Friday, May 9, 2025
No Result
View All Result
The Marathi News

Latest News

चौंडीतील मंत्रिमंडळ बैठकीत फडणवीस सरकारचे ११ ऐतिहासिक निर्णय

पाकिस्तानवर हल्ला केव्हा? मोदींची रणनीती कधी अंमलात येणार? जाणून घ्या सविस्तर

नेपाळ सीमेला लागून वाढलेले अनधिकृत मदरसे आता योगी सरकारच्या रडारवर

जातनिहाय जनगणनेत न्यायालय, केंद्र सरकार आणि राज्य सरकारची भूमिका काय?

सध्या जात निहाय जनगणना हा मुद्दा एवढा का गाजतोय?

  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आंतरराष्ट्रीय
  • व्हिडिओ
    • विशेष अनुप्रयोग
    • राशिचक्र चिन्ह
    • मनोरंजन
    • व्यवसाय
    • कायदेशीर
    • इतिहास
    • व्हायरल व्हिडिओ
  • संस्कृती
  • अर्थविश्व
  • मनोरंजन विश्व
  • क्रीडा विश्व
  • Opinion
    • लाईफस्टाइल
The Marathi News
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आंतरराष्ट्रीय
  • व्हिडिओ
    • विशेष अनुप्रयोग
    • राशिचक्र चिन्ह
    • मनोरंजन
    • व्यवसाय
    • कायदेशीर
    • इतिहास
    • व्हायरल व्हिडिओ
  • संस्कृती
  • अर्थविश्व
  • मनोरंजन विश्व
  • क्रीडा विश्व
  • Opinion
    • लाईफस्टाइल
No Result
View All Result
The Marathi News
No Result
View All Result

Latest News

चौंडीतील मंत्रिमंडळ बैठकीत फडणवीस सरकारचे ११ ऐतिहासिक निर्णय

पाकिस्तानवर हल्ला केव्हा? मोदींची रणनीती कधी अंमलात येणार? जाणून घ्या सविस्तर

नेपाळ सीमेला लागून वाढलेले अनधिकृत मदरसे आता योगी सरकारच्या रडारवर

जातनिहाय जनगणनेत न्यायालय, केंद्र सरकार आणि राज्य सरकारची भूमिका काय?

सध्या जात निहाय जनगणना हा मुद्दा एवढा का गाजतोय?

  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आंतरराष्ट्रीय
  • व्हिडिओ
  • संस्कृती
  • अर्थविश्व
  • मनोरंजन विश्व
  • क्रीडा विश्व
  • Opinion
  • लाईफस्टाइल
Home general

दिल्लीतील पराभवानंतर अरविंद केजरीवालांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले…

Renuka Pawar by Renuka Pawar
Feb 8, 2025, 04:16 pm GMT+0530
social media

social media

FacebookTwitterWhatsAppTelegram

आम आदमी पक्षाचे (आप) राष्ट्रीय संयोजक अरविंद केजरीवाल यांची दिल्ली विधानसभा निवडणुकीत मिळालेल्या पराभवानंतर पहिली प्रतिकिया समोर आली आहे. विधासभेच्या निकालानंतर केजरीवाल यांनी माध्यमांना संबोधित केले यावेळी ते म्हणाले, ‘आम्ही जनतेचा निर्णय मान्य करतो. तसंच भाजपचे विजयाबद्दल अभिनंदन. आम्ही जनतेच्या कल्याणासाठी काम करत राहू .’ असं त्यांनी म्हंटल आहे.

सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर करत केजरीवाल म्हणाले आहेत की, ‘दिल्ली निवडणुकीचे निकाल आले आहेत. जनता जे काही ठरवेल ते आम्ही मान्य करू. हा जनतेचा निर्णय आहे. या विजयाबद्दल मी भाजपचे अभिनंदन करतो. ज्या आशेने लोकांनी त्यांना बहुमत दिले आहे त्या अपेक्षा ते पूर्ण करतील अशी आशा करतो.’

‘गेल्या दहा वर्षांत आम्ही खूप काम केले आहे, शिक्षण, आरोग्य, वीज आणि पाणी या क्षेत्रात खूप काम झाले आहे. आम्ही लोकांना वेगवेगळ्या प्रकारे मदत करण्याचा प्रयत्न केला आहे. आम्ही दिल्लीच्या पायाभूत सुविधांमध्ये सुधारणा करण्याचा प्रयत्न केला आहे.

पुढेही आम्ही सत्तेत नसलो तरी दिल्लीच्या लोकांच्या आनंदात आणि दुःखात नेहमीच सोबत राहू. आम्ही राजकारणाला एक माध्यम मानतो ज्याद्वारे आम्ही लोकांची सेवा करू शकतो. आम्ही केवळ मजबूत विरोधी पक्षाची भूमिकाच करणार नाही तर समाजाची सेवा देखील करत राहू.’ असंही केजरीवाल यांनी म्हंटल आहे.

पुढे केजरीवाल म्हणाले आहेत की, ‘मला आम आदमी पक्षाच्या सर्व कार्यकर्त्यांचे अभिनंदन करायचे आहे. आमच्या कार्यकर्त्यांनी खूप मेहनत घेतली. या काळात त्यांना खूप त्रास सहन करावा लागला, परंतु या संपूर्ण निवडणुकीत त्यांनी मोठी भूमिका बजवावी आहे. त्याबद्दल मी त्यांचे अभिनंदन करतो.’

दिल्ली विधानसभा निवडणुकीसाठी मतमोजणी सुरू आहे आणि आतापर्यंतच्या कलांनुसार भारतीय जनता पक्ष 27 वर्षांनंतर दिल्लीत पुन्हा सत्तेत येत आहे. 70 जागांपैकी भाजप 47 जागांवर आघाडीवर आहे, तर आम आदमी पार्टी 23 जागांवर आघाडीवर आहे. या आकडेवारीवरून हे स्पष्ट आहे की भाजप दिल्लीत पुढील सरकार स्थापन करणार आहे. भाजपने दिल्लीत शेवटची निवडणूक 1993 मध्ये जिंकली होती आणि आता सुमारे 27 वर्षांनंतर भाजप पुन्हा सत्तेत येत आहे.

Tags: Delhi Assembly ElectionDelhi Elections 2025narendra modipm modi
ShareTweetSendShare

Related News

१९७१ नंतर पाकिस्तानवर पहिला समुद्री हल्ला, भारतीय नौदलाकडून कराची बंदर उध्वस्त
general

१९७१ नंतर पाकिस्तानवर पहिला समुद्री हल्ला, भारतीय नौदलाकडून कराची बंदर उध्वस्त

युद्ध सुरु !! भारताकडून ‘लाहोर आणि इस्लामाबाद’वर हवाई हल्ला
general

युद्ध सुरु !! भारताकडून ‘लाहोर आणि इस्लामाबाद’वर हवाई हल्ला

पाकचं खोट चव्हाट्यावर! 7 बिनबुडाच्या दाव्यांची यादी समोर….
general

पाकचं खोट चव्हाट्यावर! 7 बिनबुडाच्या दाव्यांची यादी समोर….

चिन्मय कृष्ण दास यांना पुन्हा अटक; काय आहे कारण?
राष्ट्रीय

चिन्मय कृष्ण दास यांना पुन्हा अटक; काय आहे कारण?

‘ऑपरेशन सिंदूर’ अंतर्गत कोणती शस्त्रे वापरण्यात आली? वैशिष्ट्ये काय
general

‘ऑपरेशन सिंदूर’ अंतर्गत कोणती शस्त्रे वापरण्यात आली? वैशिष्ट्ये काय

Latest News

१९७१ नंतर पाकिस्तानवर पहिला समुद्री हल्ला, भारतीय नौदलाकडून कराची बंदर उध्वस्त

१९७१ नंतर पाकिस्तानवर पहिला समुद्री हल्ला, भारतीय नौदलाकडून कराची बंदर उध्वस्त

युद्ध सुरु !! भारताकडून ‘लाहोर आणि इस्लामाबाद’वर हवाई हल्ला

युद्ध सुरु !! भारताकडून ‘लाहोर आणि इस्लामाबाद’वर हवाई हल्ला

पाकचं खोट चव्हाट्यावर! 7 बिनबुडाच्या दाव्यांची यादी समोर….

पाकचं खोट चव्हाट्यावर! 7 बिनबुडाच्या दाव्यांची यादी समोर….

चिन्मय कृष्ण दास यांना पुन्हा अटक; काय आहे कारण?

चिन्मय कृष्ण दास यांना पुन्हा अटक; काय आहे कारण?

‘ऑपरेशन सिंदूर’ अंतर्गत कोणती शस्त्रे वापरण्यात आली? वैशिष्ट्ये काय

‘ऑपरेशन सिंदूर’ अंतर्गत कोणती शस्त्रे वापरण्यात आली? वैशिष्ट्ये काय

‘ऑपरेशन सिंदूर’मध्येही भारताने जपली नितीमत्ता

‘ऑपरेशन सिंदूर’मध्येही भारताने जपली नितीमत्ता

…म्हणून ऑपरेशन सिंदूर अंतर्गत ती नऊ ठिकाणं उध्वस्त करण्यात आली

…म्हणून ऑपरेशन सिंदूर अंतर्गत ती नऊ ठिकाणं उध्वस्त करण्यात आली

दहशतवाद्यांच्या अंत्यविधीला उपस्थित राहणाऱ्या पाक लष्कराचा खरा चेहरा उघड

दहशतवाद्यांच्या अंत्यविधीला उपस्थित राहणाऱ्या पाक लष्कराचा खरा चेहरा उघड

ऑपरेशन सिंदूरसाठी वापरलेली ‘प्रिसिजन स्ट्राइक वेपन सिस्टीम’ काय आहे?

ऑपरेशन सिंदूरसाठी वापरलेली ‘प्रिसिजन स्ट्राइक वेपन सिस्टीम’ काय आहे?

ऑपरेशन सिंदूर नंतर शरद पवारांकडून केंद्र सरकारचे कौतुक

ऑपरेशन सिंदूर नंतर शरद पवारांकडून केंद्र सरकारचे कौतुक

  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Terms & Conditions
  • Disclaimer
  • Sitemap

Copyright © The-Marathi-News, 2024 - All Rights Reserved.

No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आंतरराष्ट्रीय
  • व्हिडिओ
  • संस्कृती
  • अर्थविश्व
  • मनोरंजन विश्व
  • क्रीडा विश्व
  • Opinion
    • लाईफस्टाइल
  • About & Policies
    • About Us
    • Contact Us
    • Privacy Policy
    • Terms & Conditions
    • Disclaimer
    • Sitemap

Copyright © The-Marathi-News, 2024 - All Rights Reserved.