Saturday, June 7, 2025
No Result
View All Result
The Marathi News

Latest News

चौंडीतील मंत्रिमंडळ बैठकीत फडणवीस सरकारचे ११ ऐतिहासिक निर्णय

पाकिस्तानवर हल्ला केव्हा? मोदींची रणनीती कधी अंमलात येणार? जाणून घ्या सविस्तर

नेपाळ सीमेला लागून वाढलेले अनधिकृत मदरसे आता योगी सरकारच्या रडारवर

जातनिहाय जनगणनेत न्यायालय, केंद्र सरकार आणि राज्य सरकारची भूमिका काय?

सध्या जात निहाय जनगणना हा मुद्दा एवढा का गाजतोय?

  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आंतरराष्ट्रीय
  • व्हिडिओ
    • विशेष अनुप्रयोग
    • राशिचक्र चिन्ह
    • मनोरंजन
    • व्यवसाय
    • कायदेशीर
    • इतिहास
    • व्हायरल व्हिडिओ
  • संस्कृती
  • अर्थविश्व
  • मनोरंजन विश्व
  • क्रीडा विश्व
  • Opinion
    • लाईफस्टाइल
The Marathi News
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आंतरराष्ट्रीय
  • व्हिडिओ
    • विशेष अनुप्रयोग
    • राशिचक्र चिन्ह
    • मनोरंजन
    • व्यवसाय
    • कायदेशीर
    • इतिहास
    • व्हायरल व्हिडिओ
  • संस्कृती
  • अर्थविश्व
  • मनोरंजन विश्व
  • क्रीडा विश्व
  • Opinion
    • लाईफस्टाइल
No Result
View All Result
The Marathi News
No Result
View All Result

Latest News

चौंडीतील मंत्रिमंडळ बैठकीत फडणवीस सरकारचे ११ ऐतिहासिक निर्णय

पाकिस्तानवर हल्ला केव्हा? मोदींची रणनीती कधी अंमलात येणार? जाणून घ्या सविस्तर

नेपाळ सीमेला लागून वाढलेले अनधिकृत मदरसे आता योगी सरकारच्या रडारवर

जातनिहाय जनगणनेत न्यायालय, केंद्र सरकार आणि राज्य सरकारची भूमिका काय?

सध्या जात निहाय जनगणना हा मुद्दा एवढा का गाजतोय?

  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आंतरराष्ट्रीय
  • व्हिडिओ
  • संस्कृती
  • अर्थविश्व
  • मनोरंजन विश्व
  • क्रीडा विश्व
  • Opinion
  • लाईफस्टाइल
Home general

Mamata Banerjee : ममतांना मोठा धक्का! ‘या’ कारणामुळे खासदाराचा तडकाफडकी राजीनामा

Renuka Pawar by Renuka Pawar
Sep 8, 2024, 03:30 pm GMT+0530
social media

social media

FacebookTwitterWhatsAppTelegram

Kolkata : तृणमूल काँग्रेसचे (TMC) राज्यसभा खासदार जवाहर सरकार यांनी रविवारी कोलकाता येथील आरजी कर हॉस्पिटलमधील महिला डॉक्टरवर केलेल्या अत्याचाराच्या निषेधार्थ राजीनामा दिला आहे. त्यांनी पक्षाच्या सुप्रीमो ममता बॅनर्जी यांना पत्र लिहून मी माझे पद सोडण्याचा निर्णय घेतला असल्याचे सांगितले आहे.

ममता बॅनर्जींना लिहिले पत्र

जवाहर सरकार यांनी ममता बॅनर्जी यांना लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे की, आरजी कर हॉस्पिटलमधील त्या घटनेबाबत सरकार तातडीने काही कठोर कारवाई करेल अशी अशा आहे. जुन्या ममता बॅनर्जींप्रमाणे त्या लवकरात लवकर कारवाई करतील. गेल्या काही दिवसांत त्यांनी तातडीने कोणतेही ठोस पाऊल उचलले नाही. कारवाई करण्यास देखील उशीर झाला. राज्यात लवकरच शांतता प्रस्थापित व्हावी आणि दोषींना कठोर शिक्षा व्हावी, अशी अपेक्षा व्यक्त करतो.

पत्रात ते म्हणाले, ‘आरजी कर हॉस्पिटलमध्ये झालेल्या भीषण घटनेनंतर मला त्रास होत आहे. त्यामुळे मी हा निर्णय घेत असल्याचे त्यांनी म्हंटले.’

जवाहर सरकार यांनी आपल्या पत्रात म्हटले आहे की, कोलकात्यातील सध्याची निदर्शने, ज्याने बंगालला हादरवून सोडले आहे, हे टीएमसी सरकारच्या ‘काही लोकांच्या अनियंत्रित दबंग वृत्ती आणि भ्रष्ट लोकांच्या’ विरोधात जनतेच्या संतापाचे प्रतिबिंब आहे.”

ते पुढे म्हणाले की, माझ्यावर विश्वास ठेवा, जनतेचा हा रोष काही खास भ्रष्ट लोकांच्या अनियंत्रित दबंग वृत्तीविरोधात आहे. मी माझ्या संपूर्ण कार्यकाळात सरकार विरोधात एवढा अविश्वास कधीच पाहिला नाही, आरजी कर मेडिकल कॉलेजच्या घटनेवर मी महिनाभर गप्प बसलो होतो आणि तुम्ही जुन्या ममता बॅनर्जींच्या शैलीत कारवाई कराल आणि आंदोलक ज्युनियर डॉक्टरांशी थेट बोलाल, अशी आशा होती, पण तसे झाले नाही. प्रदीर्घ कालावधीनंतर सरकारने याबाबत कडकपणा दाखवला. भ्रष्ट डॉक्टरांचे संगनमत तोडून अन्यायकारक कारवाई करणाऱ्या प्रशासकीय अधिकाऱ्यांवर सरकारने कारवाई केली असती तर बंगालमध्ये फार पूर्वीच परिस्थिती पूर्वपदावर आली असती. असे त्यांनी आपल्या पत्रात म्हंटले.

"While thanking you sincerely for giving me such a great opportunity to represent the problems of West Bengal as an MP in the Rajya Sabha, I must inform you that I have decided to resign from parliament and also from politics altogether…," writes Jawhar Sircar (@jawharsircar)… pic.twitter.com/MPFT48Hdpg

— Press Trust of India (@PTI_News) September 8, 2024

त्यांनी असेही लिहिले की, ‘आंदोलनाचा मुख्य प्रवाह अराजकीय आहे असे माझे मत आहे आणि त्याला राजकीय म्हणत संघर्ष निर्माण करणे योग्य नाही. अर्थात, बिकट परिस्थितीचा मुद्दा उपस्थित करण्याचा विरोधी पक्ष प्रयत्न करत आहे, पण रोज रस्त्यावर उतरून आंदोलन करणाऱ्या तरुण-तरुणींच्या गटाला प्रोत्साहन मिळत नाही. त्यांना राजकारण नको, न्याय हवा. हे आंदोलन जितके महिला प्रशिक्षणार्थी डॉक्टरांसाठी आहे तितकेच राज्य सरकारचे आहे.

त्यासाठी सरकारने तातडीने सुधारणा करणे आवश्यक आहे, अन्यथा जातीयवादी शक्ती या राज्याचा ताबा घेतील. वैयक्तिक बोलण्याची संधी न मिळाल्याने हे सर्व लिहावे लागले. तुम्ही मला बंगालचे प्रश्न खासदार म्हणून मांडण्याची संधी दिली त्याबद्दल मी पुन्हा एकदा तुमचे आभार मानतो, पण आता मला खासदार म्हणून अजिबात राहायचे नाही.

Tags: mamata banerjeerajya sabharape caseTOP NEWSwest bengal
ShareTweetSendShare

Related News

ज्योती मल्होत्रानंतर आता ‘जसबीर सिंग’ या युट्यूबरचे कारनामे उघड
राष्ट्रीय

ज्योती मल्होत्रानंतर आता ‘जसबीर सिंग’ या युट्यूबरचे कारनामे उघड

जबरदस्ती करून दुसऱ्या धर्माचा स्वीकार करायला लावणे चुकीचेच- डाॅ.मोहन भागवत
राज्य

जबरदस्ती करून दुसऱ्या धर्माचा स्वीकार करायला लावणे चुकीचेच- डाॅ.मोहन भागवत

वैविधतेत एकता टिकवणे आवश्यक; सरसंघचालक मोहन भागवत यांचे नागपूरमध्ये भाष्य
इतिहास,संस्कृती

संघटित समाज हीच खरी देशाची ताकद, चर्चिल यांचा दाखला देत सरसंघचालकांचे जनतेला आवाहन

वैविधतेत एकता टिकवणे आवश्यक; सरसंघचालक मोहन भागवत यांचे नागपूरमध्ये भाष्य
राष्ट्रीय

वैविधतेत एकता टिकवणे आवश्यक; सरसंघचालक मोहन भागवत यांचे नागपूरमध्ये भाष्य

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नागपूर महानगर, कार्यकर्ता विकास वर्ग (द्वितीय ) समारोप समारंभ  Live Update
राष्ट्रीय

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नागपूर महानगर, कार्यकर्ता विकास वर्ग (द्वितीय ) समारोप समारंभ Live Update

Latest News

ज्योती मल्होत्रानंतर आता ‘जसबीर सिंग’ या युट्यूबरचे कारनामे उघड

ज्योती मल्होत्रानंतर आता ‘जसबीर सिंग’ या युट्यूबरचे कारनामे उघड

जबरदस्ती करून दुसऱ्या धर्माचा स्वीकार करायला लावणे चुकीचेच- डाॅ.मोहन भागवत

जबरदस्ती करून दुसऱ्या धर्माचा स्वीकार करायला लावणे चुकीचेच- डाॅ.मोहन भागवत

वैविधतेत एकता टिकवणे आवश्यक; सरसंघचालक मोहन भागवत यांचे नागपूरमध्ये भाष्य

संघटित समाज हीच खरी देशाची ताकद, चर्चिल यांचा दाखला देत सरसंघचालकांचे जनतेला आवाहन

वैविधतेत एकता टिकवणे आवश्यक; सरसंघचालक मोहन भागवत यांचे नागपूरमध्ये भाष्य

वैविधतेत एकता टिकवणे आवश्यक; सरसंघचालक मोहन भागवत यांचे नागपूरमध्ये भाष्य

संघ समाजासाठी का गरजेचा आहे? अरविंद नेताम यांचे संघाविषयी विचार

संघ समाजासाठी का गरजेचा आहे? अरविंद नेताम यांचे संघाविषयी विचार

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नागपूर महानगर, कार्यकर्ता विकास वर्ग (द्वितीय ) समारोप समारंभ LIVE

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नागपूर महानगर, कार्यकर्ता विकास वर्ग (द्वितीय ) समारोप समारंभ LIVE

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नागपूर महानगर, कार्यकर्ता विकास वर्ग (द्वितीय ) समारोप समारंभ  Live Update

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नागपूर महानगर, कार्यकर्ता विकास वर्ग (द्वितीय ) समारोप समारंभ Live Update

राज्यातील या गावाला इस्लामिक स्टेट करण्याचा कट महाराष्ट्र ATS ने कसा उधळून लावला?

राज्यातील या गावाला इस्लामिक स्टेट करण्याचा कट महाराष्ट्र ATS ने कसा उधळून लावला?

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ- कार्यकर्ता विकास वर्ग

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ- कार्यकर्ता विकास वर्ग

शिक्षणात सैनिकी संस्कार: राज्यात आता पहिलीपासून देशसेवा शिकवली जाणार

शिक्षणात सैनिकी संस्कार: राज्यात आता पहिलीपासून देशसेवा शिकवली जाणार

  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Terms & Conditions
  • Disclaimer
  • Sitemap

Copyright © The-Marathi-News, 2024 - All Rights Reserved.

No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आंतरराष्ट्रीय
  • व्हिडिओ
  • संस्कृती
  • अर्थविश्व
  • मनोरंजन विश्व
  • क्रीडा विश्व
  • Opinion
    • लाईफस्टाइल
  • About & Policies
    • About Us
    • Contact Us
    • Privacy Policy
    • Terms & Conditions
    • Disclaimer
    • Sitemap

Copyright © The-Marathi-News, 2024 - All Rights Reserved.