Saturday, June 7, 2025
No Result
View All Result
The Marathi News

Latest News

चौंडीतील मंत्रिमंडळ बैठकीत फडणवीस सरकारचे ११ ऐतिहासिक निर्णय

पाकिस्तानवर हल्ला केव्हा? मोदींची रणनीती कधी अंमलात येणार? जाणून घ्या सविस्तर

नेपाळ सीमेला लागून वाढलेले अनधिकृत मदरसे आता योगी सरकारच्या रडारवर

जातनिहाय जनगणनेत न्यायालय, केंद्र सरकार आणि राज्य सरकारची भूमिका काय?

सध्या जात निहाय जनगणना हा मुद्दा एवढा का गाजतोय?

  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आंतरराष्ट्रीय
  • व्हिडिओ
    • विशेष अनुप्रयोग
    • राशिचक्र चिन्ह
    • मनोरंजन
    • व्यवसाय
    • कायदेशीर
    • इतिहास
    • व्हायरल व्हिडिओ
  • संस्कृती
  • अर्थविश्व
  • मनोरंजन विश्व
  • क्रीडा विश्व
  • Opinion
    • लाईफस्टाइल
The Marathi News
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आंतरराष्ट्रीय
  • व्हिडिओ
    • विशेष अनुप्रयोग
    • राशिचक्र चिन्ह
    • मनोरंजन
    • व्यवसाय
    • कायदेशीर
    • इतिहास
    • व्हायरल व्हिडिओ
  • संस्कृती
  • अर्थविश्व
  • मनोरंजन विश्व
  • क्रीडा विश्व
  • Opinion
    • लाईफस्टाइल
No Result
View All Result
The Marathi News
No Result
View All Result

Latest News

चौंडीतील मंत्रिमंडळ बैठकीत फडणवीस सरकारचे ११ ऐतिहासिक निर्णय

पाकिस्तानवर हल्ला केव्हा? मोदींची रणनीती कधी अंमलात येणार? जाणून घ्या सविस्तर

नेपाळ सीमेला लागून वाढलेले अनधिकृत मदरसे आता योगी सरकारच्या रडारवर

जातनिहाय जनगणनेत न्यायालय, केंद्र सरकार आणि राज्य सरकारची भूमिका काय?

सध्या जात निहाय जनगणना हा मुद्दा एवढा का गाजतोय?

  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आंतरराष्ट्रीय
  • व्हिडिओ
  • संस्कृती
  • अर्थविश्व
  • मनोरंजन विश्व
  • क्रीडा विश्व
  • Opinion
  • लाईफस्टाइल
Home general

‘मी पुन्हा येईन’; युनूस सरकारवर निशाणा साधत शेख हसिनांनी घेतली शपथ

Renuka Pawar by Renuka Pawar
Apr 9, 2025, 10:43 am GMT+0530
FacebookTwitterWhatsAppTelegram

माजी पंतप्रधान शेख हसीना यांचे सरकार पडल्यानंतर बांगलादेशात अंतरिम सरकारची स्थापन करण्यात आली. देशात झालेल्या हिंसक आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर शेख हसीना यांना देश सोडावा लागला होता. बांगलादेश सोडल्यानंतर शेख हसीना यांनी भारतात आश्रय घेतला आहे.

बांगलादेशात सत्तापालट झाल्यानंतर अंतरिम सरकारचे प्रमुख म्हणून मोहम्मद युनूस यांची निवड करण्यात आली. दरम्यान, युनूस यांनी देशाची सर्व सूत्रे हातात घेतल्यापासून शेख हसीनांचा पक्ष अवामी लीगच्या नेत्यांना लक्ष करत आहे. यादरम्यान, शेख हसीना यांनी एक मोठे वक्तव्य केले आहे.

शेख हसीना यांनी अंतरिम सरकारचे मुख्य सल्लागार मुहम्मद युनूस यांच्यावर निशाणा साधत म्हंटले आहे की, ‘अल्लाहने मला एका कारणासाठी जिवंत ठेवले आहे. एक दिवस येईल जेव्हा अवामी लीगच्या नेत्यांना मी न्याय मिळवून देईल.’

अवामी लीगच्या अध्यक्षांनी सोशल मीडियावर त्यांच्या पक्षाच्या नेत्यांच्या कुटुंबीयांशी बोलताना हे सांगितले.

पुढे मुहम्मद युनूस यांच्यावर हल्लाबोल करत शेख हसीना म्हणाल्या, ‘त्यांनी गरिबांना जास्त व्याजदराने पैसे उधार दिले आणि त्या पैशाने ते परदेशात विलासी जीवन जगले.’ त्यावेळी आम्हाला त्यांची खरी बाजू दिसली नाही आणि म्हणून आम्ही त्यांना खूप मदतही केली. त्यांच्या योजनेचा लोकांना काहीच फायदा झाला नाही. उलट त्यांनी फक्त स्वतःसाठीच काम केले. आता त्यांची सत्तेची भूक बांगलादेशला हानी पोहोचवत आहे.’

विकासाचे मॉडेल म्हणून पाहिले जाणारे बांगलादेश आता दहशतवादी देश बनत आहे. आमचे नेते आणि कार्यकर्ते ज्या पद्धतीने मारले जात आहेत ते शब्दात वर्णन करता येणार नाही. अवामी लीगचे लोक, पोलिस, वकील, पत्रकार आणि कलाकार सर्वांना लक्ष्य केले जात आहे. पुढे त्यांचे वडिल व देशाचे पहिले राष्ट्रपती शेख मुजीबुर रहमान यांच्यासह संपूर्ण कुटुंबाच्या हत्येची आठवण करून भावनिक होत त्या म्हणाल्या, ‘मी एकाच दिवसात माझे वडील, आई, भाऊ आणि संपूर्ण कुटुंब गमावले आहे. त्यानंतर, आम्हाला आमच्या स्वतःच्या देशात परतण्याची परवानगी देण्यात आली नाही. जवळच्यांना गमावण्याचे दुःख मला समजते.”

अल्लाह माझे रक्षण करतो आहे. त्याला माझ्याद्वारे काहीतरी चांगले घडवून आणायचे असेल. ज्यांनी हे भयंकर गुन्हे केले आहेत त्यांना शिक्षा झालीच पाहिजे. ही माझी प्रतिज्ञा आहे.

अवामी लीगच्या नेत्यांना कसे मारण्यात आले याबद्दल ऐकून दुःख झाले. एक दिवस न्याय नक्की मिळेल. अल्लाह अशा अत्याचारांना कधीही माफ करणार नाही. मी येत आहे….’ असंही हसीना पुढे म्हणल्या.

कोण आहेत मोहम्मद युनूस ?

मोहम्मद युनूस यांच्या हातात बांगलादेशाची सत्ता येण्याआधी ते चितगाव विद्यापीठात अर्थशास्त्राचे प्राध्यापक होते. त्यांना ‘बँकर ऑफ द पुअर’ म्हणूनही ओळखले जाते. युनूस आणि त्यांनी स्थापन केलेल्या ग्रामीण बँकेला 2006 मध्ये शांततेचा नोबेल पुरस्कार मिळाला आहे.

1983 मध्ये त्यांनी ग्रामीण बँकेची स्थापना केली होती. त्यांनी ग्रामीण भागातील गरीबांना 100 डॉलर्सपेक्षा कमी कर्ज देऊन लाखो लोकांना गरिबीतून बाहेर काढण्यास मदत केली. यामुळे बांगलादेशातील मोठ्या संख्येने लोकांचे जीवनमान उंचावण्यात यश मिळाले. तसेच युनूस हे माजी पंतप्रधान शेख हसीना यांचे कट्टर विरोधक देखील आहेत.

Tags: bangladeshMuhammad YunusSheikh HasinaTOP NEWS
ShareTweetSendShare

Related News

पाकिस्तानातील मुहाजिरांचा आक्रोश, मोदींकडे घातले मदतीचे साकडे
आंतरराष्ट्रीय

पाकिस्तानातील मुहाजिरांचा आक्रोश, मोदींकडे घातले मदतीचे साकडे

कलम ३७० हटवणे योग्यच, काँग्रेसच्या गोंधळात नवीन ‘स्वर’?
आंतरराष्ट्रीय

कलम ३७० हटवणे योग्यच, काँग्रेसच्या गोंधळात नवीन ‘स्वर’?

मुंबईतील भाऊच्या धक्क्यावर रोहिंग्यांचा सुळसुळाट
general

मुंबईतील भाऊच्या धक्क्यावर रोहिंग्यांचा सुळसुळाट

जयशंकर यांच्यावर टीका करताना काँग्रेसच्या चुकांचे भूतकाळातले सांगाडे आले समोर
आंतरराष्ट्रीय

जयशंकर यांच्यावर टीका करताना काँग्रेसच्या चुकांचे भूतकाळातले सांगाडे आले समोर

भारत अर्थव्यवस्थेत चौथ्या स्थानी कसा पोहचला? जाणून घ्या भारताची यशोगाथा
आंतरराष्ट्रीय

भारत अर्थव्यवस्थेत चौथ्या स्थानी कसा पोहचला? जाणून घ्या भारताची यशोगाथा

Latest News

ज्योती मल्होत्रानंतर आता ‘जसबीर सिंग’ या युट्यूबरचे कारनामे उघड

ज्योती मल्होत्रानंतर आता ‘जसबीर सिंग’ या युट्यूबरचे कारनामे उघड

जबरदस्ती करून दुसऱ्या धर्माचा स्वीकार करायला लावणे चुकीचेच- डाॅ.मोहन भागवत

जबरदस्ती करून दुसऱ्या धर्माचा स्वीकार करायला लावणे चुकीचेच- डाॅ.मोहन भागवत

वैविधतेत एकता टिकवणे आवश्यक; सरसंघचालक मोहन भागवत यांचे नागपूरमध्ये भाष्य

संघटित समाज हीच खरी देशाची ताकद, चर्चिल यांचा दाखला देत सरसंघचालकांचे जनतेला आवाहन

वैविधतेत एकता टिकवणे आवश्यक; सरसंघचालक मोहन भागवत यांचे नागपूरमध्ये भाष्य

वैविधतेत एकता टिकवणे आवश्यक; सरसंघचालक मोहन भागवत यांचे नागपूरमध्ये भाष्य

संघ समाजासाठी का गरजेचा आहे? अरविंद नेताम यांचे संघाविषयी विचार

संघ समाजासाठी का गरजेचा आहे? अरविंद नेताम यांचे संघाविषयी विचार

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नागपूर महानगर, कार्यकर्ता विकास वर्ग (द्वितीय ) समारोप समारंभ LIVE

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नागपूर महानगर, कार्यकर्ता विकास वर्ग (द्वितीय ) समारोप समारंभ LIVE

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नागपूर महानगर, कार्यकर्ता विकास वर्ग (द्वितीय ) समारोप समारंभ  Live Update

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नागपूर महानगर, कार्यकर्ता विकास वर्ग (द्वितीय ) समारोप समारंभ Live Update

राज्यातील या गावाला इस्लामिक स्टेट करण्याचा कट महाराष्ट्र ATS ने कसा उधळून लावला?

राज्यातील या गावाला इस्लामिक स्टेट करण्याचा कट महाराष्ट्र ATS ने कसा उधळून लावला?

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ- कार्यकर्ता विकास वर्ग

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ- कार्यकर्ता विकास वर्ग

शिक्षणात सैनिकी संस्कार: राज्यात आता पहिलीपासून देशसेवा शिकवली जाणार

शिक्षणात सैनिकी संस्कार: राज्यात आता पहिलीपासून देशसेवा शिकवली जाणार

  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Terms & Conditions
  • Disclaimer
  • Sitemap

Copyright © The-Marathi-News, 2024 - All Rights Reserved.

No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आंतरराष्ट्रीय
  • व्हिडिओ
  • संस्कृती
  • अर्थविश्व
  • मनोरंजन विश्व
  • क्रीडा विश्व
  • Opinion
    • लाईफस्टाइल
  • About & Policies
    • About Us
    • Contact Us
    • Privacy Policy
    • Terms & Conditions
    • Disclaimer
    • Sitemap

Copyright © The-Marathi-News, 2024 - All Rights Reserved.