Saturday, June 7, 2025
No Result
View All Result
The Marathi News

Latest News

चौंडीतील मंत्रिमंडळ बैठकीत फडणवीस सरकारचे ११ ऐतिहासिक निर्णय

पाकिस्तानवर हल्ला केव्हा? मोदींची रणनीती कधी अंमलात येणार? जाणून घ्या सविस्तर

नेपाळ सीमेला लागून वाढलेले अनधिकृत मदरसे आता योगी सरकारच्या रडारवर

जातनिहाय जनगणनेत न्यायालय, केंद्र सरकार आणि राज्य सरकारची भूमिका काय?

सध्या जात निहाय जनगणना हा मुद्दा एवढा का गाजतोय?

  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आंतरराष्ट्रीय
  • व्हिडिओ
    • विशेष अनुप्रयोग
    • राशिचक्र चिन्ह
    • मनोरंजन
    • व्यवसाय
    • कायदेशीर
    • इतिहास
    • व्हायरल व्हिडिओ
  • संस्कृती
  • अर्थविश्व
  • मनोरंजन विश्व
  • क्रीडा विश्व
  • Opinion
    • लाईफस्टाइल
The Marathi News
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आंतरराष्ट्रीय
  • व्हिडिओ
    • विशेष अनुप्रयोग
    • राशिचक्र चिन्ह
    • मनोरंजन
    • व्यवसाय
    • कायदेशीर
    • इतिहास
    • व्हायरल व्हिडिओ
  • संस्कृती
  • अर्थविश्व
  • मनोरंजन विश्व
  • क्रीडा विश्व
  • Opinion
    • लाईफस्टाइल
No Result
View All Result
The Marathi News
No Result
View All Result

Latest News

चौंडीतील मंत्रिमंडळ बैठकीत फडणवीस सरकारचे ११ ऐतिहासिक निर्णय

पाकिस्तानवर हल्ला केव्हा? मोदींची रणनीती कधी अंमलात येणार? जाणून घ्या सविस्तर

नेपाळ सीमेला लागून वाढलेले अनधिकृत मदरसे आता योगी सरकारच्या रडारवर

जातनिहाय जनगणनेत न्यायालय, केंद्र सरकार आणि राज्य सरकारची भूमिका काय?

सध्या जात निहाय जनगणना हा मुद्दा एवढा का गाजतोय?

  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आंतरराष्ट्रीय
  • व्हिडिओ
  • संस्कृती
  • अर्थविश्व
  • मनोरंजन विश्व
  • क्रीडा विश्व
  • Opinion
  • लाईफस्टाइल
Home Latest News

२६/११ हल्ल्यामागे काँग्रेस-राष्ट्रवादीचा हात, माधव भांडारींचा खळबळजनक आरोप

News Desk by News Desk
Apr 21, 2025, 04:22 pm GMT+0530
FacebookTwitterWhatsAppTelegram

भारतीय जनता पक्षाचे उपाध्यक्ष माधव भांडारी यांनी रविवारी एक खळबळजनक दावा केला की, मुंबईवरील २६/११ च्या दहशतवादी हल्ल्यामागे काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा हात होता. एवढा मोठा हल्ला स्थानिक प्रशासनाच्या मदतीशिवाय शक्यच नव्हता, असेही त्यांनी स्पष्ट केले. “मुंबईवर हल्ला होणार, याची कल्पना अनेकांना आधीपासून होती,” असे ते म्हणाले आहेत.

भांडारी हे पुण्यात ‘दाभोलकर हत्या आणि मी’या पुस्तकाच्या प्रकाशनप्रसंगी बोलत होते. हे पुस्तक महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संस्थापक डॉ. नरेंद्र दाभोलकर हत्या प्रकरणात निर्दोष सुटलेले विक्रम भावे यांनी लिहिले आहे.या कार्यक्रमात सनातन संस्थेचे अभय वर्तक ॲड. संजीव पुनाळेकर आणि विक्रम भावे उपस्थित होते.

हिंदुत्व संघटनांवर योजनाबद्ध हल्ला?

भांडारी यांनी असेही म्हटले की, दाभोलकर, पानसरे, कलबुर्गी आणि लंकेश यांच्या हत्या हिंदुत्व संघटनांना बदनाम करण्यासाठीच करण्यात आल्या. “सत्ता बदलली तरी पोलिस यंत्रणा तीच आहे. न्याय मिळवण्यासाठी लढा सुरूच राहील,” असे त्यांनी ठामपणे सांगितले. शरद कळसकर आणि सचिन अंदुरे हेही या प्रकरणात निर्दोष आहेत, असा दावा भांडारी यांनी केला. “त्यांची सुटका होईपर्यंत आम्ही शांत बसणार नाही,” असेही त्यांनी स्पष्ट केले.

फुले-शाहू-आंबेडकरांचा महाराष्ट्र की पवारांचा?

या कार्यक्रमात बोलताना ॲड. पुनाळेकर यांनी प्रश्न उपस्थित केला की “फुले, शाहू आणि आंबेडकरांच्या विचारांचा महाराष्ट्र आता पवारांचा महाराष्ट्र होणार का?” दाभोलकर हत्या प्रकरणात हिंदुत्व संघटनांचे कंबरडे मोडण्याचे काम झाले, अशी टीकाही त्यांनी केली आहे.

अभय वर्तक यांनी तर थेट मागणी केली की, अंधश्रद्धा निर्मूलन समितीवर (अंनिस) प्रशासक नेमावा आणि तिला नक्षलवादी संघटना म्हणून घोषित करावे त्यांच्या मते, “हिंदू दहशतवाद” नाव देऊन विक्रम भावे यांचे संपूर्ण आयुष्य उध्वस्त करण्यात आले.

सरकार आपले असले तरी यंत्रणा आपली नाही

माधव भांडारी यांनी सांगितले की,गुजरात दंगलीपासून हिंदुत्वाला बदनाम करण्याचा प्रयत्न सुरू आहे. “सरकार आपले असले तरी पोलीस, महसूल, न्यायव्यवस्था अशा अनेक ठिकाणी अजूनही विरोधी विचारसरणीची माणसे आहेत,” असे त्यांनी नमूद केले. “मोदी पंतप्रधान झाले म्हणजे सगळं जिंकलो असं नाही व्यवस्था बदलणे हे अजून मोठे आव्हान आहे,” असे त्यांनी शेवटी स्पष्ट केले.

माधव भांडारी यांनी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसवर आरोप करून एक प्रकारे तत्कालीन केंद्र आणि राज्य सरकारांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह निर्माण केले आहेत.

Tags: 26/11 attackbjpcongressmadhav bhandarincpTOP NEWS
ShareTweetSendShare

Related News

ज्योती मल्होत्रानंतर आता ‘जसबीर सिंग’ या युट्यूबरचे कारनामे उघड
राष्ट्रीय

ज्योती मल्होत्रानंतर आता ‘जसबीर सिंग’ या युट्यूबरचे कारनामे उघड

जबरदस्ती करून दुसऱ्या धर्माचा स्वीकार करायला लावणे चुकीचेच- डाॅ.मोहन भागवत
राज्य

जबरदस्ती करून दुसऱ्या धर्माचा स्वीकार करायला लावणे चुकीचेच- डाॅ.मोहन भागवत

वैविधतेत एकता टिकवणे आवश्यक; सरसंघचालक मोहन भागवत यांचे नागपूरमध्ये भाष्य
इतिहास,संस्कृती

संघटित समाज हीच खरी देशाची ताकद, चर्चिल यांचा दाखला देत सरसंघचालकांचे जनतेला आवाहन

वैविधतेत एकता टिकवणे आवश्यक; सरसंघचालक मोहन भागवत यांचे नागपूरमध्ये भाष्य
राष्ट्रीय

वैविधतेत एकता टिकवणे आवश्यक; सरसंघचालक मोहन भागवत यांचे नागपूरमध्ये भाष्य

संघ समाजासाठी का गरजेचा आहे? अरविंद नेताम यांचे संघाविषयी विचार
राज्य

संघ समाजासाठी का गरजेचा आहे? अरविंद नेताम यांचे संघाविषयी विचार

Latest News

ज्योती मल्होत्रानंतर आता ‘जसबीर सिंग’ या युट्यूबरचे कारनामे उघड

ज्योती मल्होत्रानंतर आता ‘जसबीर सिंग’ या युट्यूबरचे कारनामे उघड

जबरदस्ती करून दुसऱ्या धर्माचा स्वीकार करायला लावणे चुकीचेच- डाॅ.मोहन भागवत

जबरदस्ती करून दुसऱ्या धर्माचा स्वीकार करायला लावणे चुकीचेच- डाॅ.मोहन भागवत

वैविधतेत एकता टिकवणे आवश्यक; सरसंघचालक मोहन भागवत यांचे नागपूरमध्ये भाष्य

संघटित समाज हीच खरी देशाची ताकद, चर्चिल यांचा दाखला देत सरसंघचालकांचे जनतेला आवाहन

वैविधतेत एकता टिकवणे आवश्यक; सरसंघचालक मोहन भागवत यांचे नागपूरमध्ये भाष्य

वैविधतेत एकता टिकवणे आवश्यक; सरसंघचालक मोहन भागवत यांचे नागपूरमध्ये भाष्य

संघ समाजासाठी का गरजेचा आहे? अरविंद नेताम यांचे संघाविषयी विचार

संघ समाजासाठी का गरजेचा आहे? अरविंद नेताम यांचे संघाविषयी विचार

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नागपूर महानगर, कार्यकर्ता विकास वर्ग (द्वितीय ) समारोप समारंभ LIVE

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नागपूर महानगर, कार्यकर्ता विकास वर्ग (द्वितीय ) समारोप समारंभ LIVE

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नागपूर महानगर, कार्यकर्ता विकास वर्ग (द्वितीय ) समारोप समारंभ  Live Update

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नागपूर महानगर, कार्यकर्ता विकास वर्ग (द्वितीय ) समारोप समारंभ Live Update

राज्यातील या गावाला इस्लामिक स्टेट करण्याचा कट महाराष्ट्र ATS ने कसा उधळून लावला?

राज्यातील या गावाला इस्लामिक स्टेट करण्याचा कट महाराष्ट्र ATS ने कसा उधळून लावला?

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ- कार्यकर्ता विकास वर्ग

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ- कार्यकर्ता विकास वर्ग

शिक्षणात सैनिकी संस्कार: राज्यात आता पहिलीपासून देशसेवा शिकवली जाणार

शिक्षणात सैनिकी संस्कार: राज्यात आता पहिलीपासून देशसेवा शिकवली जाणार

  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Terms & Conditions
  • Disclaimer
  • Sitemap

Copyright © The-Marathi-News, 2024 - All Rights Reserved.

No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आंतरराष्ट्रीय
  • व्हिडिओ
  • संस्कृती
  • अर्थविश्व
  • मनोरंजन विश्व
  • क्रीडा विश्व
  • Opinion
    • लाईफस्टाइल
  • About & Policies
    • About Us
    • Contact Us
    • Privacy Policy
    • Terms & Conditions
    • Disclaimer
    • Sitemap

Copyright © The-Marathi-News, 2024 - All Rights Reserved.