध तयारी

नाशिकच्या सिहस्थ कुंभमेळ्यासाठी फडणवीस सरकारची नियोजनबद्ध तयारी

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या स्वदेशी मंत्राचा आर्थिक आणि सामाजिक प्रभाव

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या स्वदेशी मंत्राचा आर्थिक आणि सामाजिक प्रभाव

आता केंद्र सरकारी कार्यालयांमध्येही मराठी भाषेचा वापर अनिवार्य

आता केंद्र सरकारी कार्यालयांमध्येही मराठी भाषेचा वापर अनिवार्य

पाकिस्तानातील मुहाजिरांचा आक्रोश, मोदींकडे घातले मदतीचे साकडे

पाकिस्तानातील मुहाजिरांचा आक्रोश, मोदींकडे घातले मदतीचे साकडे

शेती विकासासाठी मोदी सरकार प्रयत्नशील!

शेती विकासासाठी मोदी सरकार प्रयत्नशील!

कलम ३७० हटवणे योग्यच, काँग्रेसच्या गोंधळात नवीन ‘स्वर’?

कलम ३७० हटवणे योग्यच, काँग्रेसच्या गोंधळात नवीन ‘स्वर’?

  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Terms & Conditions
  • Disclaimer
  • Sitemap

Copyright © The-Marathi-News, 2024 - All Rights Reserved.

No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आंतरराष्ट्रीय
  • व्हिडिओ
  • संस्कृती
  • अर्थविश्व
  • मनोरंजन विश्व
  • क्रीडा विश्व
  • Opinion
    • लाईफस्टाइल
  • About & Policies
    • About Us
    • Contact Us
    • Privacy Policy
    • Terms & Conditions
    • Disclaimer
    • Sitemap

Copyright © The-Marathi-News, 2024 - All Rights Reserved.