Saturday, June 7, 2025
No Result
View All Result
The Marathi News

Latest News

चौंडीतील मंत्रिमंडळ बैठकीत फडणवीस सरकारचे ११ ऐतिहासिक निर्णय

पाकिस्तानवर हल्ला केव्हा? मोदींची रणनीती कधी अंमलात येणार? जाणून घ्या सविस्तर

नेपाळ सीमेला लागून वाढलेले अनधिकृत मदरसे आता योगी सरकारच्या रडारवर

जातनिहाय जनगणनेत न्यायालय, केंद्र सरकार आणि राज्य सरकारची भूमिका काय?

सध्या जात निहाय जनगणना हा मुद्दा एवढा का गाजतोय?

  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आंतरराष्ट्रीय
  • व्हिडिओ
    • विशेष अनुप्रयोग
    • राशिचक्र चिन्ह
    • मनोरंजन
    • व्यवसाय
    • कायदेशीर
    • इतिहास
    • व्हायरल व्हिडिओ
  • संस्कृती
  • अर्थविश्व
  • मनोरंजन विश्व
  • क्रीडा विश्व
  • Opinion
    • लाईफस्टाइल
The Marathi News
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आंतरराष्ट्रीय
  • व्हिडिओ
    • विशेष अनुप्रयोग
    • राशिचक्र चिन्ह
    • मनोरंजन
    • व्यवसाय
    • कायदेशीर
    • इतिहास
    • व्हायरल व्हिडिओ
  • संस्कृती
  • अर्थविश्व
  • मनोरंजन विश्व
  • क्रीडा विश्व
  • Opinion
    • लाईफस्टाइल
No Result
View All Result
The Marathi News
No Result
View All Result

Latest News

चौंडीतील मंत्रिमंडळ बैठकीत फडणवीस सरकारचे ११ ऐतिहासिक निर्णय

पाकिस्तानवर हल्ला केव्हा? मोदींची रणनीती कधी अंमलात येणार? जाणून घ्या सविस्तर

नेपाळ सीमेला लागून वाढलेले अनधिकृत मदरसे आता योगी सरकारच्या रडारवर

जातनिहाय जनगणनेत न्यायालय, केंद्र सरकार आणि राज्य सरकारची भूमिका काय?

सध्या जात निहाय जनगणना हा मुद्दा एवढा का गाजतोय?

  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आंतरराष्ट्रीय
  • व्हिडिओ
  • संस्कृती
  • अर्थविश्व
  • मनोरंजन विश्व
  • क्रीडा विश्व
  • Opinion
  • लाईफस्टाइल
Home राष्ट्रीय

इंडिया आघाडी आता कोसळण्याच्या उंबरठ्यावर ! उमर अब्दुल्लानी दिला इशारा

Rupali Gowande by Rupali Gowande
Jan 9, 2025, 03:59 pm GMT+0530
FacebookTwitterWhatsAppTelegram

दिल्ली विधानसभा निवडणुकीत आम आदमी पक्ष आणि काँग्रेस आमनेसामने आल्यानंतर, इंडिया आघाडीतील अनेक नेत्यांमधील मतभेदांच्या बातम्या समोर येत आहेत. काही जेष्ठ नेत्यांनी यावर आपली भूमिका स्पष्ट केली आहे, तर आता जम्मू-काश्मीरचे मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी इंडिया आघाडीमधील राजकीय उलथापालथीवर आपली भूमिका मांडली आहे.

अलिकडेच मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला म्हणाले होते की, आता इंडियाआघाडीच्या बैठका होत नाहीत हे खूप दुर्दैवी आहे. त्याचे भविष्य काय असेल, नेता कोण असेल, अजेंडा काय आहे आणि युती कशी पुढे जाईल? या मोठ्या प्रश्नांची उत्तरे दिली जात नाहीत. आपण एकत्र राहू की वेगळे राहू याबद्दल कोणतेही स्पष्ट मत नाही. आपला मुद्दा आणखी अधोरेखित करताना अब्दुल्ला म्हणाले की, दिल्ली विधानसभा निवडणुकीनंतर इंडिया अलायन्सची बैठक झाली पाहिजे. तसेच, यामध्ये अनेक गोष्टींवर स्पष्टता असायला हवी.

ते पुढे म्हणाले की, जर आमची युती फक्त लोकसभा निवडणुकीसाठी असेल तर ती संपवा कारण निवडणुका संपल्या आहेत पण जर ती विधानसभेसाठीही ठेवायची असेल तर सर्वांनी एकत्र येऊन काम केले पाहिजे.

सध्या दिल्ली निवडणुकीमुळे इंडी आघाडीतील पक्षांमध्ये कटुता दिसून येत आहे. जेव्हा बिहारचे माजी मुख्यमंत्री तेजस्वी यादव यांना याबद्दल विचारण्यात आले तेव्हा ते म्हणाले की, लोकसभेसाठी इंडिया आघाडीची स्थापना झाली आहे हे आधीच स्पष्ट झाले आहे, तर आम्ही बिहार निवडणुकीत एकत्र होतो. दरम्यान, दिल्लीत निवडणूक लढवण्याबाबत त्यांना विचारले असता त्यांनी सांगितले की पक्षाने अद्याप याबद्दल कोणताही निर्णय घेतलेला नाही.

दरम्यान, इंडिया आघाडीतील तृणमूल काँग्रेसनेही दिल्ली विधानसभा निवडणुकीत आम आदमी पक्ष जिंकण्याची शक्यता व्यक्त केली आहे. पक्षाने ‘आप’ला पाठिंबा जाहीर केला आहे. काँग्रेस पक्षही या निवडणुका लढवत आहे पण तृणमूल काँग्रेसला जिंकण्याची फारशी शक्यता दिसत नाही. अशा परिस्थितीत, येत्या काळात ममता बॅनर्जी स्वतः दिल्लीत आम आदमी पक्षासाठी पाठिंबा मागतील अशी अपेक्षा आहे.

समाजवादी पक्षाचे नेते अखिलेश यादव यांनी यापूर्वी म्हटले होते की, दिल्लीतील लोकांसोबत भेदभाव झाला आहे, अशा परिस्थितीत मी अरविंद केजरीवाल यांचे अभिनंदन करतो की एवढे होऊनही त्यांचे धाडस कमकुवत झालेले नाही. येत्या निवडणुकीत माता आणि भगिनी पूर्ण बहुमताने दिल्लीची सत्ता पुन्हा त्यांच्या हाती सोपवतील असा विश्वासही आहे. पक्षाला स्पष्ट पाठिंबा देत त्यांनी सांगितले की समाजवादी पक्ष तुमच्या पाठीशी उभा आहे.

Tags: akhilesh yadavarvind kejriwalindia allianceRahul GandhiTOP NEWSumar abdullahvidhansabha elections
ShareTweetSendShare

Related News

ज्योती मल्होत्रानंतर आता ‘जसबीर सिंग’ या युट्यूबरचे कारनामे उघड
राष्ट्रीय

ज्योती मल्होत्रानंतर आता ‘जसबीर सिंग’ या युट्यूबरचे कारनामे उघड

जबरदस्ती करून दुसऱ्या धर्माचा स्वीकार करायला लावणे चुकीचेच- डाॅ.मोहन भागवत
राज्य

जबरदस्ती करून दुसऱ्या धर्माचा स्वीकार करायला लावणे चुकीचेच- डाॅ.मोहन भागवत

वैविधतेत एकता टिकवणे आवश्यक; सरसंघचालक मोहन भागवत यांचे नागपूरमध्ये भाष्य
इतिहास,संस्कृती

संघटित समाज हीच खरी देशाची ताकद, चर्चिल यांचा दाखला देत सरसंघचालकांचे जनतेला आवाहन

वैविधतेत एकता टिकवणे आवश्यक; सरसंघचालक मोहन भागवत यांचे नागपूरमध्ये भाष्य
राष्ट्रीय

वैविधतेत एकता टिकवणे आवश्यक; सरसंघचालक मोहन भागवत यांचे नागपूरमध्ये भाष्य

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नागपूर महानगर, कार्यकर्ता विकास वर्ग (द्वितीय ) समारोप समारंभ  Live Update
राष्ट्रीय

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नागपूर महानगर, कार्यकर्ता विकास वर्ग (द्वितीय ) समारोप समारंभ Live Update

Latest News

ज्योती मल्होत्रानंतर आता ‘जसबीर सिंग’ या युट्यूबरचे कारनामे उघड

ज्योती मल्होत्रानंतर आता ‘जसबीर सिंग’ या युट्यूबरचे कारनामे उघड

जबरदस्ती करून दुसऱ्या धर्माचा स्वीकार करायला लावणे चुकीचेच- डाॅ.मोहन भागवत

जबरदस्ती करून दुसऱ्या धर्माचा स्वीकार करायला लावणे चुकीचेच- डाॅ.मोहन भागवत

वैविधतेत एकता टिकवणे आवश्यक; सरसंघचालक मोहन भागवत यांचे नागपूरमध्ये भाष्य

संघटित समाज हीच खरी देशाची ताकद, चर्चिल यांचा दाखला देत सरसंघचालकांचे जनतेला आवाहन

वैविधतेत एकता टिकवणे आवश्यक; सरसंघचालक मोहन भागवत यांचे नागपूरमध्ये भाष्य

वैविधतेत एकता टिकवणे आवश्यक; सरसंघचालक मोहन भागवत यांचे नागपूरमध्ये भाष्य

संघ समाजासाठी का गरजेचा आहे? अरविंद नेताम यांचे संघाविषयी विचार

संघ समाजासाठी का गरजेचा आहे? अरविंद नेताम यांचे संघाविषयी विचार

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नागपूर महानगर, कार्यकर्ता विकास वर्ग (द्वितीय ) समारोप समारंभ LIVE

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नागपूर महानगर, कार्यकर्ता विकास वर्ग (द्वितीय ) समारोप समारंभ LIVE

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नागपूर महानगर, कार्यकर्ता विकास वर्ग (द्वितीय ) समारोप समारंभ  Live Update

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नागपूर महानगर, कार्यकर्ता विकास वर्ग (द्वितीय ) समारोप समारंभ Live Update

राज्यातील या गावाला इस्लामिक स्टेट करण्याचा कट महाराष्ट्र ATS ने कसा उधळून लावला?

राज्यातील या गावाला इस्लामिक स्टेट करण्याचा कट महाराष्ट्र ATS ने कसा उधळून लावला?

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ- कार्यकर्ता विकास वर्ग

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ- कार्यकर्ता विकास वर्ग

शिक्षणात सैनिकी संस्कार: राज्यात आता पहिलीपासून देशसेवा शिकवली जाणार

शिक्षणात सैनिकी संस्कार: राज्यात आता पहिलीपासून देशसेवा शिकवली जाणार

  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Terms & Conditions
  • Disclaimer
  • Sitemap

Copyright © The-Marathi-News, 2024 - All Rights Reserved.

No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आंतरराष्ट्रीय
  • व्हिडिओ
  • संस्कृती
  • अर्थविश्व
  • मनोरंजन विश्व
  • क्रीडा विश्व
  • Opinion
    • लाईफस्टाइल
  • About & Policies
    • About Us
    • Contact Us
    • Privacy Policy
    • Terms & Conditions
    • Disclaimer
    • Sitemap

Copyright © The-Marathi-News, 2024 - All Rights Reserved.