Friday, June 6, 2025
No Result
View All Result
The Marathi News

Latest News

चौंडीतील मंत्रिमंडळ बैठकीत फडणवीस सरकारचे ११ ऐतिहासिक निर्णय

पाकिस्तानवर हल्ला केव्हा? मोदींची रणनीती कधी अंमलात येणार? जाणून घ्या सविस्तर

नेपाळ सीमेला लागून वाढलेले अनधिकृत मदरसे आता योगी सरकारच्या रडारवर

जातनिहाय जनगणनेत न्यायालय, केंद्र सरकार आणि राज्य सरकारची भूमिका काय?

सध्या जात निहाय जनगणना हा मुद्दा एवढा का गाजतोय?

  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आंतरराष्ट्रीय
  • व्हिडिओ
    • विशेष अनुप्रयोग
    • राशिचक्र चिन्ह
    • मनोरंजन
    • व्यवसाय
    • कायदेशीर
    • इतिहास
    • व्हायरल व्हिडिओ
  • संस्कृती
  • अर्थविश्व
  • मनोरंजन विश्व
  • क्रीडा विश्व
  • Opinion
    • लाईफस्टाइल
The Marathi News
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आंतरराष्ट्रीय
  • व्हिडिओ
    • विशेष अनुप्रयोग
    • राशिचक्र चिन्ह
    • मनोरंजन
    • व्यवसाय
    • कायदेशीर
    • इतिहास
    • व्हायरल व्हिडिओ
  • संस्कृती
  • अर्थविश्व
  • मनोरंजन विश्व
  • क्रीडा विश्व
  • Opinion
    • लाईफस्टाइल
No Result
View All Result
The Marathi News
No Result
View All Result

Latest News

चौंडीतील मंत्रिमंडळ बैठकीत फडणवीस सरकारचे ११ ऐतिहासिक निर्णय

पाकिस्तानवर हल्ला केव्हा? मोदींची रणनीती कधी अंमलात येणार? जाणून घ्या सविस्तर

नेपाळ सीमेला लागून वाढलेले अनधिकृत मदरसे आता योगी सरकारच्या रडारवर

जातनिहाय जनगणनेत न्यायालय, केंद्र सरकार आणि राज्य सरकारची भूमिका काय?

सध्या जात निहाय जनगणना हा मुद्दा एवढा का गाजतोय?

  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आंतरराष्ट्रीय
  • व्हिडिओ
  • संस्कृती
  • अर्थविश्व
  • मनोरंजन विश्व
  • क्रीडा विश्व
  • Opinion
  • लाईफस्टाइल
Home राष्ट्रीय

कठिण प्रसंगात देशाबद्दल अभिमान बाळगणारे स्टॅंडअप काॅमेडियन

News Desk by News Desk
May 22, 2025, 07:07 pm GMT+0530
FacebookTwitterWhatsAppTelegram

Operation Sindoor:एकीकडे ज्योती मल्होत्रासारखे युट्यूबर्स फक्त पैशासाठी देशाशी गद्दारी करत असल्याचे समोर आले आहे. तर दुसरीकडे मात्र माध्यमांमधून व्यक्त होणारी मंडळी भारताच्या यशाबद्दल आपल्या शो मधून भरभरून आनंद व्यक्त करताना दिसत आहेत. ऑपरेशन सिंदूरनंतर भारतातील काही स्टँड-अप कॉमेडियन्सनी आपल्या काॅमेडी शोमध्ये ऑपरेशन सिंदूरच्या आणि पाकिस्तान विरोधातल्या भारताच्या कामगिरी बद्दल अभिमान व्यक्त केला आहे आणि पाकिस्तानचा चांगला खरपूस समाचार घेतला आहे.

१. स्टँडअप कॉमेडियन हर्ष गुजराल याने १८ मे रोजी त्याच्या शो मध्ये पाकिस्तानने राफेल बाबतीत केलेल्या वक्तव्याची खिल्ली उडवली आहे. हर्ष गुजराल शो दरम्यान म्हणाला आहे की, “भारत हा सर्वोत्तम देश आहे, यापेक्षा दुसरा चांगला देश नाही. मात्र पाकिस्तानी म्हणत आहेत की, भारताचे राफेल आम्ही पाडले मग याबाबत मी त्यांना सांगू इच्छितो की, आम्ही दुसरे खरेदी करू. आम्हाला तुमच्यासारखे आयएमएफकडून कर्ज घेण्याची गरज नाही .. आणि दुसरी गोष्ट म्हणजे आमच्या विराट कोहलीची विकेट तुम्हाला गेल्या १५ वर्षांत पाडता आली नाही ? पाकड्यांनो, जरी तुम्ही मी ‘जय हिंद’ म्हटल्यामुळे मला अनफॉलो केले तर मला काहीच फरक पडणार नाही.”

हर्ष गुजरालने पाकिस्तानला आपल्या शो मधून पाकिस्तानला चांगलीच चपराक लगावली आहे. तसेच सवंग प्रसिद्धीचा मोह टाळत अनेक पाकिस्तानी फाॅलोवर्स असतानाही त्याने आपल्या फाॅलोवर्सची चिंता न करता देशाबद्दलचा अभिमान प्रकट केला आहे.

२. प्रसिद्ध स्टँडअप कॉमेडियन इंदर साहनीने २० मे रोजी त्याच्या शो मध्ये पाकिस्तानी लोकांच्या बुद्धिमत्तेबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित करत त्यांची कीव करावी तेवढी थोडी आहे. असे भाष्य केले आहे.
इंदर साहनी शोमध्ये म्हणाला आहे की, “एकीकडे भारत युद्धात चांगली कामगिरी करत विजयाकडे वाटचाल करत होता तर पाकिस्तानी लोक मीम्स टाकत त्यालाच आपला विजय समजत होते.
ऑपरेशन सिंदूरनंतर मी इंस्टाग्रामवर एक स्टोरी पोस्ट केली होती की, “आम्हाला आमच्या संरक्षण दलांचा अभिमान आहे”. मात्र त्या पोस्टच्या कमेंटमध्ये पाकिस्तानच्या लोकांनी मला शिवीगाळ द्यायला सुरवात केली. पण मी त्यांच्या तोंडाला कशाला लागू इच्छित नाही. कारण त्यांची विचार करण्याची कुवत तेवढीच आहे.
आणि खरी परिस्थिती अशी आहे की, जितका भात पाकिस्तानमध्ये शिजवला जातो तेवढा तांदूळ तर आपल्याकडे नवरी सासरी जाताना सहज हवेत उडवते.”

३. स्टँडअप कॉमेडियन तरुण कृष्णाने ८ मे रोजी आपल्या द साबुन शो मध्ये पाकिस्तानचा युद्ध होण्याआधीचा अविर्भाव कसा होता आणि प्रत्यक्षात मात्र त्यांची कशी दाणादाण उडाली यावर भाष्य केले आहे.तसेच ऑपरेशन सिंदूर नंतर चीनच्या राष्ट्राध्यक्षांनीदेखील पाकिस्तानला सांगितले की, ज्या दिवशी जग पाकिस्तानचा पाठिंबा काढून घेईल त्या दिवशी चीनही घेईल हेही सांगत त्यांनी पाकिस्तान चीन संबंधांची खिल्ली उडवली आहे.

४. स्टँडअप कॉमेडियन साजिद अनवरने १० मे रोजी आपल्या शो मध्ये पाकिस्तानला युद्ध झेपणार नाही याबाबत आपल्या काॅमेडीत उल्लेख केला होता. साजिद अनवर म्हणाला आहे की, आता पाकिस्तानातल्या जनतेची झोप भारताने उडवून टाकली आहे.कारण याआधी पुलवामानंतर बालाकोटमध्ये सर्जिकल स्ट्राईक होताना त्यांनी बघितला होता आता पहलगाम नंतर भारत अजून कश्या कश्या प्रकारे प्रतिक्रिया देईल याची भीती त्यांना लागली आहे. त्यामुळे ते पाकिस्तानातले लोकल चॅनल बघायचे सोडून भारताचे न्यूज चॅनेलवर लक्ष ठेऊन आहेत.

खरेतर अशाप्रकारे कठिण प्रसंगात प्रसारमाध्यमे आणि सोशल मीडियाच्या यांच्या माध्यमातून देशाच्या कणखरतेचे कौतुक करणे आणि असाच अभिमान व्यक्त होणे गरजेचे आहे. त्यामुळे प्रत्येक नागरिकांच्या मनात देशाप्रती अभिमान निर्माण होईल.आणि देशातील एकता टिकून राहील.

Tags: harsh gujralinder sahanioperation sindoorsajid anawarstand up comedianTOP NEWS
ShareTweetSendShare

Related News

ज्योती मल्होत्रानंतर आता ‘जसबीर सिंग’ या युट्यूबरचे कारनामे उघड
राष्ट्रीय

ज्योती मल्होत्रानंतर आता ‘जसबीर सिंग’ या युट्यूबरचे कारनामे उघड

जबरदस्ती करून दुसऱ्या धर्माचा स्वीकार करायला लावणे चुकीचेच- डाॅ.मोहन भागवत
राज्य

जबरदस्ती करून दुसऱ्या धर्माचा स्वीकार करायला लावणे चुकीचेच- डाॅ.मोहन भागवत

वैविधतेत एकता टिकवणे आवश्यक; सरसंघचालक मोहन भागवत यांचे नागपूरमध्ये भाष्य
इतिहास,संस्कृती

संघटित समाज हीच खरी देशाची ताकद, चर्चिल यांचा दाखला देत सरसंघचालकांचे जनतेला आवाहन

वैविधतेत एकता टिकवणे आवश्यक; सरसंघचालक मोहन भागवत यांचे नागपूरमध्ये भाष्य
राष्ट्रीय

वैविधतेत एकता टिकवणे आवश्यक; सरसंघचालक मोहन भागवत यांचे नागपूरमध्ये भाष्य

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नागपूर महानगर, कार्यकर्ता विकास वर्ग (द्वितीय ) समारोप समारंभ  Live Update
राष्ट्रीय

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नागपूर महानगर, कार्यकर्ता विकास वर्ग (द्वितीय ) समारोप समारंभ Live Update

Latest News

ज्योती मल्होत्रानंतर आता ‘जसबीर सिंग’ या युट्यूबरचे कारनामे उघड

ज्योती मल्होत्रानंतर आता ‘जसबीर सिंग’ या युट्यूबरचे कारनामे उघड

जबरदस्ती करून दुसऱ्या धर्माचा स्वीकार करायला लावणे चुकीचेच- डाॅ.मोहन भागवत

जबरदस्ती करून दुसऱ्या धर्माचा स्वीकार करायला लावणे चुकीचेच- डाॅ.मोहन भागवत

वैविधतेत एकता टिकवणे आवश्यक; सरसंघचालक मोहन भागवत यांचे नागपूरमध्ये भाष्य

संघटित समाज हीच खरी देशाची ताकद, चर्चिल यांचा दाखला देत सरसंघचालकांचे जनतेला आवाहन

वैविधतेत एकता टिकवणे आवश्यक; सरसंघचालक मोहन भागवत यांचे नागपूरमध्ये भाष्य

वैविधतेत एकता टिकवणे आवश्यक; सरसंघचालक मोहन भागवत यांचे नागपूरमध्ये भाष्य

संघ समाजासाठी का गरजेचा आहे? अरविंद नेताम यांचे संघाविषयी विचार

संघ समाजासाठी का गरजेचा आहे? अरविंद नेताम यांचे संघाविषयी विचार

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नागपूर महानगर, कार्यकर्ता विकास वर्ग (द्वितीय ) समारोप समारंभ LIVE

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नागपूर महानगर, कार्यकर्ता विकास वर्ग (द्वितीय ) समारोप समारंभ LIVE

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नागपूर महानगर, कार्यकर्ता विकास वर्ग (द्वितीय ) समारोप समारंभ  Live Update

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नागपूर महानगर, कार्यकर्ता विकास वर्ग (द्वितीय ) समारोप समारंभ Live Update

राज्यातील या गावाला इस्लामिक स्टेट करण्याचा कट महाराष्ट्र ATS ने कसा उधळून लावला?

राज्यातील या गावाला इस्लामिक स्टेट करण्याचा कट महाराष्ट्र ATS ने कसा उधळून लावला?

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ- कार्यकर्ता विकास वर्ग

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ- कार्यकर्ता विकास वर्ग

शिक्षणात सैनिकी संस्कार: राज्यात आता पहिलीपासून देशसेवा शिकवली जाणार

शिक्षणात सैनिकी संस्कार: राज्यात आता पहिलीपासून देशसेवा शिकवली जाणार

  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Terms & Conditions
  • Disclaimer
  • Sitemap

Copyright © The-Marathi-News, 2024 - All Rights Reserved.

No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आंतरराष्ट्रीय
  • व्हिडिओ
  • संस्कृती
  • अर्थविश्व
  • मनोरंजन विश्व
  • क्रीडा विश्व
  • Opinion
    • लाईफस्टाइल
  • About & Policies
    • About Us
    • Contact Us
    • Privacy Policy
    • Terms & Conditions
    • Disclaimer
    • Sitemap

Copyright © The-Marathi-News, 2024 - All Rights Reserved.