Friday, May 9, 2025
No Result
View All Result
The Marathi News

Latest News

चौंडीतील मंत्रिमंडळ बैठकीत फडणवीस सरकारचे ११ ऐतिहासिक निर्णय

पाकिस्तानवर हल्ला केव्हा? मोदींची रणनीती कधी अंमलात येणार? जाणून घ्या सविस्तर

नेपाळ सीमेला लागून वाढलेले अनधिकृत मदरसे आता योगी सरकारच्या रडारवर

जातनिहाय जनगणनेत न्यायालय, केंद्र सरकार आणि राज्य सरकारची भूमिका काय?

सध्या जात निहाय जनगणना हा मुद्दा एवढा का गाजतोय?

  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आंतरराष्ट्रीय
  • व्हिडिओ
    • विशेष अनुप्रयोग
    • राशिचक्र चिन्ह
    • मनोरंजन
    • व्यवसाय
    • कायदेशीर
    • इतिहास
    • व्हायरल व्हिडिओ
  • संस्कृती
  • अर्थविश्व
  • मनोरंजन विश्व
  • क्रीडा विश्व
  • Opinion
    • लाईफस्टाइल
The Marathi News
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आंतरराष्ट्रीय
  • व्हिडिओ
    • विशेष अनुप्रयोग
    • राशिचक्र चिन्ह
    • मनोरंजन
    • व्यवसाय
    • कायदेशीर
    • इतिहास
    • व्हायरल व्हिडिओ
  • संस्कृती
  • अर्थविश्व
  • मनोरंजन विश्व
  • क्रीडा विश्व
  • Opinion
    • लाईफस्टाइल
No Result
View All Result
The Marathi News
No Result
View All Result

Latest News

चौंडीतील मंत्रिमंडळ बैठकीत फडणवीस सरकारचे ११ ऐतिहासिक निर्णय

पाकिस्तानवर हल्ला केव्हा? मोदींची रणनीती कधी अंमलात येणार? जाणून घ्या सविस्तर

नेपाळ सीमेला लागून वाढलेले अनधिकृत मदरसे आता योगी सरकारच्या रडारवर

जातनिहाय जनगणनेत न्यायालय, केंद्र सरकार आणि राज्य सरकारची भूमिका काय?

सध्या जात निहाय जनगणना हा मुद्दा एवढा का गाजतोय?

  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आंतरराष्ट्रीय
  • व्हिडिओ
  • संस्कृती
  • अर्थविश्व
  • मनोरंजन विश्व
  • क्रीडा विश्व
  • Opinion
  • लाईफस्टाइल
Home general

‘ऑपरेशन सिंदूर’नंतर भारतीय लष्कराची पत्रकार परिषद ! वाचा महत्वाचे मुद्दे

Renuka Pawar by Renuka Pawar
May 7, 2025, 01:58 pm GMT+0530
FacebookTwitterWhatsAppTelegram

जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवाद्यांनी केलेल्या भ्याड हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानविरुद्ध मोठी कारवाई केली आहे. ७ एप्रिला भारताने पाकिस्तान विरुद्ध ऑपरेशन सिंदूर अंतर्गत कारवाई केली. भारताने केलेल्या कारवाईत पाकव्याप्त काश्मीरमधील 9 दहशतवादी तळ उध्वस्त करण्यात आले. ही कारवाई भारतीय लष्कर, हवाई दल आणि नौदल तीन दलांनी मिळून संयुक्तपणे कारवाई केली. भारताकडून ही कारवाई रात्री १.०५ च्या दरम्यान करण्यात आली. या ऑपरेशन सिंदूर बाबतची माहिती भारत सरकारने पत्रकार परिषद घेऊन दिली आहे.

ऑपरेशन सिंदूर अंतर्गत केलेल्या कारवाईनंतर भारत सरकारने सकाळी दहाच्या सुमारास पत्रकार परिषद घेऊन याबाबत दिली आहे. या पत्रकार परिषदेत परराष्ट्र सचिव विक्रम मिस्री, कर्नल सोफिया कुरेशी आणि विंग कमांडर व्योमिका सिंग या देखील उपस्थित होत्या. या परिषदेत पाकिस्तानात केलेल्या कारवाई संदर्भात परराष्ट्र सचिव विक्रम मिस्री हवाई दलातील व्योमिका सिंग त्यांच्यासोबत लष्करातील कर्नल सोफिया कुरेशी यांनी माहिती दिली आहे.

या कारवाईवर प्रथम परराष्ट्र सचिव विक्रम मिस्री यांनी सांगितले की, पहलगाम दहशतवादी हल्ला हा 2008 च्या मुंबई हल्ल्यानंतरचा सर्वात मोठा हल्ला होता. हा हल्ला पाकिस्तानातून चालणाऱ्या लष्कर-ए-तैयबाने केला आहे. पहलगाममधील दहशतवादी हल्ल्याची जबाबदारी टीआरएफने घेतली आहे. हल्लेखोरांचीही ओळख पटली आहे. पुढे त्यांनी सांगितले की, पाकिस्तानने संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेच्या निवेदनातून या संघटनेचा उल्लेख काढून टाकण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले. यावरून हे सिद्ध होते की, पाकिस्तानचे या संघटनेशी संबंध होते आणि हा हल्ला त्यांच्या प्रेरणेने झाला होता.

पाकिस्तानला दहशतवादाचे सुरक्षित आश्रयस्थान म्हणून जगभरात मान्यता मिळाली आहे. 23 एप्रिल रोजीच भारत सरकारने सिंधू पाणी करार थांबवण्यासारखी अनेक कठोर पावले उचलली होती. यानंतरही पाकिस्तानने दहशतवाद्यांवर कोणतीही कारवाई केली नाही आणि उलट भारतावर आरोप केले. अशा परिस्थितीत भारताने प्रत्युत्तर देणे योग्य मानले. भारताने सीमापार दहशतवादी हल्ले थांबवण्यासाठी आणि त्यांना प्रत्युत्तर देण्यासाठी कारवाई केली आहे.

या कारवाई फक्त दहशतवाद्यांच्या अड्ड्यांवरच लक्ष करण्यात आले आहे. आम्ही यापूर्वीही पाकिस्तानला कळवले होते की लष्कर आणि जैशचे दहशतवादी अड्डे त्यांच्या भूमीतून कार्यरत आहेत. यानंतरही पाकिस्तानने त्याच्यावर कोणतीही कारवाई केली नाही. अशा परिस्थितीत, ही कारवाई करणे गरजेचे होते.

https://x.com/BJP4India/status/1920024720763978191

पुढे भारतीय लष्कराच्या अधिकारी कर्नल सोफिया कुरेशी यांनी माहिती देताना सांगितले, 22 एप्रिल रोजी पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यातील पीडितांना न्याय मिळवून देण्यासाठी ऑपरेशन सिंदूर सुरू करण्यात आले होते. या कारवाईत 9 दहशतवाद्यांचे अड्डे लक्ष्य करून नष्ट करण्यात आले. ऑपरेशन सिंदूर दरम्यान, निष्पाप नागरिकांना इजा होणार नाही याची काळजी घेण्यात आली. मुंबई दहशतवादी हल्ल्यात सहभागी असलेल्या दहशतवाद्यांच्या लपण्याच्या आणि प्रशिक्षणाच्या ठिकाणांनाही यावेळी लक्ष्य करण्यात आले. मरकज सुभानल्लाह हे जैश-ए-मोहम्मदचे मुख्यालय होते. येथे दहशतवाद्यांना प्रशिक्षण दिले जात असे. कोणत्याही लष्करी ठिकाणाला लक्ष्य करण्यात आले नाही आणि नागरिकांची जीवितहानी झाली नाही, अशी माहिती लष्करातील कर्नल सोफिया कुरेशी यांनी दिली आहे. पुढे त्यांनी पाकिस्तानला इशारा देत जर पाकिस्तानने काहीही करण्याची हिंमत केली तर त्यांना योग्य प्रतित्युर दिले जाईल असे म्हटले आहे.

Tags: indiaOperation SindurSurgical Strike on pakistanTOP NEWS
ShareTweetSendShare

Related News

१९७१ नंतर पाकिस्तानवर पहिला समुद्री हल्ला, भारतीय नौदलाकडून कराची बंदर उध्वस्त
general

१९७१ नंतर पाकिस्तानवर पहिला समुद्री हल्ला, भारतीय नौदलाकडून कराची बंदर उध्वस्त

युद्ध सुरु !! भारताकडून ‘लाहोर आणि इस्लामाबाद’वर हवाई हल्ला
general

युद्ध सुरु !! भारताकडून ‘लाहोर आणि इस्लामाबाद’वर हवाई हल्ला

पाकचं खोट चव्हाट्यावर! 7 बिनबुडाच्या दाव्यांची यादी समोर….
general

पाकचं खोट चव्हाट्यावर! 7 बिनबुडाच्या दाव्यांची यादी समोर….

चिन्मय कृष्ण दास यांना पुन्हा अटक; काय आहे कारण?
राष्ट्रीय

चिन्मय कृष्ण दास यांना पुन्हा अटक; काय आहे कारण?

‘ऑपरेशन सिंदूर’ अंतर्गत कोणती शस्त्रे वापरण्यात आली? वैशिष्ट्ये काय
general

‘ऑपरेशन सिंदूर’ अंतर्गत कोणती शस्त्रे वापरण्यात आली? वैशिष्ट्ये काय

Latest News

१९७१ नंतर पाकिस्तानवर पहिला समुद्री हल्ला, भारतीय नौदलाकडून कराची बंदर उध्वस्त

१९७१ नंतर पाकिस्तानवर पहिला समुद्री हल्ला, भारतीय नौदलाकडून कराची बंदर उध्वस्त

युद्ध सुरु !! भारताकडून ‘लाहोर आणि इस्लामाबाद’वर हवाई हल्ला

युद्ध सुरु !! भारताकडून ‘लाहोर आणि इस्लामाबाद’वर हवाई हल्ला

पाकचं खोट चव्हाट्यावर! 7 बिनबुडाच्या दाव्यांची यादी समोर….

पाकचं खोट चव्हाट्यावर! 7 बिनबुडाच्या दाव्यांची यादी समोर….

चिन्मय कृष्ण दास यांना पुन्हा अटक; काय आहे कारण?

चिन्मय कृष्ण दास यांना पुन्हा अटक; काय आहे कारण?

‘ऑपरेशन सिंदूर’ अंतर्गत कोणती शस्त्रे वापरण्यात आली? वैशिष्ट्ये काय

‘ऑपरेशन सिंदूर’ अंतर्गत कोणती शस्त्रे वापरण्यात आली? वैशिष्ट्ये काय

‘ऑपरेशन सिंदूर’मध्येही भारताने जपली नितीमत्ता

‘ऑपरेशन सिंदूर’मध्येही भारताने जपली नितीमत्ता

…म्हणून ऑपरेशन सिंदूर अंतर्गत ती नऊ ठिकाणं उध्वस्त करण्यात आली

…म्हणून ऑपरेशन सिंदूर अंतर्गत ती नऊ ठिकाणं उध्वस्त करण्यात आली

दहशतवाद्यांच्या अंत्यविधीला उपस्थित राहणाऱ्या पाक लष्कराचा खरा चेहरा उघड

दहशतवाद्यांच्या अंत्यविधीला उपस्थित राहणाऱ्या पाक लष्कराचा खरा चेहरा उघड

ऑपरेशन सिंदूरसाठी वापरलेली ‘प्रिसिजन स्ट्राइक वेपन सिस्टीम’ काय आहे?

ऑपरेशन सिंदूरसाठी वापरलेली ‘प्रिसिजन स्ट्राइक वेपन सिस्टीम’ काय आहे?

ऑपरेशन सिंदूर नंतर शरद पवारांकडून केंद्र सरकारचे कौतुक

ऑपरेशन सिंदूर नंतर शरद पवारांकडून केंद्र सरकारचे कौतुक

  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Terms & Conditions
  • Disclaimer
  • Sitemap

Copyright © The-Marathi-News, 2024 - All Rights Reserved.

No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आंतरराष्ट्रीय
  • व्हिडिओ
  • संस्कृती
  • अर्थविश्व
  • मनोरंजन विश्व
  • क्रीडा विश्व
  • Opinion
    • लाईफस्टाइल
  • About & Policies
    • About Us
    • Contact Us
    • Privacy Policy
    • Terms & Conditions
    • Disclaimer
    • Sitemap

Copyright © The-Marathi-News, 2024 - All Rights Reserved.