Sunday, June 8, 2025
No Result
View All Result
The Marathi News

Latest News

चौंडीतील मंत्रिमंडळ बैठकीत फडणवीस सरकारचे ११ ऐतिहासिक निर्णय

पाकिस्तानवर हल्ला केव्हा? मोदींची रणनीती कधी अंमलात येणार? जाणून घ्या सविस्तर

नेपाळ सीमेला लागून वाढलेले अनधिकृत मदरसे आता योगी सरकारच्या रडारवर

जातनिहाय जनगणनेत न्यायालय, केंद्र सरकार आणि राज्य सरकारची भूमिका काय?

सध्या जात निहाय जनगणना हा मुद्दा एवढा का गाजतोय?

  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आंतरराष्ट्रीय
  • व्हिडिओ
    • विशेष अनुप्रयोग
    • राशिचक्र चिन्ह
    • मनोरंजन
    • व्यवसाय
    • कायदेशीर
    • इतिहास
    • व्हायरल व्हिडिओ
  • संस्कृती
  • अर्थविश्व
  • मनोरंजन विश्व
  • क्रीडा विश्व
  • Opinion
    • लाईफस्टाइल
The Marathi News
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आंतरराष्ट्रीय
  • व्हिडिओ
    • विशेष अनुप्रयोग
    • राशिचक्र चिन्ह
    • मनोरंजन
    • व्यवसाय
    • कायदेशीर
    • इतिहास
    • व्हायरल व्हिडिओ
  • संस्कृती
  • अर्थविश्व
  • मनोरंजन विश्व
  • क्रीडा विश्व
  • Opinion
    • लाईफस्टाइल
No Result
View All Result
The Marathi News
No Result
View All Result

Latest News

चौंडीतील मंत्रिमंडळ बैठकीत फडणवीस सरकारचे ११ ऐतिहासिक निर्णय

पाकिस्तानवर हल्ला केव्हा? मोदींची रणनीती कधी अंमलात येणार? जाणून घ्या सविस्तर

नेपाळ सीमेला लागून वाढलेले अनधिकृत मदरसे आता योगी सरकारच्या रडारवर

जातनिहाय जनगणनेत न्यायालय, केंद्र सरकार आणि राज्य सरकारची भूमिका काय?

सध्या जात निहाय जनगणना हा मुद्दा एवढा का गाजतोय?

  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आंतरराष्ट्रीय
  • व्हिडिओ
  • संस्कृती
  • अर्थविश्व
  • मनोरंजन विश्व
  • क्रीडा विश्व
  • Opinion
  • लाईफस्टाइल
Home general

मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामींनी पंतप्रधान मोदींचे मानले आभार; म्हणाले, “500 वर्षांची प्रतीक्षा आता संपणार…”

param by param
Jan 16, 2024, 07:09 pm GMT+0530
FacebookTwitterWhatsAppTelegram

डेहराडून: जसजसा प्राण प्रतिष्ठा समारंभाचा दिवस जवळ येत आहे तसतशी भक्तांची उत्सुकता वाढत आहेत. उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांनी मंगळवारी सांगितले की, भक्तांची 500 वर्षांची प्रतीक्षा आता संपणार आहे. तसेच मुख्यमंत्री धामी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींचे कौतुकही केले. मोदींच्या नेतृत्वाखाली आज हे भव्य राम मंदिर प्रत्यक्षात येत असल्याचे, धामींनी म्हटले आहे.

 

मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांनी एएनआयला सांगितले की, 22 जानेवारी रोजी होणाऱ्या प्राण प्रतिष्ठा कार्यक्रमापूर्वी उत्तराखंडमध्ये सर्वत्र स्वच्छता मोहीम राबविण्यात येत आहे. 500 वर्षांहून अधिक काळापासून ज्या क्षणाची वाट पाहिली जात होती तो क्षण आता आपल्या आयुष्यात येणार आहे. पंतप्रधानांचे आभार कारण त्यांच्या नेतृत्वाखाली आणि त्यांच्या प्रभावी आणि तत्पर कार्यशैलीमुळे देशभरातील लोकांना आणि प्रभू रामाच्या सर्व भक्तांना हा क्षण पाहायला मिळत आहे. या सुंदर क्षणाचे साक्षीदार होण्याची संधी मिळाली ही आमच्यासाठी अभिमानाची बाब आहे.” 

“उत्तराखंडमध्ये सर्वत्र स्वच्छता मोहीम राबविण्यात येत आहे. आपली सर्व धार्मिक स्थळे, घाट, मंदिरे, सार्वजनिक ठिकाणी सार्वजनिक मोहीम राबवून स्वच्छता केली जात आहे,” असेही धामी यांनी सांगितले.

दरम्यान, मंदिरांच्या साफसफाई बाबतच्या पंतप्रधानांच्या आवाहनाला प्रतिसाद म्हणून संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी मंगळवारी लखनौमधील हनुमान मंदिराची स्वच्छता केली. लष्कर दिनाच्या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी ते लखनौमध्ये होते. राजनाथ सिंह सकाळी लखनौ विद्यापीठाजवळील हनुमान सेतू मंदिरात पोहोचले, तेथे त्यांनी झाडू मारून साफसफाई केली. त्यानंतर त्यांनी हनुमानाचे दर्शन घेतले.

याबाबतची एक पोस्ट राजनाथ सिंह यांनी x वर शेअर केली आहे. या पोस्टमध्ये त्यांनी म्हटले आहे की, “पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्व देशवासियांना त्यांच्या सभोवतालच्या मंदिरांमध्ये स्वच्छतेसाठी योगदान देण्याचे आवाहन केले आहे. आज मी लखनौ येथील हनुमान सेतू मंदिरात जाऊन स्वच्छ तीर्थ मोहिमेअंतर्गत स्वच्छता केली आणि हनुमानजींची सेवा करण्याचा बहुमान मला मिळाला.”

 

राजनाथ सिंह यांच्यासोबतच केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांनीही मंगळवारी दिल्लीतील कॅनॉट प्लेस येथील हनुमान मंदिराच्या परिसराची स्वच्छता केली. याबाबत अनुराग ठाकूर यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले की, “पंतप्रधान मोदींनी देशभरातील मंदिरे स्वच्छ करण्याचे सर्वांना आवाहन केले आहे. मीही या मोहिमेत सहभागी झालो होतो. त्यामुळे मला नागरिकांना सांगायचे आहे की, धार्मिक स्थळी स्वच्छता राखण्यापेक्षा दुसरी कोणतीही मोठी भक्ती नाही.”

Tags: NULL
ShareTweetSendShare

Related News

मुंबईतील भाऊच्या धक्क्यावर रोहिंग्यांचा सुळसुळाट
general

मुंबईतील भाऊच्या धक्क्यावर रोहिंग्यांचा सुळसुळाट

अबला नहीं तूफान है, यह भारत की शान है। – जगासमोर भारताची मान गौरवानी उंचावणाऱ्या कर्नल सोफिया कुरेशी…!
general

अबला नहीं तूफान है, यह भारत की शान है। – जगासमोर भारताची मान गौरवानी उंचावणाऱ्या कर्नल सोफिया कुरेशी…!

राजस्थानच्या सीमेवर भारतीय हवाई दलाच्या शौर्याचं दर्शन
general

राजस्थानच्या सीमेवर भारतीय हवाई दलाच्या शौर्याचं दर्शन

झेंडा कोणाचा? निष्ठा कुणाकडे? पहलगामच्या हल्ल्यानंतर उघड झाले खरे चेहरे
general

झेंडा कोणाचा? निष्ठा कुणाकडे? पहलगामच्या हल्ल्यानंतर उघड झाले खरे चेहरे

१९७१ नंतर पाकिस्तानवर पहिला समुद्री हल्ला, भारतीय नौदलाकडून कराची बंदर उध्वस्त
general

१९७१ नंतर पाकिस्तानवर पहिला समुद्री हल्ला, भारतीय नौदलाकडून कराची बंदर उध्वस्त

Latest News

ज्योती मल्होत्रानंतर आता ‘जसबीर सिंग’ या युट्यूबरचे कारनामे उघड

ज्योती मल्होत्रानंतर आता ‘जसबीर सिंग’ या युट्यूबरचे कारनामे उघड

जबरदस्ती करून दुसऱ्या धर्माचा स्वीकार करायला लावणे चुकीचेच- डाॅ.मोहन भागवत

जबरदस्ती करून दुसऱ्या धर्माचा स्वीकार करायला लावणे चुकीचेच- डाॅ.मोहन भागवत

वैविधतेत एकता टिकवणे आवश्यक; सरसंघचालक मोहन भागवत यांचे नागपूरमध्ये भाष्य

संघटित समाज हीच खरी देशाची ताकद, चर्चिल यांचा दाखला देत सरसंघचालकांचे जनतेला आवाहन

वैविधतेत एकता टिकवणे आवश्यक; सरसंघचालक मोहन भागवत यांचे नागपूरमध्ये भाष्य

वैविधतेत एकता टिकवणे आवश्यक; सरसंघचालक मोहन भागवत यांचे नागपूरमध्ये भाष्य

संघ समाजासाठी का गरजेचा आहे? अरविंद नेताम यांचे संघाविषयी विचार

संघ समाजासाठी का गरजेचा आहे? अरविंद नेताम यांचे संघाविषयी विचार

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नागपूर महानगर, कार्यकर्ता विकास वर्ग (द्वितीय ) समारोप समारंभ LIVE

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नागपूर महानगर, कार्यकर्ता विकास वर्ग (द्वितीय ) समारोप समारंभ LIVE

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नागपूर महानगर, कार्यकर्ता विकास वर्ग (द्वितीय ) समारोप समारंभ  Live Update

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नागपूर महानगर, कार्यकर्ता विकास वर्ग (द्वितीय ) समारोप समारंभ Live Update

राज्यातील या गावाला इस्लामिक स्टेट करण्याचा कट महाराष्ट्र ATS ने कसा उधळून लावला?

राज्यातील या गावाला इस्लामिक स्टेट करण्याचा कट महाराष्ट्र ATS ने कसा उधळून लावला?

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ- कार्यकर्ता विकास वर्ग

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ- कार्यकर्ता विकास वर्ग

शिक्षणात सैनिकी संस्कार: राज्यात आता पहिलीपासून देशसेवा शिकवली जाणार

शिक्षणात सैनिकी संस्कार: राज्यात आता पहिलीपासून देशसेवा शिकवली जाणार

  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Terms & Conditions
  • Disclaimer
  • Sitemap

Copyright © The-Marathi-News, 2024 - All Rights Reserved.

No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आंतरराष्ट्रीय
  • व्हिडिओ
  • संस्कृती
  • अर्थविश्व
  • मनोरंजन विश्व
  • क्रीडा विश्व
  • Opinion
    • लाईफस्टाइल
  • About & Policies
    • About Us
    • Contact Us
    • Privacy Policy
    • Terms & Conditions
    • Disclaimer
    • Sitemap

Copyright © The-Marathi-News, 2024 - All Rights Reserved.