Sunday, June 8, 2025
No Result
View All Result
The Marathi News

Latest News

चौंडीतील मंत्रिमंडळ बैठकीत फडणवीस सरकारचे ११ ऐतिहासिक निर्णय

पाकिस्तानवर हल्ला केव्हा? मोदींची रणनीती कधी अंमलात येणार? जाणून घ्या सविस्तर

नेपाळ सीमेला लागून वाढलेले अनधिकृत मदरसे आता योगी सरकारच्या रडारवर

जातनिहाय जनगणनेत न्यायालय, केंद्र सरकार आणि राज्य सरकारची भूमिका काय?

सध्या जात निहाय जनगणना हा मुद्दा एवढा का गाजतोय?

  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आंतरराष्ट्रीय
  • व्हिडिओ
    • विशेष अनुप्रयोग
    • राशिचक्र चिन्ह
    • मनोरंजन
    • व्यवसाय
    • कायदेशीर
    • इतिहास
    • व्हायरल व्हिडिओ
  • संस्कृती
  • अर्थविश्व
  • मनोरंजन विश्व
  • क्रीडा विश्व
  • Opinion
    • लाईफस्टाइल
The Marathi News
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आंतरराष्ट्रीय
  • व्हिडिओ
    • विशेष अनुप्रयोग
    • राशिचक्र चिन्ह
    • मनोरंजन
    • व्यवसाय
    • कायदेशीर
    • इतिहास
    • व्हायरल व्हिडिओ
  • संस्कृती
  • अर्थविश्व
  • मनोरंजन विश्व
  • क्रीडा विश्व
  • Opinion
    • लाईफस्टाइल
No Result
View All Result
The Marathi News
No Result
View All Result

Latest News

चौंडीतील मंत्रिमंडळ बैठकीत फडणवीस सरकारचे ११ ऐतिहासिक निर्णय

पाकिस्तानवर हल्ला केव्हा? मोदींची रणनीती कधी अंमलात येणार? जाणून घ्या सविस्तर

नेपाळ सीमेला लागून वाढलेले अनधिकृत मदरसे आता योगी सरकारच्या रडारवर

जातनिहाय जनगणनेत न्यायालय, केंद्र सरकार आणि राज्य सरकारची भूमिका काय?

सध्या जात निहाय जनगणना हा मुद्दा एवढा का गाजतोय?

  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आंतरराष्ट्रीय
  • व्हिडिओ
  • संस्कृती
  • अर्थविश्व
  • मनोरंजन विश्व
  • क्रीडा विश्व
  • Opinion
  • लाईफस्टाइल
Home विज्ञान तंत्रज्ञान

कृत्रिम बुद्धीमत्तेला भारतात अच्छे दिन – डॉ. भूषण केळकर

param by param
Jan 14, 2024, 08:01 pm GMT+0530
FacebookTwitterWhatsAppTelegram

ठाणे, १४ जानेवारी : आर्टीफिशियल इंटीलिजन्स (ए.आय.) अर्थात कृत्रिम बुद्धीमत्तेत २०१८ मध्ये भारत जगात १८ व्या स्थानी होता तर, २०२३ मध्ये १४ व्या स्थानी आहे.एआयच्या टॅलेंट पुलमध्ये पहिल्या स्थानावर सॅन फ्रान्सिस्को तर दुसऱ्या स्थानी बेंगलोर आहे. भारताची बुद्धीमता कृत्रीम बुद्धिमत्तेच्या पुढे आहे. त्यामुळे जगाची खात्री झाली असुन कृत्रिम बुद्धिमत्तेला भारतात अच्छे दिन आले आहेत, किंबहुना २०२४ ची हीच गॅरंटी आहे.असे प्रतिपादन आर्टीफिशियल इंटीलिजन्स तज्ञ डॉ. भूषण केळकर यांनी केले.

ठाण्यातील सरस्वती शाळेच्या पटांगणात ज्ञान, प्रबोधन आणि मनोरंजन या त्रिसुत्रीवर आधारलेल्या कै.रामभाऊ म्हाळगी व्याख्यानमालेत “कृत्रिम बुद्धीमत्ता – भविष्य व्यापणारे तंत्रज्ञान” या विषयावरील चौथे पुष्प डॉ. केळकर यांनी गुंफले. यावेळी सत्राचे अध्यक्ष ज्येष्ठ व्यंगचित्रकार विवेक मेहेत्रे आणि उपमहापौर अॅड. सुभाष काळे व्यासपीठावर उपस्थित होते. मेहेत्रे यांनी प्रास्तविकात भारतातील इंटरनेटच्या चंचुप्रवेशापासुनचा आढावा घेत, चॅट जीपीटी व आर्टफिशियल इंटीलेजन्सचे किस्से कथन केले.

युवा दिनाचे औचित्य साधत डॉ. भूषण केळकर यांनी, एआय तंत्रज्ञानाचे विश्लेषण आणि संश्लेषण सोदाहरण स्पष्ट केले. कृत्रिम बुद्धीमत्ता ही पाश्चिमात्य देशांसाठी असल्याचे म्हटले जाते.परंतु, ऑगस्ट – सप्टेंबर महिन्यातील अहवालानुसार भारतात टुथब्रशपेक्षा अधिक मोबाईल विक्री झाली आहे. याचाच अर्थ कृत्रिम बुद्धीमत्ता भारतीयांच्या जीवनाचा भाग बनली असुन जीवनमान सुधारण्यासाठी त्याचा कसा उपयोग करता येईल हे पाहावे लागेल, भारताकडे इन्फ्रास्ट्रक्चर उत्तम आहे त्यामुळे जगाची खात्री पटली आहे की, भारतात कृत्रिम बुद्धीमत्तेला चांगले दिवस आले आहेत. तंत्रज्ञानामुळेच जगाच्या बाजारपेठेत भारत अग्रणी असुन हे सर्व ग्रामीण भागात जाण्याची गरज असल्याचे डॉ. केळकर म्हणाले. यासाठी त्यांनी इंडस्ट्री ०.१ ते इंडस्ट्री ०.४ चा आढावा घेऊन सध्या इंडस्ट्री ०.५ सुरु असल्याचे सोदाहरण स्पष्ट केले.

कृत्रिम बुद्धिमत्तेमुळे आपण आपली प्रायव्हसी घालवुन बसलो आहोत.तेव्हा, एआय वर मात करण्यासाठी मानवी बुद्धीमत्ताच लागेल. त्यासाठी विश्लेषणाकडुन संश्लेषणाकडे जायला हवे, भावनांक चांगला हवा, प्रश्न विचारण्याची बुद्धीमत्ता हवी, कुतुहल हवे तरच उत्तर तंत्रज्ञान उत्तर देईल.

तरच शिक्षण क्षेत्रात प्रगती …

शिक्षण क्षेत्रात नुसते तंत्रज्ञान येऊन काय उपयोग ? शिक्षकांनी गुगल प्लस प्लस व्हायला हवे, तर विद्यार्थ्यानी चॅट जीपीटी मायनस मायनस व्हायला हवे. तरच शिक्षण क्षेत्रात प्रगती होईल. असे स्पष्ट करून डॉ. केळकर यांनी, तंत्रज्ञानाचा वेग बायोलॉजिकल स्पीडपेक्षा वाढत आहे. तेव्हा सर्वाना वेग वाढवावा लागेल. कोर्सेस आणि करिक्युलमवर विसंबुन राहण्याचे दिवस संपले असून तंत्रज्ञानात आत्मनिर्भर बनलो नाही तर एआय च्या जगात आपला टिकाव लागणार नसल्याचा इशाराही त्यांनी दिला.

Tags: NULL
ShareTweetSendShare

Related News

नितीन गडकरींची नवी संकल्पना,गाड्यांच्या हॉर्नमधून ऐकायला येणार भारतीय वाद्यांचा आवाज
Latest News

नितीन गडकरींची नवी संकल्पना,गाड्यांच्या हॉर्नमधून ऐकायला येणार भारतीय वाद्यांचा आवाज

रशियाचा युक्रेनवर भीषण हल्ला; 21 जणांचा मृत्यू
Latest News

रशियाचा युक्रेनवर भीषण हल्ला; 21 जणांचा मृत्यू

गरीबांच्या हक्कासाठी नवीन आधार प्रणाली – केंद्र सरकारचा नवीन उपक्रम
कायदा

गरीबांच्या हक्कासाठी नवीन आधार प्रणाली – केंद्र सरकारचा नवीन उपक्रम

अंतराळातून भारत कसा दिसत होता? सुनिता विल्यम्स यांनी दिले खास शब्दात उत्तर
Latest News

अंतराळातून भारत कसा दिसत होता? सुनिता विल्यम्स यांनी दिले खास शब्दात उत्तर

आता भारतीय लष्कर होणार अधिक बळकट, ७००० कोटी रुपयांचा झाला  संरक्षण करार
देश विदेश

आता भारतीय लष्कर होणार अधिक बळकट, ७००० कोटी रुपयांचा झाला संरक्षण करार

Latest News

ज्योती मल्होत्रानंतर आता ‘जसबीर सिंग’ या युट्यूबरचे कारनामे उघड

ज्योती मल्होत्रानंतर आता ‘जसबीर सिंग’ या युट्यूबरचे कारनामे उघड

जबरदस्ती करून दुसऱ्या धर्माचा स्वीकार करायला लावणे चुकीचेच- डाॅ.मोहन भागवत

जबरदस्ती करून दुसऱ्या धर्माचा स्वीकार करायला लावणे चुकीचेच- डाॅ.मोहन भागवत

वैविधतेत एकता टिकवणे आवश्यक; सरसंघचालक मोहन भागवत यांचे नागपूरमध्ये भाष्य

संघटित समाज हीच खरी देशाची ताकद, चर्चिल यांचा दाखला देत सरसंघचालकांचे जनतेला आवाहन

वैविधतेत एकता टिकवणे आवश्यक; सरसंघचालक मोहन भागवत यांचे नागपूरमध्ये भाष्य

वैविधतेत एकता टिकवणे आवश्यक; सरसंघचालक मोहन भागवत यांचे नागपूरमध्ये भाष्य

संघ समाजासाठी का गरजेचा आहे? अरविंद नेताम यांचे संघाविषयी विचार

संघ समाजासाठी का गरजेचा आहे? अरविंद नेताम यांचे संघाविषयी विचार

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नागपूर महानगर, कार्यकर्ता विकास वर्ग (द्वितीय ) समारोप समारंभ LIVE

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नागपूर महानगर, कार्यकर्ता विकास वर्ग (द्वितीय ) समारोप समारंभ LIVE

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नागपूर महानगर, कार्यकर्ता विकास वर्ग (द्वितीय ) समारोप समारंभ  Live Update

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नागपूर महानगर, कार्यकर्ता विकास वर्ग (द्वितीय ) समारोप समारंभ Live Update

राज्यातील या गावाला इस्लामिक स्टेट करण्याचा कट महाराष्ट्र ATS ने कसा उधळून लावला?

राज्यातील या गावाला इस्लामिक स्टेट करण्याचा कट महाराष्ट्र ATS ने कसा उधळून लावला?

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ- कार्यकर्ता विकास वर्ग

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ- कार्यकर्ता विकास वर्ग

शिक्षणात सैनिकी संस्कार: राज्यात आता पहिलीपासून देशसेवा शिकवली जाणार

शिक्षणात सैनिकी संस्कार: राज्यात आता पहिलीपासून देशसेवा शिकवली जाणार

  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Terms & Conditions
  • Disclaimer
  • Sitemap

Copyright © The-Marathi-News, 2024 - All Rights Reserved.

No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आंतरराष्ट्रीय
  • व्हिडिओ
  • संस्कृती
  • अर्थविश्व
  • मनोरंजन विश्व
  • क्रीडा विश्व
  • Opinion
    • लाईफस्टाइल
  • About & Policies
    • About Us
    • Contact Us
    • Privacy Policy
    • Terms & Conditions
    • Disclaimer
    • Sitemap

Copyright © The-Marathi-News, 2024 - All Rights Reserved.