Wednesday, July 2, 2025
No Result
View All Result
The Marathi News

Latest News

चौंडीतील मंत्रिमंडळ बैठकीत फडणवीस सरकारचे ११ ऐतिहासिक निर्णय

पाकिस्तानवर हल्ला केव्हा? मोदींची रणनीती कधी अंमलात येणार? जाणून घ्या सविस्तर

नेपाळ सीमेला लागून वाढलेले अनधिकृत मदरसे आता योगी सरकारच्या रडारवर

जातनिहाय जनगणनेत न्यायालय, केंद्र सरकार आणि राज्य सरकारची भूमिका काय?

सध्या जात निहाय जनगणना हा मुद्दा एवढा का गाजतोय?

  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आंतरराष्ट्रीय
  • व्हिडिओ
    • विशेष अनुप्रयोग
    • राशिचक्र चिन्ह
    • मनोरंजन
    • व्यवसाय
    • कायदेशीर
    • इतिहास
    • व्हायरल व्हिडिओ
  • संस्कृती
  • अर्थविश्व
  • मनोरंजन विश्व
  • क्रीडा विश्व
  • Opinion
    • लाईफस्टाइल
The Marathi News
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आंतरराष्ट्रीय
  • व्हिडिओ
    • विशेष अनुप्रयोग
    • राशिचक्र चिन्ह
    • मनोरंजन
    • व्यवसाय
    • कायदेशीर
    • इतिहास
    • व्हायरल व्हिडिओ
  • संस्कृती
  • अर्थविश्व
  • मनोरंजन विश्व
  • क्रीडा विश्व
  • Opinion
    • लाईफस्टाइल
No Result
View All Result
The Marathi News
No Result
View All Result

Latest News

चौंडीतील मंत्रिमंडळ बैठकीत फडणवीस सरकारचे ११ ऐतिहासिक निर्णय

पाकिस्तानवर हल्ला केव्हा? मोदींची रणनीती कधी अंमलात येणार? जाणून घ्या सविस्तर

नेपाळ सीमेला लागून वाढलेले अनधिकृत मदरसे आता योगी सरकारच्या रडारवर

जातनिहाय जनगणनेत न्यायालय, केंद्र सरकार आणि राज्य सरकारची भूमिका काय?

सध्या जात निहाय जनगणना हा मुद्दा एवढा का गाजतोय?

  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आंतरराष्ट्रीय
  • व्हिडिओ
  • संस्कृती
  • अर्थविश्व
  • मनोरंजन विश्व
  • क्रीडा विश्व
  • Opinion
  • लाईफस्टाइल
Home राष्ट्रीय

सिंधू करारावरून पाकिस्तानची भारताला धमकी

News Desk by News Desk
Apr 26, 2025, 01:21 pm GMT+0530
FacebookTwitterWhatsAppTelegram

India Vs Pakistan: २२ एप्रिल रोजी पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारत सरकारने कडक कारवाई सुरू केली आहे. या हल्ल्याला प्रत्युत्तर म्हणून भारत सरकारने पाकिस्तान विरोधात काही महत्वाचे निर्णय घेतले आहेत. यातील एक महत्वाचा निर्णय म्हणजे भारताने पाकिस्तानसोबतच्या ‘सिंधू जल करारा’ला स्थगिती दिली आहे. परंतु पाकिस्तानने भारताच्या या निर्णयावर आक्रमक भूमिका घेतल्याचे पाहायला मिळत आहे.

पाकिस्तानचे माजी परराष्ट्र मंत्री आणि पाकिस्तान पीपल्स पार्टीचे प्रमुख बिलावल भुट्टो झरदारी यांनी आक्रमक आणि चिथावणीखोर वक्तव्ये करत सिंधु करारच्या निर्णयावरुन भारताला धमकी दिली आहे. बिलावल भुट्टो झरदारी यांनी एक्सवरती पोस्ट करत लिहिले आहे की, “मला सिंधू नदीच्या काठावर उभे राहून भारताला सांगायचे आहे की, सिंधू आमची आहे आणि ती आमचीच राहील. एकतर आमचे पाणी या नदीतून वाहेल किंवा त्यांचे रक्त त्यातून वाहील.”

बिलावल भुट्टो झरदारी यांचे हे वक्तव्ये हे केवळ भडकावणारे नसून द्वेषजन्य आणि युद्धाची भाषा बोलणारे आहे, असे आंतरराष्ट्रीय तज्ज्ञांचे म्हणणे आहे. खरेतर यापूर्वीही पाकिस्तानने म्हटले आहे की, भारताने सिंधू कराराला स्थगिती देणे, म्हणजे युद्ध छेडण्यासारखे आहे.

दरम्यान, १९६० मध्ये भारत पाकिस्तान यांच्यात पाणी वाटपावरून जो करार झाला त्याला सिंधू करार म्हणतात. या करारानुसार पूर्वेकडे वाहणाऱ्या नद्या म्हणजेच बियास, रावी आणि सतलज या नद्यांच्या पाण्याचे व्यवस्थापन आणि वापराचे पूर्ण अधिकार भारताला देण्यात आले आहेत. तर पश्चिमेकडे वाहणाऱ्या सिंधू, झेलम आणि चिनाब या नद्यांच्या पाण्याचे व्यवस्थापन आणि वापराचे अधिकार पाकिस्तानला देण्यात आले होते. आता भारताने सिंधू पाणी कराराचा पुनर्विचार करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे.

Tags: indiaIndia Vs Pakistanpakistanpakistan dicisionterrorist attackTOP NEWS
ShareTweetSendShare

Related News

संघ परिवारात महिलांचे योगदान काय?
आंतरराष्ट्रीय

संघ परिवारात महिलांचे योगदान काय?

जर आपण निसर्गाचे रक्षण केले तर निसर्ग आपले रक्षण करेल! (पंच परिवर्तन भाग -2)
राष्ट्रीय

जर आपण निसर्गाचे रक्षण केले तर निसर्ग आपले रक्षण करेल! (पंच परिवर्तन भाग -2)

‘नमस्कार, फ्रॉम स्पेस…अंतराळातून शुभांशू शुक्ला यांचा खास निरोप,काय आहे नासाचे मिशन?
आंतरराष्ट्रीय

‘नमस्कार, फ्रॉम स्पेस…अंतराळातून शुभांशू शुक्ला यांचा खास निरोप,काय आहे नासाचे मिशन?

‘मेक इन इंडिया’ केवळ घोषणाबाजी नव्हे, तर देशाची उत्पादनातील अभूतपूर्व प्रगती
आंतरराष्ट्रीय

‘मेक इन इंडिया’ केवळ घोषणाबाजी नव्हे, तर देशाची उत्पादनातील अभूतपूर्व प्रगती

नैसर्गिक आपत्तीमध्ये संघ करत असलेली मानवतावादी मदत !
राष्ट्रीय

नैसर्गिक आपत्तीमध्ये संघ करत असलेली मानवतावादी मदत !

Latest News

महाराष्ट्र कृषी दिन; महाराष्ट्राच्या शेतीची नवी दिशा!

महाराष्ट्र कृषी दिन; महाराष्ट्राच्या शेतीची नवी दिशा!

संघ परिवारात महिलांचे योगदान काय?

संघ परिवारात महिलांचे योगदान काय?

महाराष्ट्रातील नैसर्गिक आपत्तीत संघाचे योगदान!

महाराष्ट्रातील नैसर्गिक आपत्तीत संघाचे योगदान!

जर आपण निसर्गाचे रक्षण केले तर निसर्ग आपले रक्षण करेल! (पंच परिवर्तन भाग -2)

जर आपण निसर्गाचे रक्षण केले तर निसर्ग आपले रक्षण करेल! (पंच परिवर्तन भाग -2)

MahaAgri-AI धोरणाचा शेतकऱ्यांना नेमका काय फायदा होणार?

MahaAgri-AI धोरणाचा शेतकऱ्यांना नेमका काय फायदा होणार?

‘नमस्कार, फ्रॉम स्पेस…अंतराळातून शुभांशू शुक्ला यांचा खास निरोप,काय आहे नासाचे मिशन?

‘नमस्कार, फ्रॉम स्पेस…अंतराळातून शुभांशू शुक्ला यांचा खास निरोप,काय आहे नासाचे मिशन?

आता वीजबिल कमी होणार,मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची मोठी घोषणा

आता वीजबिल कमी होणार,मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची मोठी घोषणा

शक्तीपीठ महामार्ग: महाराष्ट्राच्या विकासाचा एक्सप्रेसवे

शक्तीपीठ महामार्ग: महाराष्ट्राच्या विकासाचा एक्सप्रेसवे

‘मेक इन इंडिया’ केवळ घोषणाबाजी नव्हे, तर देशाची उत्पादनातील अभूतपूर्व प्रगती

‘मेक इन इंडिया’ केवळ घोषणाबाजी नव्हे, तर देशाची उत्पादनातील अभूतपूर्व प्रगती

राज्यात त्रिभाषा सूत्रावरून सुरू असलेला वाद नेमका काय? शैक्षणिक धोरणात नेमका काय उल्लेख?

राज्यात त्रिभाषा सूत्रावरून सुरू असलेला वाद नेमका काय? शैक्षणिक धोरणात नेमका काय उल्लेख?

  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Terms & Conditions
  • Disclaimer
  • Sitemap

Copyright © The-Marathi-News, 2024 - All Rights Reserved.

No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आंतरराष्ट्रीय
  • व्हिडिओ
  • संस्कृती
  • अर्थविश्व
  • मनोरंजन विश्व
  • क्रीडा विश्व
  • Opinion
    • लाईफस्टाइल
  • About & Policies
    • About Us
    • Contact Us
    • Privacy Policy
    • Terms & Conditions
    • Disclaimer
    • Sitemap

Copyright © The-Marathi-News, 2024 - All Rights Reserved.