Sunday, June 8, 2025
No Result
View All Result
The Marathi News

Latest News

चौंडीतील मंत्रिमंडळ बैठकीत फडणवीस सरकारचे ११ ऐतिहासिक निर्णय

पाकिस्तानवर हल्ला केव्हा? मोदींची रणनीती कधी अंमलात येणार? जाणून घ्या सविस्तर

नेपाळ सीमेला लागून वाढलेले अनधिकृत मदरसे आता योगी सरकारच्या रडारवर

जातनिहाय जनगणनेत न्यायालय, केंद्र सरकार आणि राज्य सरकारची भूमिका काय?

सध्या जात निहाय जनगणना हा मुद्दा एवढा का गाजतोय?

  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आंतरराष्ट्रीय
  • व्हिडिओ
    • विशेष अनुप्रयोग
    • राशिचक्र चिन्ह
    • मनोरंजन
    • व्यवसाय
    • कायदेशीर
    • इतिहास
    • व्हायरल व्हिडिओ
  • संस्कृती
  • अर्थविश्व
  • मनोरंजन विश्व
  • क्रीडा विश्व
  • Opinion
    • लाईफस्टाइल
The Marathi News
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आंतरराष्ट्रीय
  • व्हिडिओ
    • विशेष अनुप्रयोग
    • राशिचक्र चिन्ह
    • मनोरंजन
    • व्यवसाय
    • कायदेशीर
    • इतिहास
    • व्हायरल व्हिडिओ
  • संस्कृती
  • अर्थविश्व
  • मनोरंजन विश्व
  • क्रीडा विश्व
  • Opinion
    • लाईफस्टाइल
No Result
View All Result
The Marathi News
No Result
View All Result

Latest News

चौंडीतील मंत्रिमंडळ बैठकीत फडणवीस सरकारचे ११ ऐतिहासिक निर्णय

पाकिस्तानवर हल्ला केव्हा? मोदींची रणनीती कधी अंमलात येणार? जाणून घ्या सविस्तर

नेपाळ सीमेला लागून वाढलेले अनधिकृत मदरसे आता योगी सरकारच्या रडारवर

जातनिहाय जनगणनेत न्यायालय, केंद्र सरकार आणि राज्य सरकारची भूमिका काय?

सध्या जात निहाय जनगणना हा मुद्दा एवढा का गाजतोय?

  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आंतरराष्ट्रीय
  • व्हिडिओ
  • संस्कृती
  • अर्थविश्व
  • मनोरंजन विश्व
  • क्रीडा विश्व
  • Opinion
  • लाईफस्टाइल
Home general

देवी अहिल्याबाई आजही आदर्शवत- सरसंघचालक

param by param
May 31, 2024, 11:35 pm GMT+0530
FacebookTwitterWhatsAppTelegram

पुण्यश्लोक देवी अहिल्याबाई होळकर आपल्या देशातील आदर्श राज्यकर्त्यांपैकी एक होत्या. आजच्या काळातही त्यांचे चरित्र आदर्शवत असल्याचे प्रतिपादन सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी केले.

देवी अहिल्याबाई होळकर यांच्या त्रिशताब्दी वर्षानिमित्त डॉ. मोहनराव भागवत म्हणाले की, देवी अहिल्याबाई यांनी अतिशय कठीण परिस्थितीत राजकारणाची सूत्रे हाती घेतली होती. देशातील आदर्श राज्यकर्त्यांमध्ये त्यांचा समावेश होतो. पतीच्या निधनानंतर त्या एकट्या पडल्या होत्या. परंतु, अशाही स्थितीत त्यांनी राज्यकारभार चोखपणे सांभाळला. राज्यकर्ता कसा असावा याचा वस्तुपाठ त्यांनी आपल्या आचरणातून घालून दिला. त्यांचे चरित्र आजही आदर्शवत आहे. त्यांच्या अलौकिक कर्तृत्वामुळेच त्यांना पुण्यश्लोक हे विशेषण लागल्याचे सरसंघचालकांनी सांगितले. राज्यातील प्रजेला रोजगार मिळावा म्हणून त्यांनी उद्योगधंदे उभारले. तसेच उद्योगांची उभारणी इतकी उत्तम होती की, महेश्वरचा कापड उद्योग आजही सुरू असून अनेकांना रोजगार देतो. देवी अहिल्याबाईंनी दुर्बल आणि मागासलेल्या लोकांसह सर्व घटकांची काळजी घेतली. त्यांनी आपल्या राज्याची कर प्रणाली सुव्यवस्थित केली. मातेप्रमाणे प्रजेची काळजी घेणारी शासक म्हणून त्यांना मान मिळाला. आज आपण मातृशक्तीच्या सक्षमीकरणाविषयी बोलतो, पण मातृशक्ती किती शक्तिशाली आहे आणि ती काय करू शकते आणि ती कशी करू शकते, याचा आदर्श देवी अहिल्याबाईंनी आपल्या जीवनातून आपल्या सर्वांसमोर ठेवल्याचे मोहन भागवतांनी सांगितले.

देवी अहिल्याबाईंनी केलेले कार्य अनेक अर्थाने विशेष होते. त्यांनी राज्य कुशलतेने चालवले. त्यावेळी त्यांचे सर्व राज्यकर्त्यांशी मैत्रीपूर्ण संबंध होते, इतकेच नव्हे तर जवळचे सर्व राज्यकर्ते त्यांना देवी मानत होते. तत्कालीन राज्यकर्त्यांमध्ये त्यांच्याबद्दल खूप आदर आणि आदर होता. राज्यावर कोणताही हल्ला होऊ नये, यासाठी त्यांना रणनीतीत तज्ज्ञ म्हणूनही त्या ओळखल्या जातात. ज्यावेळी रघुनाथराव पेशव्यांनी इंदोर संस्थानवर स्वारी केली तेव्हा देवी अहिल्याबाईंनी आपल्या युक्ती कौशल्याने युद्ध न करता राघोबा दादांना माघारी पाठवले होते. अहिल्याबाई प्रजादक्ष शासक, कुशल प्रशासक आणि मुत्सद्दी देखील होत्या. संस्कृतिक पाया मजबूत करण्यासाठी त्यांनी देशात अनेक ठिकाणी मंदिरे बांधली. सम्राज्ञी असूनही त्यांची राहणी अतिशय साधी होती. आदर्श स्त्री, उत्तम राज्यकर्त्या, धर्मपरायण, नितीमान, धोरणी, व्यवहारकुशल आणि मुत्सद्दी अशा नानाविध गुणांचा संचय असलेल्या देवी अहिल्याबाई आजही आदर्शवत असून त्यांच्या कार्याचे अनुकरण आणि अनुसरण व्हावे यासाठी आगामी वर्षभर त्यांची त्रिशताब्दी साजरी होणार असून ही अतिशय आनंदाची बाब आहे. या कार्याला शुभेच्छा देत असल्याचे सरसंघचालकांनी सांगितले.

Tags: ahilyabai holkarbirth anniversaryRSSsarsanghchalak mohan bhagavat
ShareTweetSendShare

Related News

ज्योती मल्होत्रानंतर आता ‘जसबीर सिंग’ या युट्यूबरचे कारनामे उघड
राष्ट्रीय

ज्योती मल्होत्रानंतर आता ‘जसबीर सिंग’ या युट्यूबरचे कारनामे उघड

जबरदस्ती करून दुसऱ्या धर्माचा स्वीकार करायला लावणे चुकीचेच- डाॅ.मोहन भागवत
राज्य

जबरदस्ती करून दुसऱ्या धर्माचा स्वीकार करायला लावणे चुकीचेच- डाॅ.मोहन भागवत

वैविधतेत एकता टिकवणे आवश्यक; सरसंघचालक मोहन भागवत यांचे नागपूरमध्ये भाष्य
इतिहास,संस्कृती

संघटित समाज हीच खरी देशाची ताकद, चर्चिल यांचा दाखला देत सरसंघचालकांचे जनतेला आवाहन

वैविधतेत एकता टिकवणे आवश्यक; सरसंघचालक मोहन भागवत यांचे नागपूरमध्ये भाष्य
राष्ट्रीय

वैविधतेत एकता टिकवणे आवश्यक; सरसंघचालक मोहन भागवत यांचे नागपूरमध्ये भाष्य

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नागपूर महानगर, कार्यकर्ता विकास वर्ग (द्वितीय ) समारोप समारंभ  Live Update
राष्ट्रीय

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नागपूर महानगर, कार्यकर्ता विकास वर्ग (द्वितीय ) समारोप समारंभ Live Update

Latest News

ज्योती मल्होत्रानंतर आता ‘जसबीर सिंग’ या युट्यूबरचे कारनामे उघड

ज्योती मल्होत्रानंतर आता ‘जसबीर सिंग’ या युट्यूबरचे कारनामे उघड

जबरदस्ती करून दुसऱ्या धर्माचा स्वीकार करायला लावणे चुकीचेच- डाॅ.मोहन भागवत

जबरदस्ती करून दुसऱ्या धर्माचा स्वीकार करायला लावणे चुकीचेच- डाॅ.मोहन भागवत

वैविधतेत एकता टिकवणे आवश्यक; सरसंघचालक मोहन भागवत यांचे नागपूरमध्ये भाष्य

संघटित समाज हीच खरी देशाची ताकद, चर्चिल यांचा दाखला देत सरसंघचालकांचे जनतेला आवाहन

वैविधतेत एकता टिकवणे आवश्यक; सरसंघचालक मोहन भागवत यांचे नागपूरमध्ये भाष्य

वैविधतेत एकता टिकवणे आवश्यक; सरसंघचालक मोहन भागवत यांचे नागपूरमध्ये भाष्य

संघ समाजासाठी का गरजेचा आहे? अरविंद नेताम यांचे संघाविषयी विचार

संघ समाजासाठी का गरजेचा आहे? अरविंद नेताम यांचे संघाविषयी विचार

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नागपूर महानगर, कार्यकर्ता विकास वर्ग (द्वितीय ) समारोप समारंभ LIVE

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नागपूर महानगर, कार्यकर्ता विकास वर्ग (द्वितीय ) समारोप समारंभ LIVE

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नागपूर महानगर, कार्यकर्ता विकास वर्ग (द्वितीय ) समारोप समारंभ  Live Update

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नागपूर महानगर, कार्यकर्ता विकास वर्ग (द्वितीय ) समारोप समारंभ Live Update

राज्यातील या गावाला इस्लामिक स्टेट करण्याचा कट महाराष्ट्र ATS ने कसा उधळून लावला?

राज्यातील या गावाला इस्लामिक स्टेट करण्याचा कट महाराष्ट्र ATS ने कसा उधळून लावला?

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ- कार्यकर्ता विकास वर्ग

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ- कार्यकर्ता विकास वर्ग

शिक्षणात सैनिकी संस्कार: राज्यात आता पहिलीपासून देशसेवा शिकवली जाणार

शिक्षणात सैनिकी संस्कार: राज्यात आता पहिलीपासून देशसेवा शिकवली जाणार

  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Terms & Conditions
  • Disclaimer
  • Sitemap

Copyright © The-Marathi-News, 2024 - All Rights Reserved.

No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आंतरराष्ट्रीय
  • व्हिडिओ
  • संस्कृती
  • अर्थविश्व
  • मनोरंजन विश्व
  • क्रीडा विश्व
  • Opinion
    • लाईफस्टाइल
  • About & Policies
    • About Us
    • Contact Us
    • Privacy Policy
    • Terms & Conditions
    • Disclaimer
    • Sitemap

Copyright © The-Marathi-News, 2024 - All Rights Reserved.