Sunday, June 8, 2025
No Result
View All Result
The Marathi News

Latest News

चौंडीतील मंत्रिमंडळ बैठकीत फडणवीस सरकारचे ११ ऐतिहासिक निर्णय

पाकिस्तानवर हल्ला केव्हा? मोदींची रणनीती कधी अंमलात येणार? जाणून घ्या सविस्तर

नेपाळ सीमेला लागून वाढलेले अनधिकृत मदरसे आता योगी सरकारच्या रडारवर

जातनिहाय जनगणनेत न्यायालय, केंद्र सरकार आणि राज्य सरकारची भूमिका काय?

सध्या जात निहाय जनगणना हा मुद्दा एवढा का गाजतोय?

  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आंतरराष्ट्रीय
  • व्हिडिओ
    • विशेष अनुप्रयोग
    • राशिचक्र चिन्ह
    • मनोरंजन
    • व्यवसाय
    • कायदेशीर
    • इतिहास
    • व्हायरल व्हिडिओ
  • संस्कृती
  • अर्थविश्व
  • मनोरंजन विश्व
  • क्रीडा विश्व
  • Opinion
    • लाईफस्टाइल
The Marathi News
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आंतरराष्ट्रीय
  • व्हिडिओ
    • विशेष अनुप्रयोग
    • राशिचक्र चिन्ह
    • मनोरंजन
    • व्यवसाय
    • कायदेशीर
    • इतिहास
    • व्हायरल व्हिडिओ
  • संस्कृती
  • अर्थविश्व
  • मनोरंजन विश्व
  • क्रीडा विश्व
  • Opinion
    • लाईफस्टाइल
No Result
View All Result
The Marathi News
No Result
View All Result

Latest News

चौंडीतील मंत्रिमंडळ बैठकीत फडणवीस सरकारचे ११ ऐतिहासिक निर्णय

पाकिस्तानवर हल्ला केव्हा? मोदींची रणनीती कधी अंमलात येणार? जाणून घ्या सविस्तर

नेपाळ सीमेला लागून वाढलेले अनधिकृत मदरसे आता योगी सरकारच्या रडारवर

जातनिहाय जनगणनेत न्यायालय, केंद्र सरकार आणि राज्य सरकारची भूमिका काय?

सध्या जात निहाय जनगणना हा मुद्दा एवढा का गाजतोय?

  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आंतरराष्ट्रीय
  • व्हिडिओ
  • संस्कृती
  • अर्थविश्व
  • मनोरंजन विश्व
  • क्रीडा विश्व
  • Opinion
  • लाईफस्टाइल
Home general

भारत चीन सीमेवरील स्थितीबाबत लष्करप्रमुखांचा मोठा दावा; म्हणाले, ‘परिस्थिती संवेदनशील…’

Renuka Pawar by Renuka Pawar
Oct 1, 2024, 04:30 pm GMT+0530
social media

social media

FacebookTwitterWhatsAppTelegram

India Vs China : भारत आणि चीन सीमेवरील परिस्थितीबाबत लष्कर प्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी (Upendra Dwivedi) यांनी मोठे विधान केले आहे. पूर्व लडाखमध्ये नियंत्रण रेषेवरील परिस्थिती संवेदनशील असल्याचे त्यांनी म्हंटले आहे. यावेळी त्यांनी सीमेवरील परिस्थिती ‘स्थिर’ आहे परंतु ती एप्रिल 2020 पूर्वीची परिस्थिती पूर्ववत व्हावी अशी भारताची इच्छा आहे.

एप्रिल 2020 मध्ये, चीनने भारताच्या सीमेवर अतिक्रमण करायला सुरुवात केली होती आणि भारताची जागा घेण्याचा प्रयत्न सुरु केला होता. मात्र, सीमा भारतीय लष्कराने त्यांचा हा प्रयत्न हाणून पाडला होता. चीनच्या सततच्या प्रयत्नांमुळे पूर्व लडाख आणि इतर सीमा भागात तणाव कायम आहे.

चीनच्या या कारवायांमुळे भारतासोबतच्या राजनैतिक संबंधांनाही हानी पोहोचली आहे. गेल्या आठवड्यात परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी चीनसोबतचे भारताचे संबंध ‘बिघडलेले’ असल्याचे वर्णन केले होते. जोपर्यंत सीमेवरील परिस्थिती सामान्य होत नाही तोपर्यंत संबंध सामान्य होणार नाहीत, असे त्यांनी म्हंटले होते.

Army Chief General Upendra Dwivedi has said that the situation along the Line of Actual Control (LAC) with China is stable but not normal. India wants to restore the situation to its pre-April 2020 status, prior to the military standoff that began in May 2020.

— All India Radio News (@airnewsalerts) October 1, 2024

भारत चीन सीमा वादाविषयी पुढे बोलताना जनरल द्विवेदी म्हणाले की, ‘सीमा रेषेवर भारत आणि चिनी सैन्यांमधील विश्वासाचा ‘सर्वात मोठा तोटा’ झाला आहे. ज्यापर्यंत चीनचा संबंध आहे, तो बऱ्याच काळापासून त्रास देण्याचा प्रयत्न करत आहे. चीनसोबतची आजची परिस्थिती विचारली असता द्विवेदी म्हणाले, ‘सध्या परिस्थिती स्थिर आहे, परंतु संवेदनशील आहे. एप्रिल 2020 पूर्वी जी परिस्थिती होती ती परत यावी अशी आमची इच्छा आहे, परिस्थिती पूर्ववत होत नाही, तोपर्यंत परिस्थिती संवेदनशील राहील. पण आम्ही कोणत्याही परिस्थितीला तोंड देण्यासाठी पूर्णपणे तयार आहोत.’ असेही द्विवेदी म्हणाले आहेत.

या परिस्थितीत वर तोडगा काढण्यासाठी दोन्ही देशांदरम्यान आतापर्यंत चर्चेच्या 21 फेऱ्या झाल्या आहेत. त्यानंतर चीनचे सैन्य काही प्रमाणात मागेही हटले आहेत. मात्र, सीमावाद पूर्णपणे सुटलेला नाही. दरम्यान, मागील महिन्यांतच भारताचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल आणि चीनचे परराष्ट्र मंत्री वांग यी यांनी रशियामध्ये भेट घेतली होती, या भेटीत दोन्ही देशांतील तणावाबाबत चर्चा करण्यात आली.

Tags: chinaindiaindia china borderindia vs chinaTOP NEWSupendra dwivedi
ShareTweetSendShare

Related News

ज्योती मल्होत्रानंतर आता ‘जसबीर सिंग’ या युट्यूबरचे कारनामे उघड
राष्ट्रीय

ज्योती मल्होत्रानंतर आता ‘जसबीर सिंग’ या युट्यूबरचे कारनामे उघड

जबरदस्ती करून दुसऱ्या धर्माचा स्वीकार करायला लावणे चुकीचेच- डाॅ.मोहन भागवत
राज्य

जबरदस्ती करून दुसऱ्या धर्माचा स्वीकार करायला लावणे चुकीचेच- डाॅ.मोहन भागवत

वैविधतेत एकता टिकवणे आवश्यक; सरसंघचालक मोहन भागवत यांचे नागपूरमध्ये भाष्य
इतिहास,संस्कृती

संघटित समाज हीच खरी देशाची ताकद, चर्चिल यांचा दाखला देत सरसंघचालकांचे जनतेला आवाहन

वैविधतेत एकता टिकवणे आवश्यक; सरसंघचालक मोहन भागवत यांचे नागपूरमध्ये भाष्य
राष्ट्रीय

वैविधतेत एकता टिकवणे आवश्यक; सरसंघचालक मोहन भागवत यांचे नागपूरमध्ये भाष्य

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नागपूर महानगर, कार्यकर्ता विकास वर्ग (द्वितीय ) समारोप समारंभ  Live Update
राष्ट्रीय

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नागपूर महानगर, कार्यकर्ता विकास वर्ग (द्वितीय ) समारोप समारंभ Live Update

Latest News

ज्योती मल्होत्रानंतर आता ‘जसबीर सिंग’ या युट्यूबरचे कारनामे उघड

ज्योती मल्होत्रानंतर आता ‘जसबीर सिंग’ या युट्यूबरचे कारनामे उघड

जबरदस्ती करून दुसऱ्या धर्माचा स्वीकार करायला लावणे चुकीचेच- डाॅ.मोहन भागवत

जबरदस्ती करून दुसऱ्या धर्माचा स्वीकार करायला लावणे चुकीचेच- डाॅ.मोहन भागवत

वैविधतेत एकता टिकवणे आवश्यक; सरसंघचालक मोहन भागवत यांचे नागपूरमध्ये भाष्य

संघटित समाज हीच खरी देशाची ताकद, चर्चिल यांचा दाखला देत सरसंघचालकांचे जनतेला आवाहन

वैविधतेत एकता टिकवणे आवश्यक; सरसंघचालक मोहन भागवत यांचे नागपूरमध्ये भाष्य

वैविधतेत एकता टिकवणे आवश्यक; सरसंघचालक मोहन भागवत यांचे नागपूरमध्ये भाष्य

संघ समाजासाठी का गरजेचा आहे? अरविंद नेताम यांचे संघाविषयी विचार

संघ समाजासाठी का गरजेचा आहे? अरविंद नेताम यांचे संघाविषयी विचार

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नागपूर महानगर, कार्यकर्ता विकास वर्ग (द्वितीय ) समारोप समारंभ LIVE

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नागपूर महानगर, कार्यकर्ता विकास वर्ग (द्वितीय ) समारोप समारंभ LIVE

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नागपूर महानगर, कार्यकर्ता विकास वर्ग (द्वितीय ) समारोप समारंभ  Live Update

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नागपूर महानगर, कार्यकर्ता विकास वर्ग (द्वितीय ) समारोप समारंभ Live Update

राज्यातील या गावाला इस्लामिक स्टेट करण्याचा कट महाराष्ट्र ATS ने कसा उधळून लावला?

राज्यातील या गावाला इस्लामिक स्टेट करण्याचा कट महाराष्ट्र ATS ने कसा उधळून लावला?

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ- कार्यकर्ता विकास वर्ग

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ- कार्यकर्ता विकास वर्ग

शिक्षणात सैनिकी संस्कार: राज्यात आता पहिलीपासून देशसेवा शिकवली जाणार

शिक्षणात सैनिकी संस्कार: राज्यात आता पहिलीपासून देशसेवा शिकवली जाणार

  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Terms & Conditions
  • Disclaimer
  • Sitemap

Copyright © The-Marathi-News, 2024 - All Rights Reserved.

No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आंतरराष्ट्रीय
  • व्हिडिओ
  • संस्कृती
  • अर्थविश्व
  • मनोरंजन विश्व
  • क्रीडा विश्व
  • Opinion
    • लाईफस्टाइल
  • About & Policies
    • About Us
    • Contact Us
    • Privacy Policy
    • Terms & Conditions
    • Disclaimer
    • Sitemap

Copyright © The-Marathi-News, 2024 - All Rights Reserved.