Sunday, June 8, 2025
No Result
View All Result
The Marathi News

Latest News

चौंडीतील मंत्रिमंडळ बैठकीत फडणवीस सरकारचे ११ ऐतिहासिक निर्णय

पाकिस्तानवर हल्ला केव्हा? मोदींची रणनीती कधी अंमलात येणार? जाणून घ्या सविस्तर

नेपाळ सीमेला लागून वाढलेले अनधिकृत मदरसे आता योगी सरकारच्या रडारवर

जातनिहाय जनगणनेत न्यायालय, केंद्र सरकार आणि राज्य सरकारची भूमिका काय?

सध्या जात निहाय जनगणना हा मुद्दा एवढा का गाजतोय?

  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आंतरराष्ट्रीय
  • व्हिडिओ
    • विशेष अनुप्रयोग
    • राशिचक्र चिन्ह
    • मनोरंजन
    • व्यवसाय
    • कायदेशीर
    • इतिहास
    • व्हायरल व्हिडिओ
  • संस्कृती
  • अर्थविश्व
  • मनोरंजन विश्व
  • क्रीडा विश्व
  • Opinion
    • लाईफस्टाइल
The Marathi News
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आंतरराष्ट्रीय
  • व्हिडिओ
    • विशेष अनुप्रयोग
    • राशिचक्र चिन्ह
    • मनोरंजन
    • व्यवसाय
    • कायदेशीर
    • इतिहास
    • व्हायरल व्हिडिओ
  • संस्कृती
  • अर्थविश्व
  • मनोरंजन विश्व
  • क्रीडा विश्व
  • Opinion
    • लाईफस्टाइल
No Result
View All Result
The Marathi News
No Result
View All Result

Latest News

चौंडीतील मंत्रिमंडळ बैठकीत फडणवीस सरकारचे ११ ऐतिहासिक निर्णय

पाकिस्तानवर हल्ला केव्हा? मोदींची रणनीती कधी अंमलात येणार? जाणून घ्या सविस्तर

नेपाळ सीमेला लागून वाढलेले अनधिकृत मदरसे आता योगी सरकारच्या रडारवर

जातनिहाय जनगणनेत न्यायालय, केंद्र सरकार आणि राज्य सरकारची भूमिका काय?

सध्या जात निहाय जनगणना हा मुद्दा एवढा का गाजतोय?

  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आंतरराष्ट्रीय
  • व्हिडिओ
  • संस्कृती
  • अर्थविश्व
  • मनोरंजन विश्व
  • क्रीडा विश्व
  • Opinion
  • लाईफस्टाइल
Home क्रीडा विश्व

वानखेडेवर रंगणार MI विरुद्ध RCB चा सामना, आकडेवारीनुसार ‘हा’ संघ ठरतोय बलाढ्य

param by param
Apr 11, 2024, 08:09 pm GMT+0530
FacebookTwitterWhatsAppTelegram

आज आयपीएलच्या स्पर्धेतील महत्वाचा सामना होणार आहे. मुंबई इंडियन्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगलोर या दोन संघात आजचा सामना होणार आहे. मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर आजचा सामना होणार आहे. प्ले ऑफ मध्ये स्थान मिळवायचे असेल तर आजचा सामना दोन्ही संघाना जिंकणे आवश्यक आहे. विराट कोहली आणि रोहित शर्मा आमनेसामने येणार आहेत. आज मुंबई इंडियन्स आणि बंगलोरच्या संघ विजयासाठी मैदानात उतरणार आहे. आकडेवारीत मुंबईचा संघ सरस आहे. मात्र आरसीबीला हरविणे इतके सोप्पे देखील नाहीये.

मागील पाच सामन्यात आरसीबी आणि मुंबई आमनेसामने आले तेव्हा चार वेळा आरसीबीने मुंबईला पराभूत केले आहे. तर मुंबईला एकाच सामन्यात विजय निवत आला आहे. गतवर्षीच्या सामन्यात मुंबईने आरसीबीचा पराभव केला होता. २००८ पासून सुरु झालेल्या सापरधेत मुंबई आणि बंगलोरचा संघ यांच्यात ३२ वेळा सामने झाले आहेत. त्यात मुंबई इंडियन्सने १८ वेळा तर बंगलोरने १४ वेळा विजय मिळवला आहे.

यंदाच्या आयपीएलमध्ये दोन्ही संघाची कामगिरी खूपच निराशाजनक आहे. दोन्ही संघ गुणतालिकेत सध्या तळागाळाला पोहोचले आहेत. आरसीबीला पाच सामन्यात १ तर मुंबईला चार सामन्यात १ विजय मिळवता आला आहे. त्यामुळे आजचा सामना हा दोन्ही संघांसाठी महत्वाचा असणार आहे. तसेच वानखेडेवर आजचा सामना असल्याने आणि आकडेवारी पहिली असता मुंबई इंडियन्सचे पारडे जड असल्याचे पाहायला मिळत आहे.

Tags: hardik pandyaiplIPL 2024MI VS RCBmumbai indiansrohit sharmaroyal challengers bangloarevirat kohliwankhede
ShareTweetSendShare

Related News

दिल्ली विरूद्धच्या विजयानंतर आरसीबीचे प्लेऑफमध्ये स्थान निश्चित?
क्रीडा विश्व

दिल्ली विरूद्धच्या विजयानंतर आरसीबीचे प्लेऑफमध्ये स्थान निश्चित?

हैदराबाद संघ ‘प्लेऑफ’मध्ये जाईल? कसे असेल प्लेऑफचे गणित
क्रीडा विश्व

हैदराबाद संघ ‘प्लेऑफ’मध्ये जाईल? कसे असेल प्लेऑफचे गणित

मास्टर ब्लास्टर सचिन तेंडूलकरचा क्रिकेट प्रवास
क्रीडा विश्व

मास्टर ब्लास्टर सचिन तेंडूलकरचा क्रिकेट प्रवास

वानखेडे स्टेडियवर रोहितच्या नावाचे स्टॅंड: रोहितची भावूक प्रतिक्रिया
क्रीडा विश्व

वानखेडे स्टेडियवर रोहितच्या नावाचे स्टॅंड: रोहितची भावूक प्रतिक्रिया

क्रीडा विश्व

ट्रॅव्हिस हेडच्या उबेरच्या जाहिरातीमुळे मोठा वाद; नेमके प्रकरण काय?

Latest News

ज्योती मल्होत्रानंतर आता ‘जसबीर सिंग’ या युट्यूबरचे कारनामे उघड

ज्योती मल्होत्रानंतर आता ‘जसबीर सिंग’ या युट्यूबरचे कारनामे उघड

जबरदस्ती करून दुसऱ्या धर्माचा स्वीकार करायला लावणे चुकीचेच- डाॅ.मोहन भागवत

जबरदस्ती करून दुसऱ्या धर्माचा स्वीकार करायला लावणे चुकीचेच- डाॅ.मोहन भागवत

वैविधतेत एकता टिकवणे आवश्यक; सरसंघचालक मोहन भागवत यांचे नागपूरमध्ये भाष्य

संघटित समाज हीच खरी देशाची ताकद, चर्चिल यांचा दाखला देत सरसंघचालकांचे जनतेला आवाहन

वैविधतेत एकता टिकवणे आवश्यक; सरसंघचालक मोहन भागवत यांचे नागपूरमध्ये भाष्य

वैविधतेत एकता टिकवणे आवश्यक; सरसंघचालक मोहन भागवत यांचे नागपूरमध्ये भाष्य

संघ समाजासाठी का गरजेचा आहे? अरविंद नेताम यांचे संघाविषयी विचार

संघ समाजासाठी का गरजेचा आहे? अरविंद नेताम यांचे संघाविषयी विचार

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नागपूर महानगर, कार्यकर्ता विकास वर्ग (द्वितीय ) समारोप समारंभ LIVE

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नागपूर महानगर, कार्यकर्ता विकास वर्ग (द्वितीय ) समारोप समारंभ LIVE

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नागपूर महानगर, कार्यकर्ता विकास वर्ग (द्वितीय ) समारोप समारंभ  Live Update

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नागपूर महानगर, कार्यकर्ता विकास वर्ग (द्वितीय ) समारोप समारंभ Live Update

राज्यातील या गावाला इस्लामिक स्टेट करण्याचा कट महाराष्ट्र ATS ने कसा उधळून लावला?

राज्यातील या गावाला इस्लामिक स्टेट करण्याचा कट महाराष्ट्र ATS ने कसा उधळून लावला?

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ- कार्यकर्ता विकास वर्ग

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ- कार्यकर्ता विकास वर्ग

शिक्षणात सैनिकी संस्कार: राज्यात आता पहिलीपासून देशसेवा शिकवली जाणार

शिक्षणात सैनिकी संस्कार: राज्यात आता पहिलीपासून देशसेवा शिकवली जाणार

  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Terms & Conditions
  • Disclaimer
  • Sitemap

Copyright © The-Marathi-News, 2024 - All Rights Reserved.

No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आंतरराष्ट्रीय
  • व्हिडिओ
  • संस्कृती
  • अर्थविश्व
  • मनोरंजन विश्व
  • क्रीडा विश्व
  • Opinion
    • लाईफस्टाइल
  • About & Policies
    • About Us
    • Contact Us
    • Privacy Policy
    • Terms & Conditions
    • Disclaimer
    • Sitemap

Copyright © The-Marathi-News, 2024 - All Rights Reserved.