Sunday, June 8, 2025
No Result
View All Result
The Marathi News

Latest News

चौंडीतील मंत्रिमंडळ बैठकीत फडणवीस सरकारचे ११ ऐतिहासिक निर्णय

पाकिस्तानवर हल्ला केव्हा? मोदींची रणनीती कधी अंमलात येणार? जाणून घ्या सविस्तर

नेपाळ सीमेला लागून वाढलेले अनधिकृत मदरसे आता योगी सरकारच्या रडारवर

जातनिहाय जनगणनेत न्यायालय, केंद्र सरकार आणि राज्य सरकारची भूमिका काय?

सध्या जात निहाय जनगणना हा मुद्दा एवढा का गाजतोय?

  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आंतरराष्ट्रीय
  • व्हिडिओ
    • विशेष अनुप्रयोग
    • राशिचक्र चिन्ह
    • मनोरंजन
    • व्यवसाय
    • कायदेशीर
    • इतिहास
    • व्हायरल व्हिडिओ
  • संस्कृती
  • अर्थविश्व
  • मनोरंजन विश्व
  • क्रीडा विश्व
  • Opinion
    • लाईफस्टाइल
The Marathi News
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आंतरराष्ट्रीय
  • व्हिडिओ
    • विशेष अनुप्रयोग
    • राशिचक्र चिन्ह
    • मनोरंजन
    • व्यवसाय
    • कायदेशीर
    • इतिहास
    • व्हायरल व्हिडिओ
  • संस्कृती
  • अर्थविश्व
  • मनोरंजन विश्व
  • क्रीडा विश्व
  • Opinion
    • लाईफस्टाइल
No Result
View All Result
The Marathi News
No Result
View All Result

Latest News

चौंडीतील मंत्रिमंडळ बैठकीत फडणवीस सरकारचे ११ ऐतिहासिक निर्णय

पाकिस्तानवर हल्ला केव्हा? मोदींची रणनीती कधी अंमलात येणार? जाणून घ्या सविस्तर

नेपाळ सीमेला लागून वाढलेले अनधिकृत मदरसे आता योगी सरकारच्या रडारवर

जातनिहाय जनगणनेत न्यायालय, केंद्र सरकार आणि राज्य सरकारची भूमिका काय?

सध्या जात निहाय जनगणना हा मुद्दा एवढा का गाजतोय?

  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आंतरराष्ट्रीय
  • व्हिडिओ
  • संस्कृती
  • अर्थविश्व
  • मनोरंजन विश्व
  • क्रीडा विश्व
  • Opinion
  • लाईफस्टाइल
Home general

अध्यात्म ही भारताची जीवनदृष्टी – डॉ.मनमोहन वैद्य

फर्ग्युसनमधील एनएसएसच्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन

Rupali Gowande by Rupali Gowande
Oct 16, 2024, 05:31 pm GMT+0530
FacebookTwitterWhatsAppTelegram

पुणे -कोरोनाच्या काळात जात, पंथ, भाषा आणि प्रांताचे भेद ओलांडत भारतीयांनी होतकरूंना मदत केली. जगात हे कोठेच घडले नाही. कारण ‘वसुधैव कुटुंबकम्’ असा विचार मांडणाऱ्या भारताची आध्यात्म ही जीवनदृष्टी आहे, असे प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे अखिल भारतीय कार्यकारणी सदस्य डॉ. मनमोहन वैद्य यांनी केले आहे .

फर्ग्युसन महाविद्यालयात नेस्ट भारत संस्थेच्या सहकार्याने आयोजित राष्ट्रीय सेवा योजनेच्या विद्यार्थ्यांशी त्यांनी ‘आयडीया ऑफ भारत’ या विषयावर संवाद साधला. यावेळी एनएसएसचे कार्यक्रम अधिकारी डॉ. संतोष फरांदे, नेस्ट फाउंडेशनच्या डॉ. कल्याणी संत, महाविद्यालयाचे वैष्णवी सर्वज्ञ, भार्गवी देशमूख, डॉ. प्रिती आफळे आदि उपस्थित होते.

भारताची वैशिष्ट्ये कोणती आणि ती का आहेत ? असा थेट प्रश्न डॉ. वैद्य यांनी विद्यार्थ्याना विचारला. ते म्हणाले, सहिष्णुतेच्या पलिकडे जात सर्वांचा स्वीकार करणाऱ्या भारताची राष्ट्रीय जीवनदृष्टी अद्वितीय आहे. संस्कृती एकच आहे मात्र विविध पद्धतीने ती प्रकट होत आहे. प्रत्येकाच्या उपासना पद्धतीचे सन्मान करणाऱ्या भारतात खऱ्या अर्थाने आध्यात्मिक लोकशाही आहे. आपल्या समृद्ध परंपरेचा अभिमान बाळगत त्यातील दोषांचे निर्मूलन करायला हवे. अस्पृष्यता आणि जातीपातीतील भेद दूर करत, महिलांनाही समान संधी उपलब्ध करून देणे म्हणजे राष्ट्रीय होत जाणे, असेही डॉ. वैद्य म्हणाले.

 

विकसित भारताच्या संकल्पनेबद्दल बोलताना डॉ. वैद्य म्हणाले, विकसित भारत म्हणजे नक्की काय याचा विचार हवा. पाश्चिमात्यांसारखे होणे म्हणजे विकसित होणे नव्हे. विकसित ऐवजी समृद्ध भारतासाठी आपण आज प्रयत्न करायला हवे. आपल्या मागच्या पिढीने स्वातंत्र्यासाठी आयुष्य खर्ची केले. आपणही येणाऱ्या पिढीला समृद्ध भारत मिळावा म्हणून कार्य करायला हवे.

भारत हे सामाजिक राष्ट्र असले तरी आजही आपली विचारदृष्टी युरोपकेंद्रीत असल्याची खंत डॉ. मनमोहन वैद्य यांनी व्यक्त केली. ते म्हणाले, पश्चिमेतील १६ व्या शतकात राष्ट्र ही संकल्पना आली. भारतात मात्र वेदकाळापासून राष्ट्र ही संकल्पना आहे. भारतीय राष्ट्र हे राज्याधारीत (स्टेट) नाही तर समाजाधारीत आहे. आध्यात्मिक साधना आणि भौतिक समृद्धी साधणे हे भारताचे राष्ट्रीय चिंतन आहे.

डॉ. मनमोहन वैद्य यांच्या भाषणातील काही प्रमुख मुद्दे ;

– युरोपकेंद्रीत नव्हे तर भारतकेंद्रीत विचारदृष्टी हवी

– हिंदुत्व ही जीवनदृष्टी असून ती भारताचा आत्मा आहे

– समाज म्हणून आपण कोण याची जाणीव झाली तर दिशा मिळेल

– भारतात सांस्कृतीक विविधता नाही तर एकाच संस्कृतीची विविध रूपे आहेत

– आपल्यातील दोष दूर करत जाणे म्हणजेच राष्ट्रीय होणे

Tags: Manmohan Vaidyapune newsRSS
ShareTweetSendShare

Related News

जबरदस्ती करून दुसऱ्या धर्माचा स्वीकार करायला लावणे चुकीचेच- डाॅ.मोहन भागवत
राज्य

जबरदस्ती करून दुसऱ्या धर्माचा स्वीकार करायला लावणे चुकीचेच- डाॅ.मोहन भागवत

वैविधतेत एकता टिकवणे आवश्यक; सरसंघचालक मोहन भागवत यांचे नागपूरमध्ये भाष्य
इतिहास,संस्कृती

संघटित समाज हीच खरी देशाची ताकद, चर्चिल यांचा दाखला देत सरसंघचालकांचे जनतेला आवाहन

संघ समाजासाठी का गरजेचा आहे? अरविंद नेताम यांचे संघाविषयी विचार
राज्य

संघ समाजासाठी का गरजेचा आहे? अरविंद नेताम यांचे संघाविषयी विचार

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नागपूर महानगर, कार्यकर्ता विकास वर्ग (द्वितीय ) समारोप समारंभ LIVE
राज्य

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नागपूर महानगर, कार्यकर्ता विकास वर्ग (द्वितीय ) समारोप समारंभ LIVE

राज्यातील या गावाला इस्लामिक स्टेट करण्याचा कट महाराष्ट्र ATS ने कसा उधळून लावला?
कायदा

राज्यातील या गावाला इस्लामिक स्टेट करण्याचा कट महाराष्ट्र ATS ने कसा उधळून लावला?

Latest News

ज्योती मल्होत्रानंतर आता ‘जसबीर सिंग’ या युट्यूबरचे कारनामे उघड

ज्योती मल्होत्रानंतर आता ‘जसबीर सिंग’ या युट्यूबरचे कारनामे उघड

जबरदस्ती करून दुसऱ्या धर्माचा स्वीकार करायला लावणे चुकीचेच- डाॅ.मोहन भागवत

जबरदस्ती करून दुसऱ्या धर्माचा स्वीकार करायला लावणे चुकीचेच- डाॅ.मोहन भागवत

वैविधतेत एकता टिकवणे आवश्यक; सरसंघचालक मोहन भागवत यांचे नागपूरमध्ये भाष्य

संघटित समाज हीच खरी देशाची ताकद, चर्चिल यांचा दाखला देत सरसंघचालकांचे जनतेला आवाहन

वैविधतेत एकता टिकवणे आवश्यक; सरसंघचालक मोहन भागवत यांचे नागपूरमध्ये भाष्य

वैविधतेत एकता टिकवणे आवश्यक; सरसंघचालक मोहन भागवत यांचे नागपूरमध्ये भाष्य

संघ समाजासाठी का गरजेचा आहे? अरविंद नेताम यांचे संघाविषयी विचार

संघ समाजासाठी का गरजेचा आहे? अरविंद नेताम यांचे संघाविषयी विचार

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नागपूर महानगर, कार्यकर्ता विकास वर्ग (द्वितीय ) समारोप समारंभ LIVE

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नागपूर महानगर, कार्यकर्ता विकास वर्ग (द्वितीय ) समारोप समारंभ LIVE

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नागपूर महानगर, कार्यकर्ता विकास वर्ग (द्वितीय ) समारोप समारंभ  Live Update

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नागपूर महानगर, कार्यकर्ता विकास वर्ग (द्वितीय ) समारोप समारंभ Live Update

राज्यातील या गावाला इस्लामिक स्टेट करण्याचा कट महाराष्ट्र ATS ने कसा उधळून लावला?

राज्यातील या गावाला इस्लामिक स्टेट करण्याचा कट महाराष्ट्र ATS ने कसा उधळून लावला?

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ- कार्यकर्ता विकास वर्ग

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ- कार्यकर्ता विकास वर्ग

शिक्षणात सैनिकी संस्कार: राज्यात आता पहिलीपासून देशसेवा शिकवली जाणार

शिक्षणात सैनिकी संस्कार: राज्यात आता पहिलीपासून देशसेवा शिकवली जाणार

  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Terms & Conditions
  • Disclaimer
  • Sitemap

Copyright © The-Marathi-News, 2024 - All Rights Reserved.

No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आंतरराष्ट्रीय
  • व्हिडिओ
  • संस्कृती
  • अर्थविश्व
  • मनोरंजन विश्व
  • क्रीडा विश्व
  • Opinion
    • लाईफस्टाइल
  • About & Policies
    • About Us
    • Contact Us
    • Privacy Policy
    • Terms & Conditions
    • Disclaimer
    • Sitemap

Copyright © The-Marathi-News, 2024 - All Rights Reserved.