Sunday, June 8, 2025
No Result
View All Result
The Marathi News

Latest News

चौंडीतील मंत्रिमंडळ बैठकीत फडणवीस सरकारचे ११ ऐतिहासिक निर्णय

पाकिस्तानवर हल्ला केव्हा? मोदींची रणनीती कधी अंमलात येणार? जाणून घ्या सविस्तर

नेपाळ सीमेला लागून वाढलेले अनधिकृत मदरसे आता योगी सरकारच्या रडारवर

जातनिहाय जनगणनेत न्यायालय, केंद्र सरकार आणि राज्य सरकारची भूमिका काय?

सध्या जात निहाय जनगणना हा मुद्दा एवढा का गाजतोय?

  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आंतरराष्ट्रीय
  • व्हिडिओ
    • विशेष अनुप्रयोग
    • राशिचक्र चिन्ह
    • मनोरंजन
    • व्यवसाय
    • कायदेशीर
    • इतिहास
    • व्हायरल व्हिडिओ
  • संस्कृती
  • अर्थविश्व
  • मनोरंजन विश्व
  • क्रीडा विश्व
  • Opinion
    • लाईफस्टाइल
The Marathi News
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आंतरराष्ट्रीय
  • व्हिडिओ
    • विशेष अनुप्रयोग
    • राशिचक्र चिन्ह
    • मनोरंजन
    • व्यवसाय
    • कायदेशीर
    • इतिहास
    • व्हायरल व्हिडिओ
  • संस्कृती
  • अर्थविश्व
  • मनोरंजन विश्व
  • क्रीडा विश्व
  • Opinion
    • लाईफस्टाइल
No Result
View All Result
The Marathi News
No Result
View All Result

Latest News

चौंडीतील मंत्रिमंडळ बैठकीत फडणवीस सरकारचे ११ ऐतिहासिक निर्णय

पाकिस्तानवर हल्ला केव्हा? मोदींची रणनीती कधी अंमलात येणार? जाणून घ्या सविस्तर

नेपाळ सीमेला लागून वाढलेले अनधिकृत मदरसे आता योगी सरकारच्या रडारवर

जातनिहाय जनगणनेत न्यायालय, केंद्र सरकार आणि राज्य सरकारची भूमिका काय?

सध्या जात निहाय जनगणना हा मुद्दा एवढा का गाजतोय?

  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आंतरराष्ट्रीय
  • व्हिडिओ
  • संस्कृती
  • अर्थविश्व
  • मनोरंजन विश्व
  • क्रीडा विश्व
  • Opinion
  • लाईफस्टाइल
Home राज्य

हिंदुत्व टिकले तर संविधान टिकेल’ – भाऊ तोरसेकर

विद्वेष मुक्त महाराष्ट्रासाठी १०० टक्के मतदानाचे आवाहन

Rupali Gowande by Rupali Gowande
Oct 16, 2024, 11:15 am GMT+0530
FacebookTwitterWhatsAppTelegram

पुणे: देशात हिंदुत्व जिवंत ठेवायचे असेल, तर रामायणातल्या खारी प्रमाणे आपली भूमिका निश्चित करा आणि येणाऱ्या महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीत १०० टक्के मतदान घडवून आणा, असे आवाहान ज्येष्ठ पत्रकार भाऊ तोरसेकर यांनी आज येथे केले.

केशव माधव प्रतिष्ठान तर्फे आयोजित केलेल्या “‘सजग रहो’ – विद्वेष मुक्त महाराष्ट्रासाठी आणि देशहितासाठी मतदान” ह्या विषयावर एस एन डी टी विद्यापीठातील तारापुर सभागृहात  तोरसेकर बोलत होते.

व्यासपीठावर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या संभाजी भागाचे संघचालक अनिल व्यास, तसेच प्रतिष्ठानचे विश्वस्त संजीव बेंद्रे आणि योगेश कुलकर्णी उपस्थित होते. व्याख्यानास मोठ्या संख्येने श्रोतृवर्ग होता.

 तोरसेकर म्हणाले, “समाजातील एक घटक ठरवून एक-गठ्ठा एका बाजूने मतदान करतो. आपण केवळ असंच म्हणतो पण त्यावर कृती करत नाही. आपण केवळ १०० टक्के मतदान करून उपयोग नाही, तर ते मतदान योग्य ठिकाणी, योग्य उमेदवार निवडण्याकरीता करावे.”

रामायणातील उदाहरण देत ते म्हणाले, “सेतू बांधताना खारीने हा विचार नाही केला मी न केल्याने ते काम होणार नाही. त्याच प्रकारे आपण येत्या निवडणुकीत ‘खारीचा वाटा’ बनून जबाबदारीने काम केले. स्वतःचे मत देऊन काम संपलं असं नाही, तर माझ्या भूमिकेने इतरांना मतदान करायला बाहेर काढणार, घेऊन जाणार, एवढा तरी आपण करू शकतो.”

भाऊ तोरसेकर पुढे म्हणाले, हिंदुत्व किंवा हिंदू असणे म्हणजेच सेक्युलारिस्म आहे. “जगात कुठल्या इस्लामी राष्ट्रांमध्ये मुस्लिम भारतापेक्षा सुखी आणि सुरक्षित आहे? मुस्लिम भारतात हिंदूंमुळेच सुरक्षित आहेत. आणि हिंदुत्व टिकले तर संविधान टिकेल.”

सतत होणाऱ्या खोट्या विमर्शच्या बाबतीत भाऊ तोरसेकर म्हणाले की सातत्याने ‘संविधान खतरे में है’ ‘लोकशाही वाचवली पाहिजे’ अशा प्रकारची विधाने केली जातात आणि लोकांची दिशाभूल केली जाते. त्यांना वेळीच रोखलं पाहिजे.

“कुठलीही संस्कृती, समाज हे अभिमानावर टिकते. कुठलाही राष्ट्र हे अभिमानावर उभं राहतं. तुम्हाला जर कशाचाच अभिमान वाटत नसेल तर तुम्ही डिफेन्ड काय करणार?”

हरियाणाच्या ताज्या निवडणुकांवर भाष्य करताना  तोरसेकर म्हणाले की विश्लेषक एक्झिट पोलचे योग्य प्रकारे संकलन करण्यात आणि वाचण्यात अयशस्वी ठरले. “२०२४ च्या लोकसभा निवडणुकीच्या तुलनेत त्यांनी वाढलेल्या मतदान पद्धतीचा विचार केला नाही. तीन टक्के वाढ हेच एक सूचक होते. अंदाज आणि निकाल चुकल्यानंतर ‘ब्लेम गेम’ सुरू झाला. नेहमी प्रमाणे ईव्हीएम वर खापर फोडण्यात आले.”

मुस्लिम समाज एक गठ्ठा मतदान विषयी ते म्हणाले: “त्यांच्यासाठी त्यांची धार्मिक श्रद्धा महत्त्वाची आहे. ते नेहमी सतर्क असतात. ते एकत्र आहेत. आपण फक्त जिहाद या एका शब्दाचा विचार करतो.”

“पाकिस्तानचे ब्रिगेडियर एस. के. मलिक यांनी त्यांच्या “युद्धाची कुराण संकल्पना” या पुस्तकात आधुनिक जिहादचा उल्लेख केला आहे. ते म्हणतात – ‘एखाद्याला मारणे, जमीन बळकावणे,बॉम्ब फोडायचे इत्यादी जिहाद नसून ती जिहादची साधने आहेत. वास्तविक जिहाद म्हणजे इतर समाजाची इच्छाशक्ती मारून टाकणे. एकदा इच्छा शक्ती नष्ट झाली कि सगळ्या गोष्टी बळकावण्यास मार्ग मोकळा होतो,कारण तुमचं सगळ्या बाजूने खच्चीकरण झालेलं असतं.”

Tags: bhau torsekarpunevidhansabha elections
ShareTweetSendShare

Related News

जबरदस्ती करून दुसऱ्या धर्माचा स्वीकार करायला लावणे चुकीचेच- डाॅ.मोहन भागवत
राज्य

जबरदस्ती करून दुसऱ्या धर्माचा स्वीकार करायला लावणे चुकीचेच- डाॅ.मोहन भागवत

वैविधतेत एकता टिकवणे आवश्यक; सरसंघचालक मोहन भागवत यांचे नागपूरमध्ये भाष्य
इतिहास,संस्कृती

संघटित समाज हीच खरी देशाची ताकद, चर्चिल यांचा दाखला देत सरसंघचालकांचे जनतेला आवाहन

संघ समाजासाठी का गरजेचा आहे? अरविंद नेताम यांचे संघाविषयी विचार
राज्य

संघ समाजासाठी का गरजेचा आहे? अरविंद नेताम यांचे संघाविषयी विचार

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नागपूर महानगर, कार्यकर्ता विकास वर्ग (द्वितीय ) समारोप समारंभ LIVE
राज्य

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नागपूर महानगर, कार्यकर्ता विकास वर्ग (द्वितीय ) समारोप समारंभ LIVE

राज्यातील या गावाला इस्लामिक स्टेट करण्याचा कट महाराष्ट्र ATS ने कसा उधळून लावला?
कायदा

राज्यातील या गावाला इस्लामिक स्टेट करण्याचा कट महाराष्ट्र ATS ने कसा उधळून लावला?

Latest News

ज्योती मल्होत्रानंतर आता ‘जसबीर सिंग’ या युट्यूबरचे कारनामे उघड

ज्योती मल्होत्रानंतर आता ‘जसबीर सिंग’ या युट्यूबरचे कारनामे उघड

जबरदस्ती करून दुसऱ्या धर्माचा स्वीकार करायला लावणे चुकीचेच- डाॅ.मोहन भागवत

जबरदस्ती करून दुसऱ्या धर्माचा स्वीकार करायला लावणे चुकीचेच- डाॅ.मोहन भागवत

वैविधतेत एकता टिकवणे आवश्यक; सरसंघचालक मोहन भागवत यांचे नागपूरमध्ये भाष्य

संघटित समाज हीच खरी देशाची ताकद, चर्चिल यांचा दाखला देत सरसंघचालकांचे जनतेला आवाहन

वैविधतेत एकता टिकवणे आवश्यक; सरसंघचालक मोहन भागवत यांचे नागपूरमध्ये भाष्य

वैविधतेत एकता टिकवणे आवश्यक; सरसंघचालक मोहन भागवत यांचे नागपूरमध्ये भाष्य

संघ समाजासाठी का गरजेचा आहे? अरविंद नेताम यांचे संघाविषयी विचार

संघ समाजासाठी का गरजेचा आहे? अरविंद नेताम यांचे संघाविषयी विचार

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नागपूर महानगर, कार्यकर्ता विकास वर्ग (द्वितीय ) समारोप समारंभ LIVE

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नागपूर महानगर, कार्यकर्ता विकास वर्ग (द्वितीय ) समारोप समारंभ LIVE

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नागपूर महानगर, कार्यकर्ता विकास वर्ग (द्वितीय ) समारोप समारंभ  Live Update

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नागपूर महानगर, कार्यकर्ता विकास वर्ग (द्वितीय ) समारोप समारंभ Live Update

राज्यातील या गावाला इस्लामिक स्टेट करण्याचा कट महाराष्ट्र ATS ने कसा उधळून लावला?

राज्यातील या गावाला इस्लामिक स्टेट करण्याचा कट महाराष्ट्र ATS ने कसा उधळून लावला?

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ- कार्यकर्ता विकास वर्ग

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ- कार्यकर्ता विकास वर्ग

शिक्षणात सैनिकी संस्कार: राज्यात आता पहिलीपासून देशसेवा शिकवली जाणार

शिक्षणात सैनिकी संस्कार: राज्यात आता पहिलीपासून देशसेवा शिकवली जाणार

  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Terms & Conditions
  • Disclaimer
  • Sitemap

Copyright © The-Marathi-News, 2024 - All Rights Reserved.

No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आंतरराष्ट्रीय
  • व्हिडिओ
  • संस्कृती
  • अर्थविश्व
  • मनोरंजन विश्व
  • क्रीडा विश्व
  • Opinion
    • लाईफस्टाइल
  • About & Policies
    • About Us
    • Contact Us
    • Privacy Policy
    • Terms & Conditions
    • Disclaimer
    • Sitemap

Copyright © The-Marathi-News, 2024 - All Rights Reserved.