Sunday, June 8, 2025
No Result
View All Result
The Marathi News

Latest News

चौंडीतील मंत्रिमंडळ बैठकीत फडणवीस सरकारचे ११ ऐतिहासिक निर्णय

पाकिस्तानवर हल्ला केव्हा? मोदींची रणनीती कधी अंमलात येणार? जाणून घ्या सविस्तर

नेपाळ सीमेला लागून वाढलेले अनधिकृत मदरसे आता योगी सरकारच्या रडारवर

जातनिहाय जनगणनेत न्यायालय, केंद्र सरकार आणि राज्य सरकारची भूमिका काय?

सध्या जात निहाय जनगणना हा मुद्दा एवढा का गाजतोय?

  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आंतरराष्ट्रीय
  • व्हिडिओ
    • विशेष अनुप्रयोग
    • राशिचक्र चिन्ह
    • मनोरंजन
    • व्यवसाय
    • कायदेशीर
    • इतिहास
    • व्हायरल व्हिडिओ
  • संस्कृती
  • अर्थविश्व
  • मनोरंजन विश्व
  • क्रीडा विश्व
  • Opinion
    • लाईफस्टाइल
The Marathi News
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आंतरराष्ट्रीय
  • व्हिडिओ
    • विशेष अनुप्रयोग
    • राशिचक्र चिन्ह
    • मनोरंजन
    • व्यवसाय
    • कायदेशीर
    • इतिहास
    • व्हायरल व्हिडिओ
  • संस्कृती
  • अर्थविश्व
  • मनोरंजन विश्व
  • क्रीडा विश्व
  • Opinion
    • लाईफस्टाइल
No Result
View All Result
The Marathi News
No Result
View All Result

Latest News

चौंडीतील मंत्रिमंडळ बैठकीत फडणवीस सरकारचे ११ ऐतिहासिक निर्णय

पाकिस्तानवर हल्ला केव्हा? मोदींची रणनीती कधी अंमलात येणार? जाणून घ्या सविस्तर

नेपाळ सीमेला लागून वाढलेले अनधिकृत मदरसे आता योगी सरकारच्या रडारवर

जातनिहाय जनगणनेत न्यायालय, केंद्र सरकार आणि राज्य सरकारची भूमिका काय?

सध्या जात निहाय जनगणना हा मुद्दा एवढा का गाजतोय?

  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आंतरराष्ट्रीय
  • व्हिडिओ
  • संस्कृती
  • अर्थविश्व
  • मनोरंजन विश्व
  • क्रीडा विश्व
  • Opinion
  • लाईफस्टाइल
Home देश विदेश

‘इंडिया’ आघाडीतून ममता बॅनर्जी बाहेर; काँग्रेसकडून डॅमेज कंट्रोलचा प्रयत्न

param by param
Jan 24, 2024, 08:16 pm GMT+0530
FacebookTwitterWhatsAppTelegram

केंद्रातील मोदी सरकारला कोणत्याही परिस्थितीमध्ये २०२४ च्या लोकसभा निवडणुकीमध्ये पराभूत करायचे या उद्देशाने देशातील सर्व विरोधक एकत्रित आले होते. या सर्वांच्या आघाडीला त्यांनी ‘इंडिया’ आघाडी असे नाव दिले आहे. मात्र या ‘इंडिया’ आघाडीला मोठा धक्का बसला आहे. कारण पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री आणि तृणमूल काँग्रेसच्या अध्यक्ष ममता बॅनर्जी यांनी या आघाडीतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला आहे. दरम्यान, यावर काँग्रेस नेते जयराम रमेश यांनी भाष्य केले आहे.

जयराम रमेश म्हणाले, ”तृणमूल काँग्रेस पक्ष ‘इंडिया’ आघाडीतील एक महत्वाचा भाग आहे. ममता बॅनर्जींशीवाय या आघाडीची कल्पनाही केली जाऊ शकत नाही. तुम्ही ममता बॅनर्जी यांचे संपूर्ण विधान ऐकले नाही. आम्ही भाजपाला पराभूत करण्यासाठी एक पाऊल देखील मागे येणार नाही. त्याच भावनेने आम्ही पश्चिम बंगालमध्ये प्रवेश करत आहोत. हा सर्व प्रवास लांबचा आहे. त्यात अडथळे येऊ शकतात म्हणून त्याचा अर्थ असा नाही की, आम्ही हा प्रवास थांबवावा. तृणमूल काँग्रेस आणि ममता बॅनर्जी या ‘इंडिया’ आघाडीचा एक महत्वाचा आधारस्तंभ आहे असे,राहुल गांधी यांनी काल स्पष्ट केले होते. ममता बॅनर्जींशीवाय आम्ही ‘इंडिया’ आघाडीची शकत नाही. ” दरम्यान काँग्रेसकडून असे वक्तव्य आल्याने पक्ष ममता बॅनर्जी यांची मनधरणी करण्याचा प्रयत्न करताना दिसून येत आहे.

तृणमूल काँग्रेसच्या प्रमुख ममता बॅनर्जी म्हणाल्या, ”काँग्रेस पक्षाबरोबर माझी कोणतीही चर्चा झाली नाही. मी नेहमी म्हटले आहे की, बंगालमध्ये आम्ही स्वबळावर लढू. देशात काय होईल याची मला चिंता नाही. आमचा पक्ष धर्मनिरपेक्ष आहे आणि बंगालमध्ये आम्ही स्वबळावर लढू. मी अनेक प्रस्ताव दिले मात्र सुरुवातीपासूनच ते धुडकावले गेले.”

दरम्यान, काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनी आमची इंडिया आघाडी मजबूत असून, केंद्र सरकारविरोधात ताकदीने निवडणूक लढणार असल्याचे सांगितले होते. मात्र आता तृणमूल काँग्रेस पक्ष पश्चिम बंगालमध्ये स्वबळावर लोकसभा निवडणूक लढवणार आहे. यासंदर्भात ममता बॅनर्जी यांनी घोषणा केली आहे. लोकसभा निवडणुकीमध्ये कोणाशीही युती करणार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे. ज्या-ज्या- वेळेस इंडिया आघाडीमध्ये जागा वाटपावर चर्चा झाली त्या-त्या वेळेद ममता बॅनर्जी या जागा देण्यासाठी फारशा इच्छुक नव्हत्या. 

केंद्रातील मोदी सरकारला हरवण्यासाठी देशातील सर्व विरोधक एकत्रित आल्याचे पाहायला मिळत आहे. काहीही करून मोदी सरकारला पराभूत करायचेच या निर्धनराने सर्व विरोधक इंडिया आघाडीखाली एकत्रित आले आहेत. मात्र ममता बॅनर्जी यांच्या घोषणेमुळे विरोधकांच्या एकजुटीला मोठा सुरुंग लागलेला पाहायला मिळतो आहे. आता पश्चिम बंगालमध्ये तृणमूल काँग्रेस लोकसभेच्या ४२ च्या ४२ जागा लढवणार आहे. काँग्रेसने माझा कोणताही प्रस्ताव मान्य केला नाही असे बॅनर्जी म्हणाल्या आहेत. दरम्यान, याआधी पाटणा,बंगळुरू आणि मुंबई येथे इंडिया आघाडीच्या वरिष्ठ नेत्यांच्या महत्वाच्या बैठकी झाल्या होत्या. यावेळी राहुल गांधी यांनी काढलेल्या भारत जोडो न्याय यात्रेचे निमंत्रण देखील तृणमूल काँग्रेसला मिळाले नसल्याचे देखील तृणमूल काँग्रेसने म्हटले आहे.

Tags: congresindia alliancejairam rameshmamata banerjeemodi governmentRahul Gandhishard pawartrunmool congres
ShareTweetSendShare

Related News

एलाॅन मस्क ट्रम्प प्रशासनातून बाहेर; ट्रम्प मस्क यांचे बिनसले?
देश विदेश

एलाॅन मस्क ट्रम्प प्रशासनातून बाहेर; ट्रम्प मस्क यांचे बिनसले?

जयशंकर यांच्यावर टीका करताना काँग्रेसच्या चुकांचे भूतकाळातले सांगाडे आले समोर
आंतरराष्ट्रीय

जयशंकर यांच्यावर टीका करताना काँग्रेसच्या चुकांचे भूतकाळातले सांगाडे आले समोर

ओसीआय कार्ड का रद्द केली जातात? जाणून घ्या या नागरिकत्व नियमांमागील अटी
आंतरराष्ट्रीय

ओसीआय कार्ड का रद्द केली जातात? जाणून घ्या या नागरिकत्व नियमांमागील अटी

भारतीय शिष्टमंडळाने जपान आणि युएईमध्ये काय साध्य केले?
देश विदेश

भारतीय शिष्टमंडळाने जपान आणि युएईमध्ये काय साध्य केले?

भारतमातेचा सेवक मोदी येथे छाती ठोकून उभा आहे, मोदींचा पाकिस्तानला ठाम इशारा
देश विदेश

भारतमातेचा सेवक मोदी येथे छाती ठोकून उभा आहे, मोदींचा पाकिस्तानला ठाम इशारा

Latest News

ज्योती मल्होत्रानंतर आता ‘जसबीर सिंग’ या युट्यूबरचे कारनामे उघड

ज्योती मल्होत्रानंतर आता ‘जसबीर सिंग’ या युट्यूबरचे कारनामे उघड

जबरदस्ती करून दुसऱ्या धर्माचा स्वीकार करायला लावणे चुकीचेच- डाॅ.मोहन भागवत

जबरदस्ती करून दुसऱ्या धर्माचा स्वीकार करायला लावणे चुकीचेच- डाॅ.मोहन भागवत

वैविधतेत एकता टिकवणे आवश्यक; सरसंघचालक मोहन भागवत यांचे नागपूरमध्ये भाष्य

संघटित समाज हीच खरी देशाची ताकद, चर्चिल यांचा दाखला देत सरसंघचालकांचे जनतेला आवाहन

वैविधतेत एकता टिकवणे आवश्यक; सरसंघचालक मोहन भागवत यांचे नागपूरमध्ये भाष्य

वैविधतेत एकता टिकवणे आवश्यक; सरसंघचालक मोहन भागवत यांचे नागपूरमध्ये भाष्य

संघ समाजासाठी का गरजेचा आहे? अरविंद नेताम यांचे संघाविषयी विचार

संघ समाजासाठी का गरजेचा आहे? अरविंद नेताम यांचे संघाविषयी विचार

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नागपूर महानगर, कार्यकर्ता विकास वर्ग (द्वितीय ) समारोप समारंभ LIVE

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नागपूर महानगर, कार्यकर्ता विकास वर्ग (द्वितीय ) समारोप समारंभ LIVE

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नागपूर महानगर, कार्यकर्ता विकास वर्ग (द्वितीय ) समारोप समारंभ  Live Update

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नागपूर महानगर, कार्यकर्ता विकास वर्ग (द्वितीय ) समारोप समारंभ Live Update

राज्यातील या गावाला इस्लामिक स्टेट करण्याचा कट महाराष्ट्र ATS ने कसा उधळून लावला?

राज्यातील या गावाला इस्लामिक स्टेट करण्याचा कट महाराष्ट्र ATS ने कसा उधळून लावला?

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ- कार्यकर्ता विकास वर्ग

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ- कार्यकर्ता विकास वर्ग

शिक्षणात सैनिकी संस्कार: राज्यात आता पहिलीपासून देशसेवा शिकवली जाणार

शिक्षणात सैनिकी संस्कार: राज्यात आता पहिलीपासून देशसेवा शिकवली जाणार

  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Terms & Conditions
  • Disclaimer
  • Sitemap

Copyright © The-Marathi-News, 2024 - All Rights Reserved.

No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आंतरराष्ट्रीय
  • व्हिडिओ
  • संस्कृती
  • अर्थविश्व
  • मनोरंजन विश्व
  • क्रीडा विश्व
  • Opinion
    • लाईफस्टाइल
  • About & Policies
    • About Us
    • Contact Us
    • Privacy Policy
    • Terms & Conditions
    • Disclaimer
    • Sitemap

Copyright © The-Marathi-News, 2024 - All Rights Reserved.