Sunday, June 8, 2025
No Result
View All Result
The Marathi News

Latest News

चौंडीतील मंत्रिमंडळ बैठकीत फडणवीस सरकारचे ११ ऐतिहासिक निर्णय

पाकिस्तानवर हल्ला केव्हा? मोदींची रणनीती कधी अंमलात येणार? जाणून घ्या सविस्तर

नेपाळ सीमेला लागून वाढलेले अनधिकृत मदरसे आता योगी सरकारच्या रडारवर

जातनिहाय जनगणनेत न्यायालय, केंद्र सरकार आणि राज्य सरकारची भूमिका काय?

सध्या जात निहाय जनगणना हा मुद्दा एवढा का गाजतोय?

  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आंतरराष्ट्रीय
  • व्हिडिओ
    • विशेष अनुप्रयोग
    • राशिचक्र चिन्ह
    • मनोरंजन
    • व्यवसाय
    • कायदेशीर
    • इतिहास
    • व्हायरल व्हिडिओ
  • संस्कृती
  • अर्थविश्व
  • मनोरंजन विश्व
  • क्रीडा विश्व
  • Opinion
    • लाईफस्टाइल
The Marathi News
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आंतरराष्ट्रीय
  • व्हिडिओ
    • विशेष अनुप्रयोग
    • राशिचक्र चिन्ह
    • मनोरंजन
    • व्यवसाय
    • कायदेशीर
    • इतिहास
    • व्हायरल व्हिडिओ
  • संस्कृती
  • अर्थविश्व
  • मनोरंजन विश्व
  • क्रीडा विश्व
  • Opinion
    • लाईफस्टाइल
No Result
View All Result
The Marathi News
No Result
View All Result

Latest News

चौंडीतील मंत्रिमंडळ बैठकीत फडणवीस सरकारचे ११ ऐतिहासिक निर्णय

पाकिस्तानवर हल्ला केव्हा? मोदींची रणनीती कधी अंमलात येणार? जाणून घ्या सविस्तर

नेपाळ सीमेला लागून वाढलेले अनधिकृत मदरसे आता योगी सरकारच्या रडारवर

जातनिहाय जनगणनेत न्यायालय, केंद्र सरकार आणि राज्य सरकारची भूमिका काय?

सध्या जात निहाय जनगणना हा मुद्दा एवढा का गाजतोय?

  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आंतरराष्ट्रीय
  • व्हिडिओ
  • संस्कृती
  • अर्थविश्व
  • मनोरंजन विश्व
  • क्रीडा विश्व
  • Opinion
  • लाईफस्टाइल
Home क्रीडा विश्व

भारत आणि बांगलादेश यांच्यातील टी-20 सामना आता ग्वाल्हेरमध्ये खेळवला जाणार

Rupali Gowande by Rupali Gowande
Aug 14, 2024, 10:41 am GMT+0530
FacebookTwitterWhatsAppTelegram

भारत आणि बांगलादेश यांच्यातील २ कसोटी सामन्यांची मालिका १९ सप्टेंबरपासून सुरू होणार आहे. या मालिकेनंतर ३ टी-20 सामन्यांची मालिका खेळवली जाणार आहे. पण आता या मालिकेत एक महत्त्वाचा बदल झाला आहे.भारत आणि बांगलादेश यांच्यातील पहिला T20 सामना जो धर्मशाला येथे होणार होता तो आता ग्वाल्हेरमध्ये खेळवला जाणार आहे. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) मंगळवारी रात्री ही घोषणा केली आहे. .

हिमाचल प्रदेश क्रिकेट असोसिएशनने ड्रेसिंग रूममध्ये नूतनीकरणाचे काम केल्यामुळे स्थळांमध्ये बदल करणे आवश्यक असल्याचे बोर्डाने एका प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे.

हा सामना 6 ऑक्टोबर रोजी खेळला जाणार आहे, तो नव्याने बांधलेल्या श्रीमंत माधवराव सिंधिया क्रिकेट स्टेडियमवर खेळवला जाणारा पहिला आंतरराष्ट्रीय सामना असेल. तसेच सचिन तेंडुलकरने दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या एकदिवसीय सामन्यात द्विशतक झळकावल्यानंतर ग्वाल्हेरमधील हा पहिलाच आंतरराष्ट्रीय सामना असणार आहे.

कसे असणार सामन्यांचे वेळापत्रक

भारत आणि बांगलादेश यांच्यातील पहिली कसोटी १९ सप्टेंबरपासून चेन्नईत तर दुसरी कसोटी २७ सप्टेंबरपासून कानपूरमध्ये खेळवली जाणार आहे. तसेच टी-20 मालिकेतील पहिला सामना ६ ऑक्टोबर रोजी ग्वाल्हेरमध्ये होणार आहे. दुसरा सामना दिल्लीत तर तिसरा सामना हैदराबादमध्ये खेळवला जाईल.

भारत आणि इंग्लंड यांच्यातील पहिला T20 सामना २२ जानेवारीला आणि दुसरा २५ जानेवारीला होणार आहे. यातील पहिला सामना चेन्नईत तर दुसरा सामना कोलकात्यात खेळवला जाणार होता. मात्र आता दोन्ही सामन्यांच्या ठिकाणांची अदलाबदल करण्यात आली असून आता पहिला सामना कोलकात्यात तर दुसरा सामना चेन्नईत पार पडणार आहे.

Tags: dharnashalagwaliorIndia Vs Bangladeshlatest marathi sports newsT 20 seriesTOP NEWS
ShareTweetSendShare

Related News

दिल्ली विरूद्धच्या विजयानंतर आरसीबीचे प्लेऑफमध्ये स्थान निश्चित?
क्रीडा विश्व

दिल्ली विरूद्धच्या विजयानंतर आरसीबीचे प्लेऑफमध्ये स्थान निश्चित?

हैदराबाद संघ ‘प्लेऑफ’मध्ये जाईल? कसे असेल प्लेऑफचे गणित
क्रीडा विश्व

हैदराबाद संघ ‘प्लेऑफ’मध्ये जाईल? कसे असेल प्लेऑफचे गणित

मास्टर ब्लास्टर सचिन तेंडूलकरचा क्रिकेट प्रवास
क्रीडा विश्व

मास्टर ब्लास्टर सचिन तेंडूलकरचा क्रिकेट प्रवास

वानखेडे स्टेडियवर रोहितच्या नावाचे स्टॅंड: रोहितची भावूक प्रतिक्रिया
क्रीडा विश्व

वानखेडे स्टेडियवर रोहितच्या नावाचे स्टॅंड: रोहितची भावूक प्रतिक्रिया

क्रीडा विश्व

ट्रॅव्हिस हेडच्या उबेरच्या जाहिरातीमुळे मोठा वाद; नेमके प्रकरण काय?

Latest News

ज्योती मल्होत्रानंतर आता ‘जसबीर सिंग’ या युट्यूबरचे कारनामे उघड

ज्योती मल्होत्रानंतर आता ‘जसबीर सिंग’ या युट्यूबरचे कारनामे उघड

जबरदस्ती करून दुसऱ्या धर्माचा स्वीकार करायला लावणे चुकीचेच- डाॅ.मोहन भागवत

जबरदस्ती करून दुसऱ्या धर्माचा स्वीकार करायला लावणे चुकीचेच- डाॅ.मोहन भागवत

वैविधतेत एकता टिकवणे आवश्यक; सरसंघचालक मोहन भागवत यांचे नागपूरमध्ये भाष्य

संघटित समाज हीच खरी देशाची ताकद, चर्चिल यांचा दाखला देत सरसंघचालकांचे जनतेला आवाहन

वैविधतेत एकता टिकवणे आवश्यक; सरसंघचालक मोहन भागवत यांचे नागपूरमध्ये भाष्य

वैविधतेत एकता टिकवणे आवश्यक; सरसंघचालक मोहन भागवत यांचे नागपूरमध्ये भाष्य

संघ समाजासाठी का गरजेचा आहे? अरविंद नेताम यांचे संघाविषयी विचार

संघ समाजासाठी का गरजेचा आहे? अरविंद नेताम यांचे संघाविषयी विचार

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नागपूर महानगर, कार्यकर्ता विकास वर्ग (द्वितीय ) समारोप समारंभ LIVE

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नागपूर महानगर, कार्यकर्ता विकास वर्ग (द्वितीय ) समारोप समारंभ LIVE

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नागपूर महानगर, कार्यकर्ता विकास वर्ग (द्वितीय ) समारोप समारंभ  Live Update

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नागपूर महानगर, कार्यकर्ता विकास वर्ग (द्वितीय ) समारोप समारंभ Live Update

राज्यातील या गावाला इस्लामिक स्टेट करण्याचा कट महाराष्ट्र ATS ने कसा उधळून लावला?

राज्यातील या गावाला इस्लामिक स्टेट करण्याचा कट महाराष्ट्र ATS ने कसा उधळून लावला?

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ- कार्यकर्ता विकास वर्ग

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ- कार्यकर्ता विकास वर्ग

शिक्षणात सैनिकी संस्कार: राज्यात आता पहिलीपासून देशसेवा शिकवली जाणार

शिक्षणात सैनिकी संस्कार: राज्यात आता पहिलीपासून देशसेवा शिकवली जाणार

  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Terms & Conditions
  • Disclaimer
  • Sitemap

Copyright © The-Marathi-News, 2024 - All Rights Reserved.

No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आंतरराष्ट्रीय
  • व्हिडिओ
  • संस्कृती
  • अर्थविश्व
  • मनोरंजन विश्व
  • क्रीडा विश्व
  • Opinion
    • लाईफस्टाइल
  • About & Policies
    • About Us
    • Contact Us
    • Privacy Policy
    • Terms & Conditions
    • Disclaimer
    • Sitemap

Copyright © The-Marathi-News, 2024 - All Rights Reserved.