Friday, May 9, 2025
No Result
View All Result
The Marathi News

Latest News

चौंडीतील मंत्रिमंडळ बैठकीत फडणवीस सरकारचे ११ ऐतिहासिक निर्णय

पाकिस्तानवर हल्ला केव्हा? मोदींची रणनीती कधी अंमलात येणार? जाणून घ्या सविस्तर

नेपाळ सीमेला लागून वाढलेले अनधिकृत मदरसे आता योगी सरकारच्या रडारवर

जातनिहाय जनगणनेत न्यायालय, केंद्र सरकार आणि राज्य सरकारची भूमिका काय?

सध्या जात निहाय जनगणना हा मुद्दा एवढा का गाजतोय?

  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आंतरराष्ट्रीय
  • व्हिडिओ
    • विशेष अनुप्रयोग
    • राशिचक्र चिन्ह
    • मनोरंजन
    • व्यवसाय
    • कायदेशीर
    • इतिहास
    • व्हायरल व्हिडिओ
  • संस्कृती
  • अर्थविश्व
  • मनोरंजन विश्व
  • क्रीडा विश्व
  • Opinion
    • लाईफस्टाइल
The Marathi News
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आंतरराष्ट्रीय
  • व्हिडिओ
    • विशेष अनुप्रयोग
    • राशिचक्र चिन्ह
    • मनोरंजन
    • व्यवसाय
    • कायदेशीर
    • इतिहास
    • व्हायरल व्हिडिओ
  • संस्कृती
  • अर्थविश्व
  • मनोरंजन विश्व
  • क्रीडा विश्व
  • Opinion
    • लाईफस्टाइल
No Result
View All Result
The Marathi News
No Result
View All Result

Latest News

चौंडीतील मंत्रिमंडळ बैठकीत फडणवीस सरकारचे ११ ऐतिहासिक निर्णय

पाकिस्तानवर हल्ला केव्हा? मोदींची रणनीती कधी अंमलात येणार? जाणून घ्या सविस्तर

नेपाळ सीमेला लागून वाढलेले अनधिकृत मदरसे आता योगी सरकारच्या रडारवर

जातनिहाय जनगणनेत न्यायालय, केंद्र सरकार आणि राज्य सरकारची भूमिका काय?

सध्या जात निहाय जनगणना हा मुद्दा एवढा का गाजतोय?

  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आंतरराष्ट्रीय
  • व्हिडिओ
  • संस्कृती
  • अर्थविश्व
  • मनोरंजन विश्व
  • क्रीडा विश्व
  • Opinion
  • लाईफस्टाइल
Home आंतरराष्ट्रीय

भारताच्या हल्ल्यानंतर कराची शेअर बाजारात भूकंप; बाजार कोसळला

News Desk by News Desk
May 7, 2025, 05:43 pm GMT+0530
FacebookTwitterWhatsAppTelegram

७ मे रोजी भारताने पाकिस्तान आणि पाकिस्तान-व्याप्त काश्मीर (पीओके) मध्ये असलेल्या दहशतवादी तळांवर मोठी कारवाई केली. या कारवाईचे नाव ‘ऑपरेशन सिंधू’ असे ठेवले गेले आहे. या कारवाईत भारताने अनेक दहशतवादी तळ नष्ट केल्याचे वृत्त आहे. यामुळे पाकिस्तानमध्ये खळबळ उडाली आहे आणि त्याचे थेट परिणाम पाकिस्तानच्या शेअर बाजारावर (Karachi Stock Exchange – KSE) दिसून आले आहेत.

कराची शेअर बाजारात मोठी घसरण
७ मे रोजी सकाळी कराची शेअर बाजारात जोरदार घसरण झाली. मंगळवारी (६ मे) KSE-100 निर्देशांक १,१३,५६८.५१ अंकांवर बंद झाला होता. बुधवारी (७ मे) बाजार ६,२७१.८७ अंकांनी घसरून १,०७,२९६.६४ वर उघडला.ही ५.५२% ची घसरण आहे, जी खूप मोठी मानली जाते. ही घसरण पाहता गुंतवणूकदारांमध्ये भीतीचं आणि अस्थिरतेचं वातावरण निर्माण झालं आहे.

मागील काही आठवड्यांपासून बाजारात अस्थिरता
भारताच्या कारवाईमुळे शेअर बाजारात मोठा धक्का बसला असला, तरी पाकिस्तानमधील शेअर बाजार आधीपासूनच अस्थिर होता.२२ एप्रिल रोजी जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे दहशतवादी हल्ला झाला होता. त्या दिवशी KSE-100 निर्देशांक १,१८,४३०.३५ होता.
त्यानंतर सतत घसरण होत राहिली आणि आजतागायत ९.४०% नी बाजार कोसळला आहे.

३० एप्रिल रोजी देखील मोठा फटका
३० एप्रिलला देखील बाजारात मोठी घसरण झाली होती. त्या दिवशी निर्देशांक ३.०९% नी घसरला.
मोठ्या कंपन्यांसारख्या LUCK, ENGROH, UBL, PPL आणि FFC चे शेअर्स खाली आले. ही फक्त आर्थिक घसरण नव्हे, तर गुंतवणूकदारांचा आत्मविश्वासही डळमळीत झाला आहे.

२ मे रोजी थोडी सुधारणा, पण ती तात्पुरती
२ मे रोजी KSE-100 निर्देशांकात सुमारे २.५% नी वाढ झाली होती.
काही जणांना वाटलं की बाजार सावरतोय, पण भारताच्या कारवाईनंतर पुन्हा बाजार कोसळल्याने हे स्पष्ट झालं की सुधारणा तात्पुरती होती.

भारत-पाक तणाव आणि त्याचे परिणाम
विश्लेषक सांगतात की, भारत आणि पाकिस्तानमधील तणाव ज्या काळात वाढतो, त्या वेळी बाजारात गुंतवणूक करणारे लोक सावध राहतात. त्यांना आपले पैसे सुरक्षित वाटत नाहीत.दहशतवादाला पाठीशी घालणाऱ्या धोरणांचा फटका पाकिस्तानच्या अर्थव्यवस्थेला बसतो आहे.

आर्थिक अस्थिरतेमुळे गुंतवणूकदार घाबरले
पाकिस्तानची आर्थिक परिस्थिती आधीच नाजूक आहे.आंतरराष्ट्रीय कर्ज,चलन अवमूल्यन,वाढती महागाई या सर्व गोष्टीमुळे देशातील अर्थव्यवस्था कमकुवत आहे.आता भारताच्या कारवाईमुळे पाकिस्तानवर आंतरराष्ट्रीय दबाव वाढण्याची शक्यता आहे. याचा परिणाम गुंतवणूक, व्यापार आणि देशाच्या प्रतिमेवरही होईल.ऑपरेशन सिंधू’नंतर पाकिस्तानमध्ये घडलेल्या घडामोडी हे दाखवतात की दहशतवादाला थारा दिल्यास त्याचे आर्थिक आणि राजकीय परिणाम किती गंभीर असतात.

कराची शेअर बाजारात मोठी घसरण झाली असून बाजार अजूनही अस्थिर आहे.पाकिस्तानपुढील आव्हान म्हणजे देशात स्थैर्य निर्माण करणे,गुंतवणूकदारांचा विश्वास पुन्हा मिळवणे आणि आंतरराष्ट्रीय समुदायाशी संबंध सुधारणे. हे सध्या अत्यावश्यक झाले आहे

खरतर पाकिस्तानने दीर्घकाळ दहशतवादी गटांना पाठीशी घालण्याची चूक केली, आणि आता त्याचे परिणाम आर्थिक व आंतरराष्ट्रीय स्तरावर दिसू लागले आहेत. भारताच्या ‘ऑपरेशन सिंधू’सारख्या कारवाया केवळ सुरक्षेच्या नव्हे, तर आर्थिक व्यवस्थेच्या दृष्टीनेही जागरूक करणाऱ्या ठरल्या आहेत. शस्त्रे आणि दहशतवादाला प्राधान्य किंवा पाठींबा दिल्यास गुंतवणूक, बाजारपेठा आणि स्थैर्य कोसळते, हे पाकिस्तानच्या शेअर बाजारातून स्पष्ट होते. आता केवळ धोरण नव्हे, तर दृष्टीकोन बदलण्याची वेळ आली आहे. शांतता, पारदर्शकता आणि स्थैर्य याशिवाय कुठलाही देश प्रगती करू शकत नाही आणि पाकिस्तानही त्याला अपवाद नाही.

Tags: Operation Sindhupakistan india warpakistan share marketShare Market Drop
ShareTweetSendShare

Related News

दहशतवाद्यांच्या अंत्यविधीला उपस्थित राहणाऱ्या पाक लष्कराचा खरा चेहरा उघड
आंतरराष्ट्रीय

दहशतवाद्यांच्या अंत्यविधीला उपस्थित राहणाऱ्या पाक लष्कराचा खरा चेहरा उघड

ऑपरेशन सिंदूर : पहलगामचा बदला, पाकिस्तानात नऊ ठिकाणी भारताचा एअर स्ट्राईक
general

ऑपरेशन सिंदूर : पहलगामचा बदला, पाकिस्तानात नऊ ठिकाणी भारताचा एअर स्ट्राईक

१९९३ बॉम्ब स्फोट प्रकरणातील मुख्य आरोपी फारुख टकलाच्या अवैध कारवायांचा पर्दाफाश
आंतरराष्ट्रीय

१९९३ बॉम्ब स्फोट प्रकरणातील मुख्य आरोपी फारुख टकलाच्या अवैध कारवायांचा पर्दाफाश

पाकिस्तानवर हल्ला केव्हा? मोदींची रणनीती कधी अंमलात येणार? जाणून घ्या सविस्तर
Latest News

पाकिस्तानवर हल्ला केव्हा? मोदींची रणनीती कधी अंमलात येणार? जाणून घ्या सविस्तर

धार्मिक अपवित्रतेच्या घटनेत वाढ, मंदिरांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर
गुन्हेविश्व

धार्मिक अपवित्रतेच्या घटनेत वाढ, मंदिरांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर

Latest News

१९७१ नंतर पाकिस्तानवर पहिला समुद्री हल्ला, भारतीय नौदलाकडून कराची बंदर उध्वस्त

१९७१ नंतर पाकिस्तानवर पहिला समुद्री हल्ला, भारतीय नौदलाकडून कराची बंदर उध्वस्त

युद्ध सुरु !! भारताकडून ‘लाहोर आणि इस्लामाबाद’वर हवाई हल्ला

युद्ध सुरु !! भारताकडून ‘लाहोर आणि इस्लामाबाद’वर हवाई हल्ला

पाकचं खोट चव्हाट्यावर! 7 बिनबुडाच्या दाव्यांची यादी समोर….

पाकचं खोट चव्हाट्यावर! 7 बिनबुडाच्या दाव्यांची यादी समोर….

चिन्मय कृष्ण दास यांना पुन्हा अटक; काय आहे कारण?

चिन्मय कृष्ण दास यांना पुन्हा अटक; काय आहे कारण?

‘ऑपरेशन सिंदूर’ अंतर्गत कोणती शस्त्रे वापरण्यात आली? वैशिष्ट्ये काय

‘ऑपरेशन सिंदूर’ अंतर्गत कोणती शस्त्रे वापरण्यात आली? वैशिष्ट्ये काय

‘ऑपरेशन सिंदूर’मध्येही भारताने जपली नितीमत्ता

‘ऑपरेशन सिंदूर’मध्येही भारताने जपली नितीमत्ता

…म्हणून ऑपरेशन सिंदूर अंतर्गत ती नऊ ठिकाणं उध्वस्त करण्यात आली

…म्हणून ऑपरेशन सिंदूर अंतर्गत ती नऊ ठिकाणं उध्वस्त करण्यात आली

दहशतवाद्यांच्या अंत्यविधीला उपस्थित राहणाऱ्या पाक लष्कराचा खरा चेहरा उघड

दहशतवाद्यांच्या अंत्यविधीला उपस्थित राहणाऱ्या पाक लष्कराचा खरा चेहरा उघड

ऑपरेशन सिंदूरसाठी वापरलेली ‘प्रिसिजन स्ट्राइक वेपन सिस्टीम’ काय आहे?

ऑपरेशन सिंदूरसाठी वापरलेली ‘प्रिसिजन स्ट्राइक वेपन सिस्टीम’ काय आहे?

ऑपरेशन सिंदूर नंतर शरद पवारांकडून केंद्र सरकारचे कौतुक

ऑपरेशन सिंदूर नंतर शरद पवारांकडून केंद्र सरकारचे कौतुक

  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Terms & Conditions
  • Disclaimer
  • Sitemap

Copyright © The-Marathi-News, 2024 - All Rights Reserved.

No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आंतरराष्ट्रीय
  • व्हिडिओ
  • संस्कृती
  • अर्थविश्व
  • मनोरंजन विश्व
  • क्रीडा विश्व
  • Opinion
    • लाईफस्टाइल
  • About & Policies
    • About Us
    • Contact Us
    • Privacy Policy
    • Terms & Conditions
    • Disclaimer
    • Sitemap

Copyright © The-Marathi-News, 2024 - All Rights Reserved.