Sunday, June 8, 2025
No Result
View All Result
The Marathi News

Latest News

चौंडीतील मंत्रिमंडळ बैठकीत फडणवीस सरकारचे ११ ऐतिहासिक निर्णय

पाकिस्तानवर हल्ला केव्हा? मोदींची रणनीती कधी अंमलात येणार? जाणून घ्या सविस्तर

नेपाळ सीमेला लागून वाढलेले अनधिकृत मदरसे आता योगी सरकारच्या रडारवर

जातनिहाय जनगणनेत न्यायालय, केंद्र सरकार आणि राज्य सरकारची भूमिका काय?

सध्या जात निहाय जनगणना हा मुद्दा एवढा का गाजतोय?

  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आंतरराष्ट्रीय
  • व्हिडिओ
    • विशेष अनुप्रयोग
    • राशिचक्र चिन्ह
    • मनोरंजन
    • व्यवसाय
    • कायदेशीर
    • इतिहास
    • व्हायरल व्हिडिओ
  • संस्कृती
  • अर्थविश्व
  • मनोरंजन विश्व
  • क्रीडा विश्व
  • Opinion
    • लाईफस्टाइल
The Marathi News
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आंतरराष्ट्रीय
  • व्हिडिओ
    • विशेष अनुप्रयोग
    • राशिचक्र चिन्ह
    • मनोरंजन
    • व्यवसाय
    • कायदेशीर
    • इतिहास
    • व्हायरल व्हिडिओ
  • संस्कृती
  • अर्थविश्व
  • मनोरंजन विश्व
  • क्रीडा विश्व
  • Opinion
    • लाईफस्टाइल
No Result
View All Result
The Marathi News
No Result
View All Result

Latest News

चौंडीतील मंत्रिमंडळ बैठकीत फडणवीस सरकारचे ११ ऐतिहासिक निर्णय

पाकिस्तानवर हल्ला केव्हा? मोदींची रणनीती कधी अंमलात येणार? जाणून घ्या सविस्तर

नेपाळ सीमेला लागून वाढलेले अनधिकृत मदरसे आता योगी सरकारच्या रडारवर

जातनिहाय जनगणनेत न्यायालय, केंद्र सरकार आणि राज्य सरकारची भूमिका काय?

सध्या जात निहाय जनगणना हा मुद्दा एवढा का गाजतोय?

  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आंतरराष्ट्रीय
  • व्हिडिओ
  • संस्कृती
  • अर्थविश्व
  • मनोरंजन विश्व
  • क्रीडा विश्व
  • Opinion
  • लाईफस्टाइल
Home general

Government Schemes : मोफत सरकारी योजना होणार बंद? जाणून घ्या कारण

Renuka Pawar by Renuka Pawar
Oct 17, 2024, 02:42 pm GMT+0530
FacebookTwitterWhatsAppTelegram

Government Schemes : निवडणुका जवळ आल्या की सर्वच पक्ष जोरदार प्रचार करतात. पक्षाचा प्रचार करताना अनेकदा खोटी आश्वासने देखील दिली जातात. निवणुकांमध्ये जनतेला खोटी आश्वासने देणे आता एक सामान्य बाब झाली आहे. विविध राजकीय पक्ष जनतेला आकर्षित करण्यासाठी निवडणुकीदरम्यान मोफत वीज, पाणी, बस प्रवास आणि रेशन अशा विविध प्रकारच्या गोष्टी मोफत देण्याच्या घोषणा करतात.

मात्र, आता देशातील अनेक राज्यांमध्ये सुरू असलेल्या या मोफत योजना बंद करण्याचा निर्णय घेतला जाऊ शकतो, अशी चर्चा जोर धरू लागली आहे.

नुकतीच यासंबंधित सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे. या याचिकेत अशी मागणी करण्यात आली आहे की, निवडणुकीदरम्यान कोणत्याही प्रकारची मोफत आश्वासने लाच समजली जावीत. निवडणूक आयोगाने अशा योजनांवर तत्काळ कारवाई करावी, जेणेकरून राजकीय पक्ष निवडणुकीत अशी आश्वासने देऊन मते मिळवू शकणार नाहीत, असे या याचिकेत म्हटले आहे.

या प्रकरणी सुनावणी करताना सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकार आणि निवडणूक आयोगाला नोटीस बजावली आहे. न्यायालयाने याचिकाकर्त्याला हे स्वातंत्र्यही दिले आहे की तो सर्व प्रलंबित याचिकांवर लवकर सुनावणी घेण्याची विनंती करू शकतो. गेल्या काही काळापासून निवडणुकांमध्ये मोफत योजनांच्या आश्वासनांची मागणी जोर धरू लागली असून, न्यायालयाने या मुद्द्यावर हे पाऊल उचलणे महत्त्वाचे मानले जात आहे.

भारतातील विविध राज्यांतील राजकीय पक्षांनी निवडणूक फायद्यासाठी मोफत योजना जाहीर केल्या आहेत. उदाहरणार्थ, दिल्ली विधानसभा निवडणुकीदरम्यान आम आदमी पक्षाने काही युनिट मोफत वीज आणि मोफत पाणी देण्याचे आश्वासन दिले होते. काँग्रेसनेही अनेक राज्यांमध्ये अशीच आश्वासने दिली आहेत. भाजपशासित राज्यांमध्येही मोफत योजना लागू करण्यात आल्या आहेत.

सर्वोच्च न्यायालयाची पूर्वीची भूमिका

मोफत योजनांच्या आश्वासनांवर प्रश्नचिन्ह उपस्थित होण्याची ही पहिलीच वेळ नाही. या मुद्द्यावर अनेक याचिका सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित आहेत. माजी सरन्यायाधीश एनव्ही रमणा आणि माजी सरन्यायाधीश न्यायमूर्ती उदय यू ललित यांच्या खंडपीठासमोर या प्रकरणाची सुनावणी झाली आहे. अलीकडेच न्यायमूर्ती डीवाय चंद्रचूड यांच्या खंडपीठानेही या विषयावर चर्चा केली आहे. अशास्थितीत न्यायालय हे प्रकरण गांभीर्याने घेत असल्याचे स्पष्ट होते आहे.

सर्वोच्च न्यायालयाने ही याचिका मान्य करून राजकीय पक्षांना अशी आश्वासने बंद करण्याचे आदेश दिल्यास निवडणुकीच्या राजकारणात मोठा ट्विस्ट येऊ शकतो. राजकीय पक्षांसमोर नवे आव्हान निर्माण होऊ शकते. अशा परिस्थितीत राजकीय पक्षांना त्यांच्या जाहीरनाम्यात खऱ्या विकासाच्या योजना आणि धोरणांचा समावेश करावा लागेल, जेणेकरून त्यांना जनतेचा विश्वास जिंकता येईल.

गरीब वर्गावर परिणाम होऊ शकतो

मात्र, या योजना बंद केल्यास गरीब आणि कमी उत्पन्न गटातील लोकांवर याचा परिणाम होऊ शकतो. गरीब वर्ग सहसा या योजनांद्वारेच त्यांच्या गरजा पूर्ण करत आहेत. या योजना बंद झाल्यास त्यांच्या जीवनशैलीवर विपरीत परिणाम होऊ शकतो.

निवडणुकीच्या राजकारणात मोफत सरकारी योजनांचा मुद्दा नेहमीच महत्त्वाचा राहिला आहे. सर्वोच्च न्यायालयाचे हे पाऊल राजकीय पक्ष आणि सरकारांना इशारा देणारे ठरू शकते की त्यांनी केवळ निवडणुकीतील फायद्यासाठी नव्हे तर वास्तवावर आधारित योजना जनतेला द्याव्यात. आता सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय कोणत्या दिशेने जातो आणि त्याचा राजकीय पक्षांवर काय परिणाम होतो हे येणार काळच सांगेल.

Tags: Government Schemesgovernment schemes maharashtramaharashtramaharashtra government
ShareTweetSendShare

Related News

ज्योती मल्होत्रानंतर आता ‘जसबीर सिंग’ या युट्यूबरचे कारनामे उघड
राष्ट्रीय

ज्योती मल्होत्रानंतर आता ‘जसबीर सिंग’ या युट्यूबरचे कारनामे उघड

जबरदस्ती करून दुसऱ्या धर्माचा स्वीकार करायला लावणे चुकीचेच- डाॅ.मोहन भागवत
राज्य

जबरदस्ती करून दुसऱ्या धर्माचा स्वीकार करायला लावणे चुकीचेच- डाॅ.मोहन भागवत

वैविधतेत एकता टिकवणे आवश्यक; सरसंघचालक मोहन भागवत यांचे नागपूरमध्ये भाष्य
इतिहास,संस्कृती

संघटित समाज हीच खरी देशाची ताकद, चर्चिल यांचा दाखला देत सरसंघचालकांचे जनतेला आवाहन

वैविधतेत एकता टिकवणे आवश्यक; सरसंघचालक मोहन भागवत यांचे नागपूरमध्ये भाष्य
राष्ट्रीय

वैविधतेत एकता टिकवणे आवश्यक; सरसंघचालक मोहन भागवत यांचे नागपूरमध्ये भाष्य

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नागपूर महानगर, कार्यकर्ता विकास वर्ग (द्वितीय ) समारोप समारंभ  Live Update
राष्ट्रीय

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नागपूर महानगर, कार्यकर्ता विकास वर्ग (द्वितीय ) समारोप समारंभ Live Update

Latest News

ज्योती मल्होत्रानंतर आता ‘जसबीर सिंग’ या युट्यूबरचे कारनामे उघड

ज्योती मल्होत्रानंतर आता ‘जसबीर सिंग’ या युट्यूबरचे कारनामे उघड

जबरदस्ती करून दुसऱ्या धर्माचा स्वीकार करायला लावणे चुकीचेच- डाॅ.मोहन भागवत

जबरदस्ती करून दुसऱ्या धर्माचा स्वीकार करायला लावणे चुकीचेच- डाॅ.मोहन भागवत

वैविधतेत एकता टिकवणे आवश्यक; सरसंघचालक मोहन भागवत यांचे नागपूरमध्ये भाष्य

संघटित समाज हीच खरी देशाची ताकद, चर्चिल यांचा दाखला देत सरसंघचालकांचे जनतेला आवाहन

वैविधतेत एकता टिकवणे आवश्यक; सरसंघचालक मोहन भागवत यांचे नागपूरमध्ये भाष्य

वैविधतेत एकता टिकवणे आवश्यक; सरसंघचालक मोहन भागवत यांचे नागपूरमध्ये भाष्य

संघ समाजासाठी का गरजेचा आहे? अरविंद नेताम यांचे संघाविषयी विचार

संघ समाजासाठी का गरजेचा आहे? अरविंद नेताम यांचे संघाविषयी विचार

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नागपूर महानगर, कार्यकर्ता विकास वर्ग (द्वितीय ) समारोप समारंभ LIVE

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नागपूर महानगर, कार्यकर्ता विकास वर्ग (द्वितीय ) समारोप समारंभ LIVE

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नागपूर महानगर, कार्यकर्ता विकास वर्ग (द्वितीय ) समारोप समारंभ  Live Update

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नागपूर महानगर, कार्यकर्ता विकास वर्ग (द्वितीय ) समारोप समारंभ Live Update

राज्यातील या गावाला इस्लामिक स्टेट करण्याचा कट महाराष्ट्र ATS ने कसा उधळून लावला?

राज्यातील या गावाला इस्लामिक स्टेट करण्याचा कट महाराष्ट्र ATS ने कसा उधळून लावला?

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ- कार्यकर्ता विकास वर्ग

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ- कार्यकर्ता विकास वर्ग

शिक्षणात सैनिकी संस्कार: राज्यात आता पहिलीपासून देशसेवा शिकवली जाणार

शिक्षणात सैनिकी संस्कार: राज्यात आता पहिलीपासून देशसेवा शिकवली जाणार

  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Terms & Conditions
  • Disclaimer
  • Sitemap

Copyright © The-Marathi-News, 2024 - All Rights Reserved.

No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आंतरराष्ट्रीय
  • व्हिडिओ
  • संस्कृती
  • अर्थविश्व
  • मनोरंजन विश्व
  • क्रीडा विश्व
  • Opinion
    • लाईफस्टाइल
  • About & Policies
    • About Us
    • Contact Us
    • Privacy Policy
    • Terms & Conditions
    • Disclaimer
    • Sitemap

Copyright © The-Marathi-News, 2024 - All Rights Reserved.