Thursday, June 5, 2025
No Result
View All Result
The Marathi News

Latest News

चौंडीतील मंत्रिमंडळ बैठकीत फडणवीस सरकारचे ११ ऐतिहासिक निर्णय

पाकिस्तानवर हल्ला केव्हा? मोदींची रणनीती कधी अंमलात येणार? जाणून घ्या सविस्तर

नेपाळ सीमेला लागून वाढलेले अनधिकृत मदरसे आता योगी सरकारच्या रडारवर

जातनिहाय जनगणनेत न्यायालय, केंद्र सरकार आणि राज्य सरकारची भूमिका काय?

सध्या जात निहाय जनगणना हा मुद्दा एवढा का गाजतोय?

  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आंतरराष्ट्रीय
  • व्हिडिओ
    • विशेष अनुप्रयोग
    • राशिचक्र चिन्ह
    • मनोरंजन
    • व्यवसाय
    • कायदेशीर
    • इतिहास
    • व्हायरल व्हिडिओ
  • संस्कृती
  • अर्थविश्व
  • मनोरंजन विश्व
  • क्रीडा विश्व
  • Opinion
    • लाईफस्टाइल
The Marathi News
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आंतरराष्ट्रीय
  • व्हिडिओ
    • विशेष अनुप्रयोग
    • राशिचक्र चिन्ह
    • मनोरंजन
    • व्यवसाय
    • कायदेशीर
    • इतिहास
    • व्हायरल व्हिडिओ
  • संस्कृती
  • अर्थविश्व
  • मनोरंजन विश्व
  • क्रीडा विश्व
  • Opinion
    • लाईफस्टाइल
No Result
View All Result
The Marathi News
No Result
View All Result

Latest News

चौंडीतील मंत्रिमंडळ बैठकीत फडणवीस सरकारचे ११ ऐतिहासिक निर्णय

पाकिस्तानवर हल्ला केव्हा? मोदींची रणनीती कधी अंमलात येणार? जाणून घ्या सविस्तर

नेपाळ सीमेला लागून वाढलेले अनधिकृत मदरसे आता योगी सरकारच्या रडारवर

जातनिहाय जनगणनेत न्यायालय, केंद्र सरकार आणि राज्य सरकारची भूमिका काय?

सध्या जात निहाय जनगणना हा मुद्दा एवढा का गाजतोय?

  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आंतरराष्ट्रीय
  • व्हिडिओ
  • संस्कृती
  • अर्थविश्व
  • मनोरंजन विश्व
  • क्रीडा विश्व
  • Opinion
  • लाईफस्टाइल
Home general

हिमाचल सरकराची तिजोरी खाली? ‘या’ सरकारी योजना चालवण्यासाठी मंदिरांकडे मागितला निधी

Renuka Pawar by Renuka Pawar
Mar 1, 2025, 03:39 pm GMT+0530
FacebookTwitterWhatsAppTelegram

काँग्रेस सरकारच्या काळात हिमाचल प्रदेश राज्याची तिजोरी रिकामी झाली असल्याचे चिन्ह दिसत आहे. कारण, राज्याचे मुख्यमंत्री सुखविंदर सिंग सुक्खू यांनी आता मंदिरांसमोर हात पसरायला सुरुवात केली आहे.

राज्य सरकार राज्यात राबवत असलेल्या योजनांसाठी मंदिरांकडून निधी मागत आहे. ज्यामुळे त्यांच्यावर सर्वच क्षेत्रातून टीका होत आहे. यासंबंधित सरकराने मंदिर प्रशासनाला एक अधिसूचना देखील पाठवली आहे. जी नुकतीच समोर आली आहे.

सरकारने मुख्यमंत्री सुख-आश्रय योजना आणि मुख्यमंत्री सुख शिक्षा योजनेत योगदान देण्याचे आवाहन मंदिरांना केले आहे. अधिसूचनेत म्हटले आहे की, “हिमाचल प्रदेश हिंदू सार्वजनिक धार्मिक संस्था धर्मादाय देणगी कायदा, १९८४ अंतर्गत कार्यरत असलेले विविध मंदिर ट्रस्ट राज्य सरकारद्वारे चालवल्या जाणाऱ्या धर्मादाय उपक्रमांसाठी आणि कल्याणकारी योजनांसाठी योगदान देत राहतात. असे धर्मादाय योगदान देताना मंदिर ट्रस्ट मुख्यमंत्री सुख आश्रय योजना/कोश तसेच मुख्यमंत्री सुख शिक्षा योजना/कोशमध्ये योगदान देऊ शकतात जेणेकरून वरील कल्याणकारी योजनांसाठी निधी उपलब्ध होईल.”

यावेळी त्यांनी यासंबंधीचे नियम देखील सांगितले आहे. कायद्याच्या कलम १७ मध्ये (समान कायदा) अशा उपक्रमांवर खर्च करण्याची तरतूद आहे. म्हणून, कलम १७ उपकल १७ (अ) ते (ड) च्या तरतुदींचे काटेकोरपणे पालन केले पाहिजे. अशी अधिसूचना समोर आली होती.

यानंतर आता विरोधी पक्ष असलेल्या भाजपाने निषेध केला आहे. माजी मुख्यमंत्री जयराम ठाकूर यांनी संताप व्यक्त करत एक व्हिडिओ पोस्ट केला आहे. तसेच हिमाचल सरकारवर सुख आश्रय योजनेसाठी मंदिरांकडून पैसे मागत असल्याचा आरोप केला आहे.

त्यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हंटले आहे की, ‘राज्य सरकारच्या नियंत्रणाखाली सुमारे 36 प्रमुख मंदिरे आहेत आणि या मंदिरांना सरकारी योजना चालवण्यासाठी निधी देण्याची विनंती करण्यात आली आहे. एकीकडे, सुखू सरकार सनातन धर्माला विरोध करते, हिंदूविरोधी विधाने करत राहते आणि दुसरीकडे, ते मंदिरांकडून पैसे घेऊन सरकारची प्रमुख योजना चालवू इच्छिते. सरकार मंदिरांकडून पैसे मागत आहे आणि अधिकाऱ्यांवर पैसे सरकारला पाठवण्यासाठी दबाव आणला जात आहे. भारतीय जनता पक्ष सरकारच्या या निर्णयाचा विरोध करतो.

जयराम ठाकूर यांनी व्हिडिओमध्ये आरोप केला आहे की, ‘जिल्हा प्रशासन मंदिर ट्रस्टवर निधी देण्यासाठी दबाव आणत आहे. हिमाचल प्रदेश सरकारी विभागाच्या एका सचिवाने उपायुक्तांना पत्र लिहिले आहे की, मंदिर ट्रस्टमधील पैसे सरकारी तिजोरीत जमा करावेत जेणेकरून ते ते पैसे सरकारी योजना चालवण्यासाठी खर्च करू शकतील. हे दुःखद आणि दुर्दैवी आहे…कोणत्याही सरकारने कधीही मंदिरे आणि ट्रस्टकडून सरकारी योजनांवर खर्च करण्यासाठी पैसे घेतलेले नाहीत,” असेही ते म्हणाले.

ते पुढे म्हणाले की, मंदिर ट्रस्टकडून पूर्वी घेतलेला कोणताही निधी फक्त आपत्तींच्या वेळीच घेतला जात असे. त्यांनी मंदिर ट्रस्टकडून पैसे घेण्याचे आदेशच दिले नाहीत तर ते पाठपुरावाही करत आहेत… या निर्णयाचा विरोध केला पाहिजे… मंदिरात असलेल्या लोकांनी, ट्रस्ट आणि समित्यांनीही निषेध केला पाहिजे,” असे जयराम ठाकूर म्हणाले आहेत.

Tags: bjpcongressjayram thakursukhvinder singh sukhu
ShareTweetSendShare

Related News

पद्म पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेल्या ‘त्या’ अपरिचित व्यक्तींची कहानी
राष्ट्रीय

पद्म पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेल्या ‘त्या’ अपरिचित व्यक्तींची कहानी

हजरत इब्राहिम यांचा संदेश आणि आजची बकरी ईद, सुसंगती की विसंगती?
इतिहास,संस्कृती

हजरत इब्राहिम यांचा संदेश आणि आजची बकरी ईद, सुसंगती की विसंगती?

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या स्वदेशी मंत्राचा आर्थिक आणि सामाजिक प्रभाव
राष्ट्रीय

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या स्वदेशी मंत्राचा आर्थिक आणि सामाजिक प्रभाव

पाकिस्तानातील मुहाजिरांचा आक्रोश, मोदींकडे घातले मदतीचे साकडे
आंतरराष्ट्रीय

पाकिस्तानातील मुहाजिरांचा आक्रोश, मोदींकडे घातले मदतीचे साकडे

शेती विकासासाठी मोदी सरकार प्रयत्नशील!
राष्ट्रीय

शेती विकासासाठी मोदी सरकार प्रयत्नशील!

Latest News

शिक्षणात सैनिकी संस्कार: राज्यात आता पहिलीपासून देशसेवा शिकवली जाणार

शिक्षणात सैनिकी संस्कार: राज्यात आता पहिलीपासून देशसेवा शिकवली जाणार

आता केंद्र सरकारी कार्यालयांमध्येही मराठी भाषेचा वापर अनिवार्य

महाराष्ट्रातील ‘या’ मंदिरांचे केले जाणार नूतनीकरण; काय आहे सरकारची योजना?

पद्म पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेल्या ‘त्या’ अपरिचित व्यक्तींची कहानी

पद्म पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेल्या ‘त्या’ अपरिचित व्यक्तींची कहानी

हजरत इब्राहिम यांचा संदेश आणि आजची बकरी ईद, सुसंगती की विसंगती?

हजरत इब्राहिम यांचा संदेश आणि आजची बकरी ईद, सुसंगती की विसंगती?

नाशिकच्या सिहस्थ कुंभमेळ्यासाठी फडणवीस सरकारची नियोजनबद्ध तयारी

नाशिकच्या सिहस्थ कुंभमेळ्यासाठी फडणवीस सरकारची नियोजनबद्ध तयारी

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या स्वदेशी मंत्राचा आर्थिक आणि सामाजिक प्रभाव

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या स्वदेशी मंत्राचा आर्थिक आणि सामाजिक प्रभाव

आता केंद्र सरकारी कार्यालयांमध्येही मराठी भाषेचा वापर अनिवार्य

आता केंद्र सरकारी कार्यालयांमध्येही मराठी भाषेचा वापर अनिवार्य

पाकिस्तानातील मुहाजिरांचा आक्रोश, मोदींकडे घातले मदतीचे साकडे

पाकिस्तानातील मुहाजिरांचा आक्रोश, मोदींकडे घातले मदतीचे साकडे

शेती विकासासाठी मोदी सरकार प्रयत्नशील!

शेती विकासासाठी मोदी सरकार प्रयत्नशील!

कलम ३७० हटवणे योग्यच, काँग्रेसच्या गोंधळात नवीन ‘स्वर’?

कलम ३७० हटवणे योग्यच, काँग्रेसच्या गोंधळात नवीन ‘स्वर’?

  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Terms & Conditions
  • Disclaimer
  • Sitemap

Copyright © The-Marathi-News, 2024 - All Rights Reserved.

No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आंतरराष्ट्रीय
  • व्हिडिओ
  • संस्कृती
  • अर्थविश्व
  • मनोरंजन विश्व
  • क्रीडा विश्व
  • Opinion
    • लाईफस्टाइल
  • About & Policies
    • About Us
    • Contact Us
    • Privacy Policy
    • Terms & Conditions
    • Disclaimer
    • Sitemap

Copyright © The-Marathi-News, 2024 - All Rights Reserved.