Saturday, June 7, 2025
No Result
View All Result
The Marathi News

Latest News

चौंडीतील मंत्रिमंडळ बैठकीत फडणवीस सरकारचे ११ ऐतिहासिक निर्णय

पाकिस्तानवर हल्ला केव्हा? मोदींची रणनीती कधी अंमलात येणार? जाणून घ्या सविस्तर

नेपाळ सीमेला लागून वाढलेले अनधिकृत मदरसे आता योगी सरकारच्या रडारवर

जातनिहाय जनगणनेत न्यायालय, केंद्र सरकार आणि राज्य सरकारची भूमिका काय?

सध्या जात निहाय जनगणना हा मुद्दा एवढा का गाजतोय?

  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आंतरराष्ट्रीय
  • व्हिडिओ
    • विशेष अनुप्रयोग
    • राशिचक्र चिन्ह
    • मनोरंजन
    • व्यवसाय
    • कायदेशीर
    • इतिहास
    • व्हायरल व्हिडिओ
  • संस्कृती
  • अर्थविश्व
  • मनोरंजन विश्व
  • क्रीडा विश्व
  • Opinion
    • लाईफस्टाइल
The Marathi News
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आंतरराष्ट्रीय
  • व्हिडिओ
    • विशेष अनुप्रयोग
    • राशिचक्र चिन्ह
    • मनोरंजन
    • व्यवसाय
    • कायदेशीर
    • इतिहास
    • व्हायरल व्हिडिओ
  • संस्कृती
  • अर्थविश्व
  • मनोरंजन विश्व
  • क्रीडा विश्व
  • Opinion
    • लाईफस्टाइल
No Result
View All Result
The Marathi News
No Result
View All Result

Latest News

चौंडीतील मंत्रिमंडळ बैठकीत फडणवीस सरकारचे ११ ऐतिहासिक निर्णय

पाकिस्तानवर हल्ला केव्हा? मोदींची रणनीती कधी अंमलात येणार? जाणून घ्या सविस्तर

नेपाळ सीमेला लागून वाढलेले अनधिकृत मदरसे आता योगी सरकारच्या रडारवर

जातनिहाय जनगणनेत न्यायालय, केंद्र सरकार आणि राज्य सरकारची भूमिका काय?

सध्या जात निहाय जनगणना हा मुद्दा एवढा का गाजतोय?

  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आंतरराष्ट्रीय
  • व्हिडिओ
  • संस्कृती
  • अर्थविश्व
  • मनोरंजन विश्व
  • क्रीडा विश्व
  • Opinion
  • लाईफस्टाइल
Home संस्कृती

लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकांचे वाजले बिगुल, नियम व अटी झाल्या लागू

param by param
Mar 16, 2024, 10:52 pm GMT+0530
FacebookTwitterWhatsAppTelegram

लोकसभेच्या ५४३ जागांसाठी १९ एप्रिलपासून सात टप्प्यांत सार्वत्रिक निवडणूक होणार असल्याची घोषणा मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी आज केली आहे .तर ४ जून रोजी मतमोजणी होणार आहे.

मात्र याचबरोबर राजीव कुमार यांनी पक्षांना, नेत्यांना, कार्यकर्त्यांना आणि मतदारांनाही कानपिचक्या दिल्या आहेत, आणि नियमांचे कसोशीने पालन करण्यास सांगितले आहे.

वैयक्तिक पातळीवर टीका नको. पण यावेळी कोणत्याही प्रकारे अफवा, फेक न्युज पसरवणे खपवून घेतले जाणार नाही. खोटी माहिती सोशल मीडियावर टाकली असेल तर संबंधित यंत्रणा ती काढून घेण्यासाठी पाऊले उचलू शकतात. तसेच धार्मिक द्वेषपूर्ण विधाने केली जाऊ नयेत

यावेळी आचारसंहिता भंग करणाऱ्या राजकीय पक्षांचा इतिहास तपासली जाईल. जाहिरात जाहिरातीच्या स्वरूपात छापली जावी. खोट्या माहितीवर आधारित वक्तव्य, विधान केले जाऊ शकत नाही. निवडणुकीत वैयक्तिक पातळीवर टीका नको. धार्मिक द्वेषपूर्ण विधाने केली जाऊ नयेत.

मतदारांचा विश्वास सुनिश्चित करणे सर्वोपरि आवश्यक आहे. निवडणुकीतील हिंसाचार अस्वीकार्य आहे. तोतयागिरी करणाऱ्यांना त्वरीत शिक्षा केली जाईल
कोणताही प्रचार होताना कोणत्याही प्रकारची मर्यादा न ओलांडण्याचे आदेश राजकीय पक्षांना देण्यात आले आहेत. जर असे झाल्यास राजकीय पक्षांवर कठोर कारवाई करण्यात येणार आहे. तसेच लहान मुलांना देखील प्रचारात सामावून घेता येणार नाही.

मसल पॉवर, मनी पॉवर, अफवा रोखण्यासाठी आम्ही जिल्हाधिकाऱ्यांना योग्य पद्धतीच्या सूचना दिल्या आहेत असे राजीव कुमार म्हणाले आहेत. कुठे पैसा वाटप सुरू असेल , कुठे गैरप्रकार सुरू असतील तर फक्त एक फोटो काढून C विजील ॲप वर टाकल्यास संबंधित ठिकाणी निवडणूक अधिकारी पोचून कारवाई करणार आहेत.

निवडणूक आयोगाच्या अधिकृत संकेतस्थळावर मतदारांसाठी योग्य ती माहिती पुरवण्यात असून त्यामुळे आता मतदान केंद्र शोधणं देखील सोपे होणार आहे. त्याचप्रमाणे नो युवर कँडीडेट या अॅपवरुन आपल्या भागातील उमेदवाराविषयी सगळी माहिती मिळणार आहे.

या निवडणुकांमध्ये आम्ही कोणत्याही पद्धतीच्या बळाचा आणि पैशाचा गैरवापर होऊ देणार नाही. त्याचप्रमाणे कुठेही हिंसा झाल्यास अजिबात दया दाखवली जाणार नाही, असे म्हणत राजीव कुमार यांनी राजकीय पक्षांना कठोर इशारा दिला आहे.

‘मिथ वर्सेस रियालिटी’ अशी वेबसाईट निवडणूक आयोगाच्या वतीने लाँच करण्यात येणार आहे. निवडणुकीच्या काळात अफवा रोखण्यासाठी आयोगाने हा निर्णय घेतला आहे. वेबसाईटवर एका बाजूला अफवा आणि दुसऱ्या बाजूला वस्तुस्थिती दर्शवण्यात येणार आहे, असे मुख्य निवडणूक आयुक्तांनी स्पष्ट केले आहे.

सध्याच्या काळात पसरवल्या जाणाऱ्या चुकीच्या माहितीबद्दल सीईसी कुमार म्हणाले, “चुकीची माहिती रोखण्यासाठी आम्ही काही उपाययोजना केल्या आहेत. आम्ही खोट्या बातम्यांचा छडा लावण्यासाठी सक्रिय आहोत. बनावट बातम्या तयार करणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाईल. कुठेही कोणत्याही प्रकारच्या वस्तू या फुकट वाटल्या जाणार असतील तर त्या रोखण्यासाठीचे आदेश आम्ही यंत्रणांना दिले आहेत.

“Verify Before You Amplify” हा खोट्या बातम्यांचा सामना करण्याचा मंत्र आहे. अचूक माहिती प्रचलित आहे याची खात्री करण्यासाठी अधिकृत स्त्रोतांवर अवलंबून राहू या. जागरुक राहा आणि निवडणूक प्रक्रियेची अखंडता राखण्यात आम्हाला मदत करा,” ते पुढे म्हणाले.

मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी मतदारांना खोट्या बातम्या आणि असत्यापित माहिती फॉरवर्ड न करण्याचा सल्ला देणारी शायरी नमूद केली आहे.

“झूठ के बाजार में रौनक तो बहुत है, गोया बुलबुले जैसी तुरंत ही मोटी जाती है..
पकड भी लोगे तो क्या हसील होगा सिवाये धोके के,” असे ते आपल्या भाषणाच्या शेवटी म्हणाले आहेत.

Tags: election commissionloksabha electionsrajiv kumar
ShareTweetSendShare

Related News

संघ समाजासाठी का गरजेचा आहे? अरविंद नेताम यांचे संघाविषयी विचार
राज्य

संघ समाजासाठी का गरजेचा आहे? अरविंद नेताम यांचे संघाविषयी विचार

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या स्वदेशी मंत्राचा आर्थिक आणि सामाजिक प्रभाव
राष्ट्रीय

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या स्वदेशी मंत्राचा आर्थिक आणि सामाजिक प्रभाव

म्हैसूर ‘पाक’वरून उठलेले राष्ट्रप्रेमाचे वादळ
राष्ट्रीय

म्हैसूर ‘पाक’वरून उठलेले राष्ट्रप्रेमाचे वादळ

शौर्याची शिकवण, उत्तराखंडच्या मदरसा अभ्यासक्रमात ‘ऑपरेशन सिंदूर’ चे धडे
राष्ट्रीय

शौर्याची शिकवण, उत्तराखंडच्या मदरसा अभ्यासक्रमात ‘ऑपरेशन सिंदूर’ चे धडे

एक मंदिर,एक विहीर, एक स्मशानभूमी, हिंदूंच्या एकतेसाठी संघाचा नवा संदेश
Latest News

एक मंदिर,एक विहीर, एक स्मशानभूमी, हिंदूंच्या एकतेसाठी संघाचा नवा संदेश

Latest News

ज्योती मल्होत्रानंतर आता ‘जसबीर सिंग’ या युट्यूबरचे कारनामे उघड

ज्योती मल्होत्रानंतर आता ‘जसबीर सिंग’ या युट्यूबरचे कारनामे उघड

जबरदस्ती करून दुसऱ्या धर्माचा स्वीकार करायला लावणे चुकीचेच- डाॅ.मोहन भागवत

जबरदस्ती करून दुसऱ्या धर्माचा स्वीकार करायला लावणे चुकीचेच- डाॅ.मोहन भागवत

वैविधतेत एकता टिकवणे आवश्यक; सरसंघचालक मोहन भागवत यांचे नागपूरमध्ये भाष्य

संघटित समाज हीच खरी देशाची ताकद, चर्चिल यांचा दाखला देत सरसंघचालकांचे जनतेला आवाहन

वैविधतेत एकता टिकवणे आवश्यक; सरसंघचालक मोहन भागवत यांचे नागपूरमध्ये भाष्य

वैविधतेत एकता टिकवणे आवश्यक; सरसंघचालक मोहन भागवत यांचे नागपूरमध्ये भाष्य

संघ समाजासाठी का गरजेचा आहे? अरविंद नेताम यांचे संघाविषयी विचार

संघ समाजासाठी का गरजेचा आहे? अरविंद नेताम यांचे संघाविषयी विचार

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नागपूर महानगर, कार्यकर्ता विकास वर्ग (द्वितीय ) समारोप समारंभ LIVE

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नागपूर महानगर, कार्यकर्ता विकास वर्ग (द्वितीय ) समारोप समारंभ LIVE

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नागपूर महानगर, कार्यकर्ता विकास वर्ग (द्वितीय ) समारोप समारंभ  Live Update

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नागपूर महानगर, कार्यकर्ता विकास वर्ग (द्वितीय ) समारोप समारंभ Live Update

राज्यातील या गावाला इस्लामिक स्टेट करण्याचा कट महाराष्ट्र ATS ने कसा उधळून लावला?

राज्यातील या गावाला इस्लामिक स्टेट करण्याचा कट महाराष्ट्र ATS ने कसा उधळून लावला?

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ- कार्यकर्ता विकास वर्ग

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ- कार्यकर्ता विकास वर्ग

शिक्षणात सैनिकी संस्कार: राज्यात आता पहिलीपासून देशसेवा शिकवली जाणार

शिक्षणात सैनिकी संस्कार: राज्यात आता पहिलीपासून देशसेवा शिकवली जाणार

  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Terms & Conditions
  • Disclaimer
  • Sitemap

Copyright © The-Marathi-News, 2024 - All Rights Reserved.

No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आंतरराष्ट्रीय
  • व्हिडिओ
  • संस्कृती
  • अर्थविश्व
  • मनोरंजन विश्व
  • क्रीडा विश्व
  • Opinion
    • लाईफस्टाइल
  • About & Policies
    • About Us
    • Contact Us
    • Privacy Policy
    • Terms & Conditions
    • Disclaimer
    • Sitemap

Copyright © The-Marathi-News, 2024 - All Rights Reserved.